पवार कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील !

अहमदनगर :- आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. काही तासांपूर्वी केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. गेल्या दोन दिवसातील राष्ट्रवादीत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राज्याच राजकारण … Read more

रोहित पवारांचे डिपाॅझिट जप्त करून बदला घेणार !

जामखेड :- बारामतीची शिकार हातातून जाते काय असे वाटते, परंतु ही शिकार आपल्या हातूनच व्हावी, अशी इच्छा आहे, असे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी पवार यांचे डिपाॅझिट जप्त करून घेणार आहे, असेही ते म्हणाले. सरपंच परिषद महामेळाव्यात शिंदे बोलत होते. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सारोळ्याचे … Read more

‘उचकी’ येण्यामागचं कारण जाणून घ्या… अन 5 च मिनिटात करा बाय-बाय

उचकी येणं ही एक साधारण बाब आहे. उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो. काही वेळेस ही उचकी थांबते, तर काही वेळेस नाही. कित्येकदा उचकी लागल्यास आपण लगेचच पाणी पितो.  उचकी येण्याची अनेक कारणे असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होता. उचकी रोखणे खूप अवघड होऊन जाते. असे मानले … Read more

लाल टोमॅटोच नव्हे, तर हिरवा टोमॅटोचे ‘हे’ आहेत अचंबित करणारे फायदे, जाणून घ्या

एकेकाळी टोमॅटोला विषारी फळ समजून त्यापासून लोक दूर राहात होते, मात्र आता टोमॅटो जगभरातील लोकांच्या आहारात ठाण मांडून बसला आहे.  केवळ लाल टोमॅटोच नव्हे, तर हिरवा, कच्चा टोमॅटोही आवडीने खाल्ला जातो. या कच्च्या टोमॅटोमध्येही अनेक गुण असतात. त्याचमुळे स्नायू मजबूत होतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.  हिरव्या टोमॅटोमुळे स्नायूंचा विकास चांगला होतो. आयोवा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे … Read more

बैठे काम करणार्यांना मरण लवकर येते का?

बैठे काम हे आपल्यासाठी आवश्यकच झाले आहे, कारण कष्टाची कामे कमी झाली आहेत. पण, बैठी कामे करणारे लोक किती काळ एका जागेवर बसतात आणि बसून नेमके काय करतात, यावर त्यांच्या आयुष्याची जोखीम अवलंबून आहे. रामदास स्वामींनी म्हटले आहे, ”कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.” आपण हा कायदा पाळत तर आहोतच, पण जरा … Read more

रोज पाचच मनुक्यांचे सेवन केल्यास काय होईल?

आयुर्वेदानुसार मनुक्यांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. आपल्याला रोज ४-५ मनुका खायलाच पाहिजेत. मनुक्यांना सर्दी-खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वांत उत्तम औषध मानले जाते.  त्याशिवायदेखील मनुक्यांचे बरेच फायदे असतात. त्यात स्थित न्यूट्रिएन्ट्स ब‍ऱ्याच आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. तर, जाणून घेऊया रोज मनुका खाण्याचे काय फायदे आहे. मनुका खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते. यामुळे त्वचेची रंगत वाढते … Read more

पीरियड्समध्ये व्यायाम करणे योग्य की अयोग्य?

पीरियड्सदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकाराचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. काही महिलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात, तर काही महिलांसाठी हे दिवस इतर सामान्य दिवसांप्रमाणे असते..पीरियड्सदरम्यान व्यायाम करायचा की नाही, याबद्दल अनेक महिला गोंधळलेल्या असतात. एका बाजूला पोटदुखी तर दुस‍ऱ्या बाजूला व्यायाम सुटल्यामुळे होणारं नुकसान. अशात जाणून घ्या की, आपण स्वत:ला कशा प्रकारे फिट ठेवू शकता. … Read more

अबब! या कंपनीत कर्मचारी वर्षाला तब्बल २८ लाख रुपये कमावतो

नवे आर्थिक वर्ष सुरू होते, तेव्हा कंपन्यांमधली कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागतात. यावेळी प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. मात्र अप्रायजल लेटर हाती येते तेव्हा अनेकांच्या वाट्याला अपेक्षाभंग येतो. परंतु, अमेरिकेतील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एवढी पगारवाढ दिली आहे की, तुम्ही त्याची कल्पनाही करणार नाही. या कंपनीचा पगारवाढीचा आकडा ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. अमेरिकेच्या इडाहोमध्ये ‘ग्रॅव्हिटी … Read more

गरोदरपणातली पाठदुखी कशी रोकता येईल?

सातव्या महिन्यादरम्यान ही पाठदुखी दिसून येत असल्याचे अस्थिविकारतज्ज्ञ आणि संशोधक  सांगतात.  यासाठी कारणीभूत असणारे घटक खालीलप्रमाणेे- शरीराचे गुरुत्व केंद्र बदलून ते पुढील बाजूस येते. यामुळे पाठीच्या खालच्या भागावरील दाब वाढतो आणि त्यामुळे कण्यावर अतिरिक्त भार येतो..पोट आणि कुल्ह्यांमधील स्नायू कमकुवत झाल्यामुळेसुद्धा कण्यावर भार पडतो. ज्यांची जीवनशैली कृतिशील आहे, त्यांच्या तुलनेत बैठी जीवनशैली असलेल्यांना पाठदुखी होण्याची … Read more

जाणून घ्या… वायुप्रदूषणामुळेच मुलांचा मेंदू धोक्यात!

