अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप; कामकाज ठप्प !

Ahmednagar News

Ahmednagar News : सातव्या वेतन आयोगासह १७ प्रलंबित मागण्यांसाठी मनपा कर्मचारी युनियनने मंगळवारी (दि. ५) एक दिवसाचा संप पुकारला होता. मनपाच्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतल्यामुळे मनपाचे सवं कामकाज ठप्प झाले होते. इतकेच नाही तर शहरात कचरा संकलन न झाल्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले होते. मनपा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठवडयात मनपा कामगार युनियनचे … Read more

Ahmednagar News : शिक्षकदिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच खुर्चीवरून खाली कोसळल्या आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी शिक्षिका सौ. सुनीता राजेंद्र गायकवाड (वय ४८) यांचे आज सकाळी आष्टी येथील शाळेत शिक्षकदिनाच्या दिवशी शिक्षकदिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सौ. सुनीता गायकवाड, या गेल्या वीस वर्षांपासून आष्टी येथील आनिशा ग्लोबल स्कूलमध्ये कार्यरत होत्या. आज दि. ५ सप्टेंबर … Read more

Ahmednagar News : वीज उपकेंद्र सुरू करणे म्हणजे केवळ स्टंटबाजी !

Ahmednagar News

Ahmednagar News : वावरथ जांभळी परिसरातील शेतकऱ्यांची उभी पिके वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने जळून गेली आहेत. हे लक्षात घेता येथील नवीन वीज उपकेंद्राचे उद्घाटन जेव्हा व्हायचे तेव्हा होवो; पण कोणतेही राजकारण न करता, फोटोसेशन न करता हे उपकेंद्र सुरू करण्याची भूमिका सर्व ग्रामस्थांची होती. असे असताना नेत्यांच्या सूचनेनुसार उपकेंद्र सुरू असे म्हणणे म्हणजे फक्त राजकीय … Read more

Ahmednagar News : उद्धव ठाकरे मैदानात उतरले ! अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार…

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या राज्यातील अनेक दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस नसल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह चारा, विजेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. असलेली पिके वाळून चालली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याच दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून येत्या शुक्रवारी (दि.8) रोजी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार असण्याची … Read more

अहमदनगर जि. प. चे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ! वाचा कोण आहेत ते शिक्षक…

Ahmednagar News

Ahmednagar News : दरवर्षीप्रमाणे देण्यात येणारे जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. तालुकानिहाय १४ व २ केंद्रप्रमुख अशा एकूण १६ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी १०० गुणांची प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रस्तावाची गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी होवून ३ शिक्षक व १ केंद्रप्रमुखाचे प्रस्ताव … Read more

चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी संकटात, दुष्काळ जाहीर करून चाराडेपो सुरु करा

Ahmednagar News

Ahmednagar News: मागील तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पारनेर तालुक्यातील अनेक भागात पाणीटंचाई व चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पारनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत, मराठा आंदोलकरांवर लाठीचार्ज करणाऱ्याबाबत आंदोलकांना न्याय मिळवून द्यावा तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळणेकामी ससंदेमध्ये आवाज … Read more

पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती ! शेतकरी हवालदिल

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत-जामखेड तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला असून, गेल्या महिनाभरात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जळून गेली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व मित्र पक्ष व शेतकरी बांधवांनी एकत्र येत सरकारकडून मदत मिळावी, यासाठी दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात … Read more

Ahmednagar News : शेती पंपाचा विद्युतपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन !

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा उजवा कालवा कार्यक्षेत्रातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना दिला आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात लांबे यांनी म्हटले आहे की, चालू वर्षी अनेक भागासह मुळा उजवा कालवा लाभक्षेत्रात पेरणी योग्य पाऊस झालेला नाही, ज्या काही … Read more

आनंदाची बातमी ! कुकडीचे आवर्तन १० सप्टेंबरपर्यंत राहणार सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत आणि जामखेड तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू असून, शेतकऱ्यांची पाण्याची गरज आणि अडचण लक्षात घेता. या आवर्तनाची वाढविण्याबाबत काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन विनंती केली होती. दि. २ सप्टेंबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक पार … Read more

Ahmednagar News : बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल, पोलीस संरक्षणात एसटी बसेस पुण्याकडे रवाना !

