शेतीच्या वादातून महिलेस लाथाबुक्यांनी जबर मारहाण, पतीस ठार मारण्याची धमकी!

अहमदनगर : कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला असून तुमच्या कोर्टाच्या निकालानंतर व ताबा मिळाल्यानंतर तुम्ही शेती करा.असे सांगितल्याचा राग आल्याने पाच जणांनी एका महिलेस मारहाण करून जबर जखमी केले आहे. याबाबत जानकाबाई कचरू पिंपळे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर असे की, या शेतीचा वाद कोर्टात सुरू आहे.व निशान पाच या … Read more

दिल्लीतून राजीनाम्याचे निर्देश

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिल्लीतून आल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्यात भाजपाची सूत्रे हलविणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तत्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. न्यायालयाने फडणवीस सरकारला बुधवारी विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगितले होते. तसेच विश्वासदर्शक ठरावावर गुप्तऐवजी उघड मतदान घेण्यात यावे आणि … Read more

धक्कादायक: लैंगिक अत्याचारानंतर भारतीय विद्यार्थिनीची हत्या

वॉशिंग्टन : लैंगिक अत्याचार केल्यानंतर एका १९ वर्षीय भारतीय अमेरिकन विद्यार्थिनीची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या क्रूर घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेतील नराधमास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मूळची हैदराबादची असलेल्या रुथ जॉर्जचे इलिनॉयस विद्यापीठात शिक्षण सुरू होते. मात्र, शनिवारी रुथचा … Read more

मोटारसायकवरील दोघांना जबर मारहाण करत,जीवे ठार मारण्याची धमकी !

अहमदनगर : चौंडी दिघी या रस्त्याने मोटारसायकलवरून जाणाऱ्या अविनाश नाना ढवळे व अशोक ढवळे या दोघांना चार ते पाच जणांनी रस्त्यात अडवून काठीने जबर मारहाण केली. ही घटना दि.२३रोजी चापडगाव येथे घडली. याबाबत कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, अविनाश नाना ढवळे व अशोक ढवळे हे दोघेजण चौंउी दिघी या रस्त्याने … Read more

2020 मध्ये येणारे हे पाच चित्रपट इतिहास घडवणार, शाहरुखचा सनकी, तर सलमानचा…

१. इंडियन 2 : शंकर यांचा पुढचा चित्रपट ज्यांनी रोबोट आणि 2.0 सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. इंडियन 2 या चित्रपटाचे शूटिंग जोरात चालू आहे. या चित्रपटामध्ये कमल हसन, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, विद्युत जामवाल आणि सिद्धार्थ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे बजेट 200 करोड पेक्षा अधिक आहे आणि हा चित्रपट 2020 मध्ये … Read more

डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप नव्हे तर, मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी

संगमनेर – वाळू चोरणारे डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप जीप याचा वापर करतात, मात्र आता मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी होत असल्याचे पोलिसांनी उघड केले. काल संगमनेर तालुक्यात नाशिक – पुणे रस्त्यावर हिवरगाव पावसा शिवारात ४. १५ च्या सुमारास पोलिसांनी पांढऱ्या रंगाची ओमनी मारुती व्हॅन एमएच ०६ एफ ९५१९ पकडली. तिच्यात पांढऱ्या रंगाच्या ३० गोण्यांमध्ये चोरीची वाळू … Read more

प्रेमासाठी वाट्टेल ते…पाकिस्तान सोडून आली भारतात, लग्नही केलं, नंतर….

असे म्हटले जाते की प्रेमासाठी कोणतीही सीमा नसते आणि असेच काहीसे घडले कराची येथील एका मुलीसोबत, तिला मुंबईमधील एका मुलासोबत प्रेम झाले. सोशल मीडियावर सारा हुसेन ची ही सुंदर लव स्टोरी खूपच व्हायरल झाली. ह्यूमन ऑफ बॉम्बे ने आपल्या फेसबुक पेजवर त्यांची सुंदर लव स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की कशाप्रकारे कराचीची मुलगी मुंबईतील … Read more

Seventh Finance Commission : पगार वाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर, या कर्मचाऱ्यांना बढती बरोबरच मिळणार 21 हजार रुपयांचे इन्क्रीमेंट

दिल्ली –  सातव्या वेतन आयोगानुसार पगार वाढीची वाट बघणार्‍या 5000000 केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. केंद्रातील मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देणार आहे. ऐकण्यात येत आहे की याच आठवड्यात ही भेट कर्मचाऱ्यांना मिळू शकते. पगारात होणार वाढ सूत्रांच्या माहितीनूसार नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसात केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारवाढीबाबत मोदी सरकार घोषणा करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार … Read more

भगतसिंह कोशारींची होणार हकालपट्टी, कलराज मिश्र होणार नवे राज्यपाल?

दिल्ली – महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय नाट्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकार राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची बदली करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची कोशारी यांच्या जागी नियुक्ती होऊ शकते. मिश्र हे हिमाचल प्रदेश येथून स्थानांतरित होऊन 9 सप्टेंबर रोजी राजस्थानचे राज्यपाल झाले होते. उत्तराखंडचे सीएम आणि राज्यसभा सदस्य राहिलेले कोशारी यांच्यावर महाराष्ट्राच्या … Read more

ट्रॅक्टर ट्रॉलीस दुचाकीची धडक, तीन सख्ख्या भावांनी गमावले प्राण

फतेहाबाद –  सोमवारी रात्री उशिरा खुनान गावाजवळ झालेल्या अपघातात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. या मृत भावांमध्ये काला सिंह वय 32,दीपक वय 21,आणि जिंदा सिंग वय 23 यांचा समावेश आहे हे तीनही भाऊ हासपूर गाव येथील रहिवासी आहेत. ते रात्री उशिरा बरवाला गावाजवळून वीट भट्टी पासून माघारी येत होते. घरापासून केवळ नऊ किलोमीटरच्या अंतरावर खुनान … Read more

सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेच्या डोळ्यावर मिरची स्प्रेने हल्ला!