न्यूयॉर्क : बालपणी वायू प्रदूषणाला तोंड देणाऱ्या मुलांमध्ये किशोरावस्थेत नैराश्य, आत्ममग्नता आणि अन्य मानसिक आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. तीन ताज्या अध्ययनांतून हा खुलाला झाला आहे. ‘एन्वायर्नमेंटल हेल्ष पर्सेपेक्टिव्स’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या अध्ययनात असे दिसून आले की, कमी कालावधीसाठी वायू प्रदूषणाच्या विळख्यात येणाऱ्या मुलांमध्ये मुलांमध्ये मानसिक समस्या एक ते दोन दिवसांनंतर उद्भवू शकतात.  अमेरिकेतील सिनसिनाटी … Read more

गुळाचा हा USE महिनाभरात हिमोग्लोबिन वाढू शकतो!

पूर्वी पदार्थांची गोडी वाढविण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गूळही साखरेसारखा उसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे.  साखरेमुळे हळूहळू गुळाचे महत्त्व आणि वापरही कमी होऊ लागला. गूळपोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पारंपरिक पदार्थांमध्येही गुळाचा वापर आवर्जून केला जातो, पण हे झालं फक्त सणावारापुरतं.  … Read more

लहान मुलाची पोटदुखी ताबडतोड ठीक करायची असेल तर हे साधे- सोपे उपाय करा

फेरुला या वनस्पतीपासून हिंग बनवले जाते. हिंगातील अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टिक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा आणि स्वच्छ होतो.  लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय आहे. लहान बाळ हे अबोल असते. त्यांना काही त्रास झाला की, ते रडून व्यक्त करतात, पण ते नेमके का रडते हे घरातील कुणालाच समजत नाही. डॉक्टरांच्या … Read more

ग्रामस्थांचा विधानसभा मतदानावरही बहिष्कार

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील व अतिदुर्गम भागात असलेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांना वर्षानुवर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकल्यानंतर आता संतप्त ग्रामस्थांनी सोमवार दि. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. यावेळी ग्रामस्थांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार. बहिष्कार. आमचा रस्ता झालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजीही केली. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा तरुण बनला मुख्यमंत्री !

राहुरी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन युवकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ‘वेक अप महाराष्ट्र’ नावाने उपक्रम चालू केला. यातील एक भाग ‘मै भी नायक’ या स्पर्धेत राहुरी तालुक्यातील गुहा येथील अजिंक्य दिलीप बोरुडे हा विजेता ठरला. त्याला दोन दिवस पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्यासोबत राहून मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला. … Read more

Happy Birthday रोहित पवार… राजकीय क्षितिजावरचा नवा तारा !

राज्याच्या राजकीय पटलावर सध्या एका युवकाचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे, ते म्हणजे रोहित पवार…राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीत बसून त्यांच्यांशी आतापर्यंत पवार घराण्याबाहेरील अनेक व्यक्तींनी चर्चा केली असेल; परंतु शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार, नातू पार्थ पवार यांच्यासह अन्य कुणालाही वारंवार ही संधी मिळालेली नाही. शरद पवार यांची नात … Read more

पोटनिवडणुकीत भाजपचा विजय

उत्तर प्रदेशातील हमीरपूर, छत्तीसगडमधील दंतेवाडा, केरळातील पाला व त्रिपुरातील बधरघाट विधानसभा मतदारसंघात गत सोमवारी विधानसभेची निवडणूक झाली होती. हमीरपूर येथे भाजपच्या युवराज सिंह यांनी आपले प्रतिस्पर्धी सप उमेदवार मनोज प्रजापती यांना पराभवाची धूळ चारली. काँग्रेसने या मतदारसंघात दीपक निषाद व बसपने नौशाद अली यांना मैदानात उतरविले होते. ही जागा आमदार अशोककुमार सिंह चंदेल यांना हत्येच्या … Read more

पितृपक्षानंतर भाजप करणार उमेदवारांची घोषणा

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कोअर कमिटीची बैठक नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा होते. यावेळी विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाच्या उमेदवाराच्या नावांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. पितृपक्षानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे भाजपने म्हटलेले आहे. आगामी महिन्यात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, या निवडणुकीच्या अनुषंगाच्या भाजपचे … Read more

नासा विक्रमचा माग काढण्याचा प्रयत्न करणार

गत ७ तारखेला विक्रमची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील सॉफ्ट लँडिंग फसली होती. तेव्हापासून त्याच्याशी कोणताही संपर्क झाला नव्हता. नासाच्या चंद्राभोवती घिरट्या घालणाऱ्या ‘लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर’ने (एलआरओ) गत १७ तारखेला या लँडिंग स्थळाची काही छायाचित्रे काढली होती. त्यात विक्रमच्या लँडिंगचे अचूक स्थान किंवा त्याच्या स्थितीची कोणतीच माहिती मिळाली नाही. ‘विक्रमची चंद्रावर हार्ड लँडिंग झाली असून, अंतराळ यानाच्या … Read more