आईने स्वत:च्या दोन चिमुकल्यांना साखळीने बांधून अनेक तास बेवारस सोडले : नागरिकही असहाय्य झाले अन्
२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : स्वत:च्या दोन चिमुकल्यांना साखळीने बांधून अनेक तास बेवारस सोडणाऱ्या एका महिलेचे कृत्य समोर आले आहे. ही हृदयद्रावक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अखेर या मुलांची सुटका करण्यात आली.या प्रकारामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. शिर्डी बस स्थानकाजवळील कंपाउंडमध्ये चार-पाच महिन्यांपासून एक महिला भंगार गोळा करण्यासाठी येत … Read more