शौचालयासाठी गेलेल्या महिलेचे मोबाइलमधे चित्रीकरण करुन विनयभंग.

शेवगाव :- शेतात शौचालयासाठी गेलेल्या महिलेचे मोबाइलमधे चित्रीकरण करुन विनयभंग केल्याची घटना रविवारी शेवगाव शहरालगच्या एका गावात घडली. चित्रीकरण इतरांना दाखविण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरालगतच्या गावात एक महिला आपल्या मुलीसोबत राहते. महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. सदर महिला तीन फेब्रुवारी रोजी सकाळी स्वतःहाच्या शेतात … Read more

खा.शरद पवार यांनी नगर दक्षिणेतून लोकसभा लढवावी.

अहमदनगर :- जिल्ह्याच्या दक्षिण भागात तिव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने या भागात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे प्रश्न सोडवण्यात विद्यमान खासदार अपयशी ठरले आहेत. विविध प्रश्न सोडवण्यासाठी आता माजी मंत्री शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक नगर दक्षिण मतदारसंघातून लढवावी अशी मागणी महाराष्ट्र युथ कौंन्सिलचे अध्यक्ष रणजीत बाबर यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीची जागा काँग्रेसला मिळावी … Read more

तरूणीची साडीने गळफास घेऊन आत्महत्या.

संगमनेर :- तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील १९ वर्षांच्या तरुणीने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋतुजा नंदू पावसे असे या तरुणीचे नाव आहे. तिने आपल्या राहत्या घरात सकाळी आठच्या सुमारास कोणी नसताना साडीने गळफास घेतला.पोलिस पाटील मथाजी पावसे यांनी या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शेख आणि तोडकरी … Read more

तापमान घसरल्याने नगरकर गारठले !

अहमदनगर :- थंडीने पुन्हा उच्चांक गाठला आहे. गेल्या अकरा वर्षांत सर्वात कमी तापमान शुक्रवारी नोंदवले गेले. शुक्रवारी नगर शहराचे तापमान ४.४ अंश सेल्सिअस होते. तापमान घसरल्याने नगरकर देखील गारठले आहेत. गेल्या अकरा वर्षांत प्रथमच सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून थंडीचा कडाका कमी होतो. मात्र जानेवारी संपून आठ दिवस उलटले, तरी थंडी कमी … Read more

१९ वर्षीय विवाहितेस जीवे मारण्याचा प्रयत्न.

अहमदनगर :- मुलबाळ होत नाही तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, या कारणातून १९ वर्षीय विवाहितेस जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पती, सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. श्वेता सुधीर पंचमुख असे विवाहितेचे नाव असून काही दिवसांपूर्वीच तिचा विवाह झालेला … Read more

आ. वैभव पिचड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यास गंभीर परिणाम.

अकोले :- लोकहितासाठी व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या आ. वैभवराव पिचड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यास गंभीर परिणाम होतील. गुन्हा दाखल करण्याअगोदर तालुक्यातील कालवेग्रस्त शेतकरी व प्रत्येक कार्यकत्र्यावर गुन्हा दाखल करावा लागेल व यावेळी होणाऱ्या परिणामास प्रशासनाने तयार राहावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला. अकोले तालुक्याचे आ. वैभवराव पिचड यांच्यावर निळवंडे … Read more

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार,धर्मांतरासाठी दबाव !

पारनेर :- तालुक्यातील एका १९ वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांपासून अत्याचार केल्याची फिर्याद या तरुणीने पारनेर पोलीस स्टेशनला दिली आहे. फिरोज हसन राजे वय-२८, याच्या विरोधात पारनेर पोलिसांनी बाललैंगिक विरोधी कायद्या अंतर्गत व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर शहरालगत वस्तीवर राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने पारनेर … Read more

25 वर्षापासून आमदारकी ही फक्त लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी !

अहमदनगर :- सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत जनतेमध्ये राहून मतदार संघात विविध विकास कामांबरोबरच सर्वसामान्य लोेकांचे प्रश्‍न सोडविले. त्यांच्या सुख:दु:खात बरोबर राहिल्याने गेल्या 25 वर्षापासून आमदारकी ही फक्त जनसामान्य लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पणाला लावली. यामुळे मला राजकारणातून संपविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील विरोधक एकत्र येत परिवर्तनाची हाक देत आहेत. मला संपविण्यासाठी महाराष्ट्रातील पुढारी जरी एकत्र … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वरातीमागून घोडे कशासाठी?

अहमदनगर :- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे उपोषण वाजत गाजत संपले. पण ज्या प्रश्‍नासाठी 2011 मध्ये आणि आता उपोषण करण्यात आले तेंव्हाचे प्रश्‍न आजही प्रलंबीत आहेत. जनलोकपाल कायदा आनण्यासाठी अण्णांचे उपोषण संघाच्या साथीने देशासह-परदेशात गाजले. या आंदोलनामुळे काँग्रेसला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले तर भाजपला राज्यासह केंद्रात सत्ता काबीज करता आली. सध्या भ्रष्टाचाराने उग्ररुप धारण केले असताना … Read more

बाजारभाव : फळभाज्या महागल्या. गहू, ज्वारी, हरभरा, तुरीचे भाव स्थिर.

