मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांत तक्रार दाखल, गुन्हा दाखल करण्याची शेतकरी संघटनेची मागणी
श्रीरामपूर- शेतकरी संघटनेने राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारवर फसवणुकीचा आरोप केला आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करत संघटनेने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रार अर्ज** शेतकरी संघटनेचे … Read more