अमेरिकन सैन्यात तृतीयपंथीयांच्या भरतीला बंदी !

२९ जानेवारी २०२५ वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत तृतीयपंथी सैनिकांसंबंधीच्या धोरणात दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात अमेरिकन सैन्यामध्ये तृतीयपंथी सैनिकांच्या भरतीचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सोबतच कोरोना महामारी दरम्यान लस घेण्यास नकार दिल्यामुळे काढून टाकण्यात आलेल्या सैनिकांना पुन्हा नोकरीत घेण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेची … Read more

तर शेतकऱ्यांना करावा लागेल मोठ्या संकटाचा सामना..!

२९ जानेवारी २०२५ टाकळीभान : येथील टेलटँक मधून शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या मागणी १६ चारीवरील लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी कल्हापूरे यांना नुकतेच निवेदन दिले आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाकळीभानसह परिसरातील विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे त्याचा फटका सध्या … Read more

21 दिवसात नपुंसकता दूर करण्याचा रामबाण उपाय! तुमच्या परिवारामध्ये येईल आनंदी आनंद

health tips

Health Tips:- आजच्या जीवनशैलीत वाढता ताण, चुकीच्या सवयी आणि असंतुलित आहार यामुळे अनेक पुरुष लैंगिक समस्यांना सामोरे जात आहेत. त्यात नपुंसकता ही समस्या अतिशय गंभीर असून ती केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करते.अनेक वेळा औषधांचा अवलंब केला जातो. पण काही नैसर्गिक उपाय आणि आयुर्वेदिक वनस्पतींच्या मदतीनेही ही समस्या दूर करता येते. आयुर्वेदिक वनस्पती … Read more

अमृतवाहिनीत रविवारी अमाल मलिकचा लाईव्ह कॉन्सर्ट ! मेधा महोत्सवात शरद तांदळे यांचे व्याख्यान

माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता पूर्ण शिक्षणासह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या मेधा महोत्सव 2025 मध्ये रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सायं.6 वा. बॉलीवूडचा आघाडीचा गायक व संगीतकार अमाल मलिक यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार असून दुपारी लेखक व व्याख्याते शरद तांदळे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त … Read more

संगमनेर तालुक्यातील प्रश्नांबाबत आ. सत्यजित तांबे पोहोचले थेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे !

Sangamner News : काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या. संगमनेर तालुक्यातील सर्व रस्त्यांकरता माजीमंत्री थोरात यांनी निधी मिळवला आहे. मात्र राजकीय हेतू ठेवून सत्ताधाऱ्यांनी मागील तीन वर्षापासून सर्व कामे रखडून ठेवल्याने या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसह रखडलेल्या सर्व प्रकल्पांना गती द्यावी अशी मागणी आमदार … Read more

Gratuity Money Rule 2025 | 10 वर्ष नोकरीं केली अन शेवटचा पगार 40 हजार असेल तर किती ग्रॅच्यूटी मिळणार ?

Gratuity Money Rule 2025

Gratuity Money Rule 2025 : सरकारी नोकरदार असो किंवा खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी निवृत्त झालेत की त्यांच्या नजरा त्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक लाभाकडे असतात. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅच्यूटीचा लाभ मिळत असतो. त्यांनी त्यांच्या सेवाकाळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ही रक्कम त्यांना दिली जात असते. पण ग्रॅच्युइटी म्हणजे नेमके काय? जाणकार सांगतात की, ग्रॅच्युइटी म्हणजे पाच वर्षांपेक्षा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार आणखी एक आमदार ? थेट दिल्लीत चर्चा..