अहमदनगर :- शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आहे. भुसार मार्केटमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, तुरीचे भाव जरी स्थिर असले तरी शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्याने निराश आहे. भाजीमार्केटमध्ये पालेभाज्यांनादेखील भाव मिळत नाही.कांद्याने तर शेतकऱ्यांचा अक्षरष: वांदाच केला आहे. त्याला पर्याय म्हणून असलेल्या अत्यल्प पाण्यावर शेतकऱ्यांनी भाज्यांचे उत्पादन घेतले. मात्र कांद्यापाठोपाठ भाजीपाला अत्यल्प दराने विकला … Read more

कार दगडावर आदळल्याने दोघे ठार.

संगमनेर :- तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या डोळासणे शिवारात स्विप्ट कार महामार्गाच्या कडेला असलेल्या दगडावर जोरात आदळल्याने एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याचा दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघातात शुक्रवार (दि.८) रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास झाला आहे.. याबाबत माहिती अशी की, स्विप्ट कार मधून दोघे जण (नावे समजू शकले … Read more

श्रीगोंद्याची कन्या दौंड पंचायत समितीच्या सभापती !

दौंड :- पुणे जिल्ह्यातील दौंड पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताराबाई देवकाते यांची आज दुपारी बिनविरोध निवड झाली. देवकाते या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीच्या कन्या आहेत. राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दौंड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी शुक्रवारी निवडणूक होती. सभापतीपदी ताराबाई देवकाते यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. देवकाते यांचे माहेर … Read more

विवाहितेची चिमुरडीसह आत्महत्या.

राहाता :- तालुक्यातील नांदुर्खी येथे एका गर्भवती महिलेने तिच्या सहा महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी पतीसह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. नांदुर्खी येथील निकिता सुरज चौधरी (वय २४) ही विवाहिता साडेतीन … Read more

माजी मंत्र्यांनी ३५ वर्षे केवळ फक्त थापा मारण्याचे काम केले !

श्रीगोंदा :- सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवून काम करण्याची संधी मला दिली आहे.त्या संधीचे सोने करणार आहे. केवळ थापा मारण्याचे व नारळ फोडण्याचे काम मी करत नसून, प्रत्यक्ष काम सुरु झाल्याशिवाय कधीही नारळ फोडत नाही. या परिसरातील उर्वरीत कामांचा पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल व ती कामे देखील लवकर होतील. या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा … Read more

माजी आमदार राठोड यांच्या हद्दीपारीबाबत अंतिम निर्णय लवकरच

अहमदनगर :- माजी आमदार अनिल राठोड यांच्या हद्दपारीसाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालासह पुन्हा नगर प्रांत उज्ज्वला गाडेकर यांच्या कार्यालयास मिळाला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने नगर प्रांत तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून हा प्रस्ताव शहर … Read more

तुम्ही फ्रि वाय-फाय वापरत आहात का? हे नक्की वाचा

अलीकडे सार्वजनिक ठिकाणी फ्री मध्ये Wi-fi ची सुविधा देण्यात असते अनेकदा आपण ह्याचा वापर करतो पण याचे दुष्परिणाम आपल्याला माहितच नसतात चला तर आज जाणून घेवू ह्या बद्दल थोडक्यात माहिती. फ्री वाय-फायचा वापर केल्यास डिजिटल व्हायरस सहजपणे आपल्या स्मार्टफोनमध्ये येवू शकतात. पैशाचे ऑनलाईन शॉपिंग व्यवहार करताना बँकेशी कनेक्ट केले जाते अशावेळी हॅकर आपली माहिती चोरून … Read more

मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर :- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या २१ वर्षांच्या तरुणास दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी त्याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुरज ऊर्फ अप्पा बबन माने (जयभवानी चौक, काष्टी, ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी आई-वडिलांसह काष्टी येथे रहात होती. सकाळी ८ च्या सुमारास ती कॉलेजला पायी जात असे. … Read more

टॉवरला बुटाच्या लेसने गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

पारनेर :- कासारे येथील ३० वर्षांच्या युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान घडली. यादव तुकाराम उमाप याने कर्जुले हर्या शिवारातील दरसोंड डोंगरावर नादुरूस्त बीएसएनएल टॉवरला बुटाच्या लेसने गळफास घेतला. तो ४ रोजी घरातून कामानिमित्त बाहेर गेला होता. जनावरे चारणाऱ्यांना त्याचा मृतदेह दिसला. त्याच्यामागे आई, पत्नी, साडेतीन वर्षांची मुलगी, दोन … Read more