Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणार आहात का ? मग कोणता फंड तुमच्यासाठी फायद्याचा राहणार? वाचा…

Mutual Fund

Best Mutual Fund : गुंतवणूकीचा विषय निघाला की अनेक सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना अधिक प्राधान्य दाखवले जाते. सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा मिळतो मात्र यातून शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत कमी परतावा मिळतो. हेच कारण आहे की अलीकडे काही जण शेअर मार्केटमध्ये … Read more

Kia Syros कितीचे मायलेज देते ?किंमत आणि व्हेरियंट्स, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या एकामागून एक नवीन कार लाँच होत आहेत. ग्राहक उत्तम मायलेज, आधुनिक फीचर्स आणि परवडणाऱ्या किंमतीतील कार शोधत असतात. अशातच Kia कंपनीने आपली नवीन कार Kia Syros भारतीय बाजारात आणली आहे. ही कार केवळ उत्कृष्ट मायलेजच देत नाही तर तिचा स्टायलिश लूक आणि दमदार परफॉर्मन्स यामुळे ती ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू … Read more

Car Insurance : आता गाडी चोरीला गेली तरी संपूर्ण पैसे परत मिळणार!

Car Insurance Tips :आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःची कार असावी असे वाटते. लोक त्यांच्या बजेटनुसार कार खरेदी करतात, पण खरेदी करताना एक्स-शोरूम किंमत आणि ऑन-रोड किंमत यामध्ये मोठा फरक असतो. हा फरक रोड टॅक्स, विमा, आरटीओ शुल्क आणि इतर खर्चांमुळे असतो, जो काही वेळा १ लाख ते २ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. महागडी गाडी घेताना तिची … Read more

अहिल्यानगर-पुणे महामार्गाबद्दल आमदार संग्राम जगताप आक्रमक ! म्हणाले १५ वर्षांपासून…

अहिल्यानगर-पुणे महामार्गाची सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या बाजू पट्ट्यांचे खचणे, अपूर्ण रस्ता मार्किंग, धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलकांचा अभाव आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे महामार्गाच्या मजबुतीकरणाची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. रस्त्याची दुरवस्था … Read more

Tata Curvv EV ने केला ऐतिहासिक विक्रम, काश्मीर ते कन्याकुमारी अवघ्या 76 तासांत पूर्ण

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) सेगमेंटने एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. टाटा कर्व्ह ईव्ही या इलेक्ट्रिक एसयूव्हीने काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास अवघ्या 76 तास 35 मिनिटांत पूर्ण करून सर्वात जलद ईव्ही ड्राइव्हचा विक्रम नोंदवला आहे. हा प्रवास केवळ वेगाचा विक्रम नव्हे, तर भारतातील ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाचेही प्रतीक आहे. हा ऐतिहासिक प्रवास 25 फेब्रुवारी … Read more

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट दुरुस्तीला गती ! दरड कोसळण्याचा धोका दूर करण्यासाठी उपाययोजना सुरू

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय महामार्ग प्रशासनाने घेतला आहे. या भागातील डोंगराळ भागामुळे सतत दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, वाहनचालक आणि प्रवाशांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक बनला आहे. यामुळे महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पाहणी सुरू केली आहे. खेड घाट हा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग … Read more

जलसंपदा विभागाचा मोठा निर्णय ! अतिक्रमण हटवले जाणार प्रशासनाची मोठी कारवाई सुरू

राज्यात सध्या अतिक्रमण विरोधी मोहीम जोरात सुरू आहे. याअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे अतिक्रमण हटवले होते. आता जलसंपदा विभागाने मुळा धरणाच्या मुख्य आणि शाखा कालव्यांवरील अवैध अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे सुमारे 150 किमी लांबीच्या कालव्यांभोवतीचे अतिक्रमण हटवले जाईल, ज्यामुळे कालव्यांच्या व्यवस्थापनात सुधारणा होईल आणि पाणीपुरवठा अधिक सुरळीत होईल. कालव्यालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई मुळा … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : कानिफनाथ मंदिराच्या खोदकामात आढळली गणपती मूर्ती

३ मार्च २०२५ पाथर्डी : तालुक्यातील मिरी येथील चैतन्य कानिफनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या ठिकाणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे काम सुरू आहे. मंदिरासमोर सभामंडप उभारण्याच्या हेतूने रविवारी सकाळी देवस्थान कमिटीच्या वतीने खोदकाम सुरू करण्यात आले. खोदकाम करताना गणपतीची आकर्षक अशी पुरातन काळातील दगडात कोरीव असलेली मूर्ती ग्रामस्थांच्या नजरेस पडली. त्यानंतर बांधकाम थांबवण्यात … Read more

सरपंच पतींची सत्ता संपली ! पतिराजांची’ दादागिरी संपवण्यासाठी मोठा निर्णय !

राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘क्रांतिज्योती’ योजना सुरू केली असून, यामुळे ग्रामपंचायत प्रशासनातील ‘सरपंच पती’ संस्कृतीला आळा बसेल. महिलांना 50% आरक्षण मिळाले असले तरी, प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये सरपंच पतीच संपूर्ण सत्ता हाताळताना दिसतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी महिलांना सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. महिला सरपंचांसाठी विशेष प्रशिक्षण पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना … Read more

Pune Metro News | पुणेकरांसाठी होळीच्या आधी आली मोठी बातमी ! ‘हा’ Metro मार्ग लवकरच सेवेत येणार, आता ट्रायल रन सुरु होणार

Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. महा मेट्रो कडून विकसित करण्यात आलेले पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मेट्रो मार्ग आधीच पुणेकरांच्या सेवेत दाखल झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या मेट्रो मार्गांचा आगामी काळात विस्तारही केला जाणार आहे आणि … Read more

Somwar Upay : सोमवारी करा हे उपाय, आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि नशिबाची दारं उघडतील

Somwar Upay : सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. जर तुम्हाला जीवनात संकटे, अडथळे किंवा अडचणींचा सामना करावा लागत असेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमचे नशिब बदलू शकता. शिवलिंगाचे दर्शन आणि पूजा सोमवारी जवळच्या … Read more

४५ वर्षे सत्तेत असूनही तालुका तहानलेला का? आमदार खताळांचा थोरातांवर थेट सवाल !

राजकारणात आरोप-प्रत्यारोप नवीन नाहीत, पण संगमनेरमध्ये पाणी प्रश्नावरून खडाजंगी सुरु झाली आहे. आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत “स्वतःला जलनायक म्हणवता, मग तालुका तहानलेला का?” असा थेट सवाल केला. पराभवानंतर खरे बोलण्याची वेळ आली – खताळ माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पाणी आणि वीजेच्या प्रश्नावरून सरकारवर टीका … Read more

राज्यात उन्हाचा कहर ! पुणे, जळगाव, सोलापूर, नागपूरसह अनेक शहरांत तापमान ३६°C पार, राज्यभर उष्णतेची लाट

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, २ मार्च रोजी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 38.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, जे राज्यातील सर्वात जास्त तापमान आहे. उष्ण वारे आणि हवामानातील बदलांमुळे पुढील काही दिवस उन्हाचा चटका अधिक जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानवाढीचे कारण हवामान तज्ज्ञांच्या मते, आग्नेय उत्तर प्रदेशात … Read more

लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना सुरूच राहतील: मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही

Devendra Fadnavis News

३ मार्च २०२५ मुंबई: सरकारचा पहिला अर्थसंकल्प चांगल्या पद्धतीने मांडून आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच लाडकी बहीण योजनेसह इतर योजना चालू राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्य विधिमंडळाचे दुसरे तर पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर चहापान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अपेक्षे प्रमाणे विरोधकांनी … Read more

रक्तरंजित कट! ९ आरोपींनी मिळून केली थरारक हत्या,केस कापायला गेलेला तरुण घरी परतलाच नाही…

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका 19 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याचा अमानुषपणे खून करण्यात आला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह केकताई येथील डोंगराळ भागात जाळून विल्हेवाट लावण्यात आली. वैभव शिवाजी नायकोडी असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणात तोफखाना पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 9 आरोपींना अटक केली … Read more

8th Pay Commission लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली गुड न्युज ! ‘ही’ मागणी पूर्ण होणार, 5 मार्च 2025 रोजी GR निघणार

DA Hike

DA Hike : 16 मार्च 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाला मंजुरी दिली असल्याने सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अजून आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही. पण लवकरच नवीन वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होईल आणि ही समिती आपल्या शिफारशी … Read more

पुणे अन अहिल्यानगरकरांसाठी गुड न्यूज ! Pune Railway Station वरून ‘या’ शहरासाठी धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार वेळापत्रक ? वाचा…

Pune Railway Station

Pune Railway Station : होळीच्या आधीच पुणे आणि अहिल्यानगरकरांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे पुणे आणि अहिल्यानगर शहरातील नागरिकांसाठी रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. खरे तर, दरवर्षी होळीच्या सणाला रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही होळीच्या सणाला रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि हीच गोष्ट लक्षात … Read more

अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचं काय होणार ? प्रशासन, राजकीय नेते आणि लोकांच्या भावना…

Ahilyanagar Report :  विधान परिषदेचे सभापती झाल्यानंतर राम शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सभापती झाल्यामुळे अनेक मुद्यांवर बोलण्यासाठी त्यांना मर्यादा आल्या. मात्र पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन या मुद्यावर त्यांनी आपले मत मांडले. जिल्हा विभाजनावर ते ठाम राहिले. त्यानंतर गुरुवारी पत्रकारांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनाही जिल्हा विभाजनावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर तेही … Read more