2,100 नाही तर थेट 3 हजार रुपये मिळणार ! फडणवीस सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेणार, पहा….

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मकर संक्रांतीच्या आधीच लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिलांना आता 2100 रुपये नाहीतर थेट तीन हजार रुपये देण्याची योजना सरकारने आखली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात पुन्हा आमचे सरकार … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात डिसेंबरमध्ये सलग तिसऱ्या वर्षी अवकाळी पावसाचा धुमाकूळ! कधी होतील नुकसानीचे पंचनामे?

unseasonal rain

Ahilyanagar News:- बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम हा राज्याच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला व बरेच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून खरीप हंगामातील काढणीला काही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर नुकत्याच लागवड करण्यात आलेल्या रब्बी पिके व कांद्याचे रोपवाटिकांचे देखील बऱ्याच ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे. अगदी याच पद्धतीने जर … Read more

श्रीरामपूरातील अशोक सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची हेळसांड ! प्रवरा सोडा निदान गणेशएवढा तरी दर द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना

Shrirampur News

Shrirampur News : अहिल्यानगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना हा अहिल्यानगर जिल्ह्यातच. पण याच जिल्ह्यात आता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्यात देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे आणि त्यामुळे शेतकरी आता इतर पर्यायांचा विचार करत आहेत. दरम्यान याच सहकारी … Read more

आता कशाला बँकेत एफडी? पोस्टाची एफडी योजना आहे खूपच भारी! 2 लाखाची एफडी केली तर किती वर्षात किती मिळेल व्याज?

fd scheme

Post Office FD Scheme:- आकर्षक मुदत ठेव योजना देशातील जवळपास सर्वच बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येतात. निश्चित परताव्याची हमी आणि गुंतवणुकीची सुरक्षितता या दृष्टिकोनातून मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट योजनांना गुंतवणूकदारांकडून प्रथम प्राधान्य देण्यात येते. या व्यतिरिक्त जर आपण बघितले तर ज्याप्रमाणे बँकांच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी योजना राबवल्या जातात. अगदी याच पद्धतीने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून … Read more

वार्षिक 15 लाखाच्या पॅकेजची नोकरी सोडली आणि शेतीत रमला! आज ‘हा’ शेतकरी सेंद्रिय शेतीतून करत आहे वार्षिक 1.5 कोटींची उलाढाल

rahul kumar

Farmer Success Story:- नोकरीपेक्षा शेती उत्तम असे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी म्हटले जायचे व ते तितके खरे देखील होते. परंतु कालांतराने परिस्थिती बदलत गेली व शेती काही अंशाने परवडेनाशी झाली व या कारणामुळे शेतीपासून अनेक जण दूर जाऊ लागले व तरुणाई तर शेतीमध्ये पाय ठेवायला तयार नव्हती अशी परिस्थिती उद्भवली व आताच्या परिस्थितीमध्ये शेतीपेक्षा … Read more

व्यवसायातून कमवायचे लाखो रुपये तर बँकेशी संबंधित ‘हा’ व्यवसाय ठरेल तुम्हाला फायद्याचा! मिळेल उत्तम कमिशन आणि बरेच फायदे….

business idea

Business Idea:- बेरोजगारी सारख्या ज्वलंत प्रश्नावर जर मात करायची असेल तर व्यवसायांकडे वळणे काळाची गरज आहे. भारतातील जर उच्चशिक्षित तरुण-तरुणींची संख्या आणि नोकऱ्यांची उपलब्धता यांचे प्रमाण जर पाहिले तर ते तुलनात्मक दृष्ट्या व्यस्त असे आहे. त्यामुळे नोकऱ्या मिळणे जवळपास दुरापास्त झाल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे कुठल्यातरी छोट्या-मोठ्या व्यवसायात पडून यशाच्या दिशेने वाटचाल करणे खूप गरजेचे … Read more

भारतातील एखाद्या राज्यात फिरायला जायचे असेल तर केरळला नक्कीच जा आणि ‘ही’ ठिकाणे पहा! मिळेल स्वर्गसुख अनुभवल्याचा आनंद

allepi kerala

Tourist Places In Kerala:- भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत असलेल्या प्रत्येक राज्यात तुम्हाला पर्यटन स्थळांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. साधारणपणे प्रत्येक राज्यामध्ये निसर्ग संपदा भरपूर प्रमाणात असून मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळांचा विकास हा झालेला असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारतात देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकांना देखील फिरण्यासाठी उत्तम असे पर्याय उपलब्ध होतात व … Read more

राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा! शिक्षकांच्या पगारामध्ये होणार 20 टक्के वाढ? शिक्षण विभागाने मागितली माहिती

teachers

Salary Increase Of Teachers:- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर महाराष्ट्रातील सुमारे 50 हजार शिक्षकांना 20 टक्के अनुदानात टप्पा वाढ देण्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामुळे या निर्णयाची शिक्षकांमध्ये प्रतीक्षा होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले व आचारसंहिता देखील संपली. त्यामुळे आता आचारसंहितेपूर्वी घेण्यात आलेल्या … Read more

‘ही’ झाडे तुमच्याही अंगणात असतील तर सावध राहा ! घरात साप घुसू शकतात

Snake Viral News

Snake Viral News : सापाचे नाव ऐकलं तरी थरकाप उडतो. सर्पदंशामुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा जीव जातो. एका शासकीय आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 58000 हून अधिक लोक सर्पदंशामुळे मरण पावतात. मात्र असे असले तरी भारतात आढळणाऱ्या सर्वच सापांच्या जाती विषारी नाहीयेत. अगदीच बोटावर मोजण्या इतक्या जाती विषारी आहेत. पण असे असतानाही दरवर्षी सर्पदंशामुळे भारतात हजारो नागरिक … Read more

भविष्यात पुणे ते मुंबई प्रवास फक्त 25 मिनिटात होणार! बुलेट ट्रेन पेक्षा वेगवान ट्रेन रुळावर धावणार

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : 2019 मध्ये भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केली अन रेल्वेचा एक नवा अध्याय सुरु झाला. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देशातील तब्बल 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यातून सध्या स्थितीला अकरा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राला बुलेट ट्रेनची देखील भेट मिळणार आहे. … Read more

SBI कडून पाच वर्ष कालावधीसाठी 10 लाखाचे कार लोन घेतले तर किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार? वाचा सविस्तर

SBI Car Loan

SBI Car Loan : तुम्हालाही नजीकच्या भविष्यात स्वतःची कार घ्यायची असेल आणि त्यासाठी तुम्ही कार लोन घेण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण देशातील दोन प्रमुख बँकांच्या कार लोनची माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआय आणि आयसीआयसीआय या दोन प्रमुख बँकांकडून कार लोन घेतल्यास किती रुपयांचा हप्ता भरावा … Read more

अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंपाची शक्यता ; बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे पुन्हा फडणवीसांच्या भेटीला, दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय?

Ahilyanagar Politics News

Ahilyanagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यात संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मात्र त्यांना अमोल खताळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांची रसद घेऊन त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखले … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! ‘ही’ महत्वाची मागणी अमान्य ? वाचा सविस्तर

7th Pay Commission News

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे आठवा वेतन आयोग संदर्भात. खरंतर प्रत्येक दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू असून हा वेतन आयोग 2016 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला … Read more

Ahilyanagar News : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन! नाशिक येथील नाईन पल्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Ahilyanagar News

Ahilyanagar News : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं आज निधन झालं. त्यांनी आज वयाच्या 84 व्या वर्षी नाशिक येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलायं. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यावर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. त्यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका … Read more

सर्वसामान्य ग्राहकांना आता मिळणार घरबसल्या कर्ज! रिझर्व बँकेने घेतलेला ‘हा’ निर्णय ठरेल फायद्याचा

rbi decision

UPI Credit Line:- आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते व अशावेळी आपल्याला पैशांचे मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते. परंतु नेमके आपल्याकडे हवे तितके पैसे नसतात व अशावेळी कर्जाचा पर्याय अवलंबला जातो. कर्ज म्हटले म्हणजे मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून घेतले जाते किंवा हात उसने पैसे घेतले जातात. या व्यतिरिक्त बँकांच्या किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्जाचा पर्याय शिल्लक … Read more

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024: समाज कल्याण विभागात दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024: समाज कल्याण विभागात “उच्च श्रेणी लघुलेखक तसेच निम्न श्रेणी लघुलेखक आणि इतर पदे” पदांसाठी ही भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 219 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आरबीआयने घेतला मोठा निर्णय, आता विनातारण ‘इतक्या’ लाखापर्यंतचे कर्ज मिळणार

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्युज दिली आहे. नवीन वर्ष सुरू होण्याआधीच आरबीआयने देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आरबीआयने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या को-लॅटरल फ्री कर्जासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांसाठी को-लॅटरल फ्री कर्जाची मर्यादा 40 … Read more

आरबीआयने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शेतकऱ्यांना आता काहीही तारण न ठेवता मिळेल 2 लाखांचे कर्ज,जाणून घ्या माहिती

crop loan

Crop Loan:- शेती क्षेत्रासाठी वेळेवर पैसा उपलब्ध होणे शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचे असते. कारण बऱ्याचदा नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारभावातील घसरण इत्यादीमुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकवला तरी देखील पुरेसा पैसा हातात येत नाही किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होऊन आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या तयारी करण्यासाठी पैसा शिल्लक राहत नाही … Read more