शेतकऱ्यांचा पुन्हा देशपातळीवर लढा, आता या प्रश्नावर होणार संघर्ष
अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Farmers news :- शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चात फूट पडल्याचे सांगण्यात येत असले तरी डाव्या विचारांच्या शेतकरी संघटना पुन्हा केंद्र सरकारविरूद्ध लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आता दुधाला उसाप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावाची (एफआरपी) हमी मिळावी या मागणीसाठी हा संघर्ष … Read more