Ahilyanagar News : महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या चर्चा सुरु झाल्या. विधान परिषदेचे सहा आमदार विधानसभेत निवडून आल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या. याशिवाय राज्यपाल नियुक्ती ५ जागाही भराव्या लागणार आहेत. म्हणजे सहा अधिक पाच अशा अकरा रिक्त जागांसाठी विधान परिषदेवर मागच्या दाराने आमदार होण्याची संधी आहे. आता याच रिक्त जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भरण्याचा मोठ्ठा गेम महायुती करु शकते. कारण नाराजांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले तर, स्थानिक स्वराज्य संस्थेत बाजी मारणे सोप्पे जाईल, हा महायुतीचा प्रयत्न आहे. ११ पैकी सहा जागा पक्षांच्या हातात आहेत. त्यात चार जागा भाजपच्या, एक जागा शिंदे गटाची तर एक जागा अजित पवार गटाची अशा जागा रिक्त आहेत. भाजपच्या याच रिक्त जागेवर नगर जिल्ह्यातील विवेक कोल्हे यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे. कोल्हेंना संधी का मिळेल..? विवेक कोल्हे महत्त्वाचे का आहेत..? भाजपच्या डोक्यात काय आहे..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…

हा संपूर्ण व्हिडीओ

प्रॉपर्टी खरेदी करताना ‘हे’ कागदपत्र नक्की तपासा! नाहीतर जाईल मालकी हक्क

property tips

Property Tips:- घर किंवा इतर कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना अनेक महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रॉपर्टीची खरेदी हा एक बनशील आणि तितकेच गुंतागुंतीची प्रक्रिया असून ज्यात विविध कागदपत्रांचा समावेश असतो. जर या कागदपत्रांची योग्य पद्धतीने तपासणी केली नाही तर तुम्हाला भविष्यात प्रॉपर्टीवर मालकी हक्क मिळवण्यास अडचणी येऊ शकतात. यासाठी, काही महत्वाचे दस्तऐवज आणि कागदपत्रांची … Read more

EPF Pension | खाजगी कंपनीत 10 वर्षे नोकरी केली असेल अन पेन्शन पात्र पगार 25 हजाराचा असेल तर किती पेन्शन मिळणार?

EPF Pension

EPF Pension : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना चालवल्या जातात. ईपीएफओ पेन्शन योजना ही देखील अशीच एक योजना आहे. आज आम्ही तुम्हाला याच ईपीएफओ पेन्शन बाबत माहिती देणार आहोत. या ईपीएफओ पेन्शन द्वारे कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 60व्या वर्षी पेन्शन मिळत असते. या पेन्शनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे जर एखाद्या कर्मचार्‍याने दहा वर्ष नोकरी केली … Read more

यूपीआयला इतर देशांच्या जलद पेमेंट सिस्टमशी जोडून सीमापार पेमेंट वाढवण्याच्या दिशेने काम सुरु !

२९ जानेवारी २०२५ मुंबई : बचत करण्याची प्रवृत्ती असलेल्या भारतात क्रेडिट कार्डचा वापर लक्षणीय वाढला आहे. पाच वर्षांत क्रेडिट कार्डची संख्या दुप्पट होऊन सुमारे १०.८० कोटी झाली आहे, पण त्या तुलनेत डेबिट कार्डची संख्या मात्र तुलनेने स्थिर राहिली असल्याचे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. २०१९ मध्ये ५.५३ कोटी कार्ड चलनात असताना गेल्या वर्षी … Read more

Personal Loan पाहिजे? ही बातमी वाचाच ! होईल मोठा फायदा

personal loan

Personal Loan Tips:- आजच्या वेगाने बदलणार्‍या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे बरेच लोक पर्सनल लोन घेत आहेत. काही वेळा अचानक पैशांची आवश्यकता निर्माण होते, आणि अशा परिस्थितीत बँक किंवा वित्तीय संस्थांकडून लोन घेणे एक सोपा आणि जलद मार्ग ठरतो. परंतु पर्सनल लोन घेताना व्याज दर एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. बँकेत जाण्यापूर्वी व्याजदराची योग्य माहिती असणे खूप … Read more

Home Loan | 50 हजार रुपये मासिक पगार असेल तर किती होम लोन मंजूर होऊ शकत ? वाचा सविस्तर….