Ahmednagar News

Ahmednagar News : शनिवारपासूनच शहरासह जिल्ह्याची बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे खूप हाल सहन करावे लागले. खासगी वाहनचालकांनी याचा गैरफायदा घेत प्रवाशांची चांगलीच लूट केली. नगर-पुणे प्रवासासाठी ४०० ते ५०० रुपये आकारण्यात आल्याने प्रवाशांना चांगलाच आर्थिक भूदंड बसला. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बसच्या फेल्या रद्द करण्यात आल्या होत्या. एसटी महामंडळ प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या … Read more

श्रीरामपूर- कोपरगाव रस्त्यावर भरधाव कारला अपघात

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर- कोपरगाव रस्त्यावर खैरीनिमगाव- गोंडेगाव शिवारात विस चारी जवळ नियंत्रण सुटल्याने भरधाव कारचा अपघात झाला. काल रविवारी दुपारच्या दरम्यान हा अपघात झाला. त्यात तिन जण जखमी झाले असून किरण संजय मुठे, उद्धव आण्णासाहेब मुठे, आणी तानाजी दिघे अशी त्यांची नावे आहे. दरम्यान, त्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Read more

ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : उताराला लावलेला ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने कर्जत तालुक्यातील करपडी येथील सौदागर देवा काळे (वय २६), या शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू झाला. सौदागर काळे यांच्या छातीवर, चेहऱ्यावरून ट्रॅक्टरचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टरची बॅटरी उतरत असल्याने तो सुरू करण्यासाठी काळे यांनी ट्रॅक्टर उताराला उभा केला होता. या वेळी उताराला लावलेला ट्रॅक्टर अंगावरून … Read more

घोड आणि विसापूरमध्ये पाणी सोडणार

Ahmednagar News

Ahmednagar News : कुकडी पाणी प्रश्नाबाबत शनिवार दि.२ रोजी कालवा सल्लागार समितीची पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली. या बैठकीत पाणी प्रश्नावर चर्चा होत असताना घोडचे आहे, त्या पाण्यातून २५ दिवस तर विसापुरमध्ये २५० एमसीएफटी पाणी सोडून विसापुरमध्ये आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. या बैठकीस महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. बबनराव पाचपुते, … Read more

विद्यार्थ्यांना टवाळखोरांकडून मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या पवन आव्हाड, आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला, किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी भांडण मिटवले, त्यानंतर तिसगाव येथील काही टवाळखोर तरुणांनी एकत्रित येत एका मिठाईच्या दुकानात घुसून किशोर बुधवंत व विशाल कारखेले, या दोघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या … Read more

बिबटयाच्या हल्ल्यात दोन शेळयांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील निघुटमळ्यामधे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. ही घटना गुरुवार दि. ३१ ऑगस्ट रोजी ही वडझिरे येथे घडली. वडझिरे येथील महिला शेतकरी संजया बाबूराव निघूट यांच्या गट नंबर ३०९ मधील राहत्या घराजवळच्या गोठ्यामध्ये ५ शेळ्या बांधलेल्या होत्या. रात्री बिबट्याने गोठ्याच्या भिंतीवरून उडी मारुन … Read more

मुलास मारहाण प्रकरणी पित्यास दीड वर्ष सश्रम कारावास

Ahmednagar News

Ahmednagar News : मुलास मारहाण केल्याप्रकरणी पित्यास भादंवि कलम ३२४ नुसार दोषी धरुन दीड वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नवनाथ पोपट काळे (वय ५२, रा. जामगाव, ता. पारनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. नगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. ५) एस. व्ही. सहारे यांनी या … Read more

शेततळयाच्या कामाची चौकशी करा..! शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील मुळेवाडी व खांडवी येथे शेततळे अस्तरीकरण कामाची चौकशी करून दोषी आढणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी रूपचंद गोविंद गांगर्डे यांनी केली आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास शेतकरी गांगर्डे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन उपविभागीय तालुका कृषी अधिकारी कर्जत, जिल्हाधिकारी व जिल्हा … Read more

बरस रे वरुणराजा किती अंत पाहतो!

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी परिसरात वरुणराजा रुसल्याने पिकांची होरफळ होत असून, जवळपास महिनाभरापासून जोरदार पाऊस न झाल्यामुळे जमिनी उन्हाळ्याप्रमाणे भेगाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजाचे चांगले उत्पन्न घेण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे चित्र आहे. खरिपातील पिकांसह फळबागा अखेरच्या घटका मोजत असून, रडकुंडीला आलेला शेतकरी राजा बरस रे वरुणराजा… किती अंत पाहतो, अशी आर्त हाक … Read more