केरळ – सबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका महिलेवर हिंदू संघटनेच्या एका सदस्याने हल्ला केला. मागील वर्षी उच्च न्यायालयाने सगळ्या महिलांसाठी मंदिरात दर्शन देण्याची परवानगी दिली होती. त्यावेळी महिला अधिकार कार्यकर्ता तृप्ती देसाई यांच्यासोबत बिंदू अम्मीनी या सुद्धा होत्या बिंदू अम्मीनी यांच्यावर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर हिंदू संघटनेच्या एका कार्यकर्त्याने मिरची स्प्रे ने हल्ला … Read more

ती जेव्हा – जेव्हा शेतात जायची तेव्हा-तेव्हा तिच्यावर बलात्कार व्हायचा…!

जबलपूर – मध्यप्रदेशातील जबलपूर येथील कूंडम तालुक्यातील रहिवासी असलेली महिला जेव्हा जेव्हा शेतामध्ये कामासाठी जात असत तेव्हा तिच्यावर मानक उर्फ मनु नामक व्यक्ती तेथे येऊन तिच्यावर बलात्कार करत होता. जवळ जवळ मागील अकरा महिन्यांपासून त्रस्त असलेल्या महिलेने अखेर सोमवारी पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मानक उर्फ मन्नू सय्याम याच्या विरोधात तक्रार नोंदवून … Read more

अहमदनगर ब्रेंकिंग: डेंग्यूने विद्यार्थ्याचा मृत्यू

कुकाणे:  मागील आठवड्यात सोनईतील मुळा कारखान्याच्या कामगार वसाहतीमधील अक्षय बापूसाहेब घनवट (१६) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. कारखान्याच्या इंजिनियरिंग विभागातील बापूसाहेब यांचा मुलगा अक्षय दहावीत होता. त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मुळा कारखाना, कामगार वसाहत, पानसवाडी, दुकान चाळ, सोनई गाव व पेठ भागात थंडी, ताप, सर्दी, … Read more

पंतप्रधानांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांना मिळणार एस पी जी सुरक्षा, लोकसभेत झाले ‘हे’ तीन ठराव मंजूर

नवी दिल्ली –  लोकसभेमध्ये महाराष्ट्रात चालू असलेल्या घडामोडींवर मोठ्या प्रमाणात वाद झाल्यानंतर एस पी जी संशोधन बिल 2019 सादर केले गेले.या बिलानुसार आता पंतप्रधानांसोबत फक्त त्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात येईल जे पंतप्रधानांच्या जवळचे नातेवाईक असतील आणि जे पंतप्रधानांसोबत त्यांच्या सरकारी निवासस्थानी राहत असतील. याव्यतिरिक्त पूर्व पंतप्रधानांना पद सोडल्यानंतर केवळ पाच वर्षांपर्यंत एसपीजी सुरक्षा मिळणार आहे. … Read more

अमृता फडणवीस म्हणाल्या पलट के आऊंगी,मौसम ज़रा बदलने दे!

मुंबई :- अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे फडणवीसांनाही राजीनामा द्यावा लागला. सरकार अल्पमतात आल्यामुळे त्यांनी बहुमत चाचणी होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.  बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारं संख्याबळ नसल्यामुळे काही दिवसांमघध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सरकार अल्पमतात आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानिमित्ताने फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी … Read more

आमदार म्हणून निवडून आलो मीरावलीबाबांच्या आशीर्वादामुळे : आमदार लंके

नगर : मीरावलीबाबा दर्गाह या दरबारवर माझी लहानपणापासून आस्था आहे. मी लहानपणापासून माझे आई व वडिलांसोबत सतत येत आहे. आज आमदार म्हणून निवडून आलो आहे, ते मीरावलीबाबांच्या आशीर्वादामुळे. पुढील काळात मीरावलीबाबा दर्गाहच्या विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले. आमदार लंके यांनी मीरावलीबाबाचे दर्शन घेतले. या वेळी मीरावलीबाबा दर्गाहचे मजारवर … Read more

महाराष्ट्र विधानसभेचे उद्या अधिवेशन; राज्यपालांकडून अधिसूचना जारी

मुंबई : राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174 अन्वये त्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवार, दि. 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता विधान भवन, मुंबई येथे भरविण्याचे ठरविले आहे. विधानसभेच्या या बैठकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी घेण्यात येणार आहे. यासंबंधीची अधिसूचना, आवाहनपत्र विधानसभेच्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आले आहे. … Read more

अजित पवार धोब्याचा पप्पू ठरले. ना घरातले राहिला ना घाटवरचे !

मुंबई :- राज्यात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (KRK) यानं प्रतिक्रिया दिला आहे. KRK नं ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान अजित पवारांवर निशाणा साधताना ट्वीट केलंय , आज अजित पवार धोब्याचा पप्पू ठरले. ना घरातले राहिला ना घाटवरचे. So #AjitPawar and #DevendraFadnavis … Read more