Home Loan

Home Loan : आयुष्यात कितीही पैसा कमवा पण स्वतःचे घर नसेल तर तुमची समाजात ओळख तयार होणार नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात घराला विशेष स्थान आहे. घर खरेदी करणे हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक मोठा क्षण असतो. म्हणूनचं घरासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. मात्र घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सहजतेने घर खरेदी करता येत नाही. घरासाठी मोठी मेहनत … Read more

केस केली म्हणून थेट दगडानेच केली मारहाण

२९ जानेवारी २०२५ राहुरी : आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात दाखल केलेली केस मागे घे, असे म्हणून आरोपींनी पोपट पवार यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केल्याची घटना दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की पोपट कारभारी पवार (वय ५० वर्षे, रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी) यांनी … Read more

‘या’ कारणांमुळे मध्यमवर्गीयांसाठी घर घेणे होऊ शकते आणखी कठीण !

२९ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : गेल्या वर्षी देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गटासाठी एक कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचा नवीन पुरवठा ३० टक्क्यांनी घसरून सुमारे १.९९ लाख घरांवर आला आहे. देशातील नऊ प्रमुख शहरे गृहनिर्माण संकटाचा सामना करत आहेत. बहुतेक भारतीय नोकरीसाठी या शहरांमध्ये जातात.बांधकाम व्यावसायिक लक्झरी प्रकल्पांवर भर देत आहेत.वाढती मागणी असूनही, … Read more

राहुरी फॅक्टरीकडून पायी चाललेल्या त्या वृद्धाची ‘ती’ रात्रच ठरली अखेरची !

२९ जानेवारी २०२५ राहुरी : नगर-मनमाड महामार्गावर सोमवारी रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील रहिवासी जीवन वामन वाघ (वय ५६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुहानजीक असलेल्या सेल पेट्रोल पंपाजवळ घडली. वाघ हे राहुरी फॅक्टरीकडून पायी चालत गुहाकडे जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक … Read more

कोरोना काळात सरकारी शाळांतील वाढलेली विद्यार्थी संख्या घटली !

२९ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात सरकारी शाळांमध्ये वाढलेली विद्यार्थ्यांची संख्या आता घसरल्याचे चित्र आहे.प्राथमिक शाळांमधील मुलांच्या प्रवेशाचे प्रमाण आता पुन्हा २०१८ सालच्या पातळीवर पोहोचले आहे.तर त्याचवेळी कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिकण्यासंबंधीचे झालेले नुकसान आता पूर्णपणे भरून निघाले आहे. उलट अनेक प्राथमिक वर्गांमधील मुलांच्या शिकण्याचा स्तर पूर्वर्वीपेक्षा चांगला झाल्याचे यासंबंधीच्या अहवालात नमूद करण्यात … Read more

SIP मधून लखपती होता येत ! 500 रुपयांची एसआयपी केल्यानंतर 5, 10, 15, अन 20 वर्षानंतर किती परतावा मिळणार ?

SIP Mutual Fund

SIP Mutual Fund : भारतात आधी सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जात होते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारतातील लोक बँकेच्या एफडी योजनेमध्ये आणि पोस्टाच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत होते. पण अलीकडे लोकांचा माईंडसेट चेंज झाला आहे आणि आता अधिकचा परतावा मिळावा म्हणून लोक शेअर मार्केटकडे वळू लागले आहेत. तसेच ज्या लोकांना शेअर मार्केटचे विशेष … Read more

पारनेरला साकारणार ‘तांबडीकार प्रकल्प’ ; अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी

२९ जानेवारी २०२५ टाकळी ढोकेश्वर : आमदार काशिनाथ दाते यांची आमदार निवड झाल्याबद्दल वासुंदे येथील म्हणून नि आयोजित सत्कार कार्यक्रमात तांबडी कार प्रकल्प व्हावा अशी आग्रही मागणी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केली होती.यावेळी आ. काशिनाथ दाते यांनी हा प्रकल्प प्राधान्याने करणार असल्याचे आश्वासन या कार्यक्रमात दिले होते, त्या अनुषंगाने त्यांनी विधानसभेच्या … Read more