शपथविधीला प्रथम क्रमांक, विखे पाटील म्हणाले, हा तर…

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळणार हे नक्की मानले जात होते. मात्र, आजच्या सोहळ्यात अनपेक्षिपणे त्यांचे नाव प्रथम क्रमांकालाच पुकारले गेले. त्यामुळे त्यांच्या लोणी गावात जल्लोष करण्यात आलाच, पण विखे पाटील यांनाही हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले. नगर जिल्ह्यात विखे पाटील यांना … Read more

म्हणून झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतण्याला अटक

Police finally arrested Thaga, who was involved in a scam worth Rs 500 crore

Maharashtra News:विरोधक आणि त्यांचे नातवाईकांवर इडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप नेहमीच होतो. त्या तुलनेत सत्ताधारी गटाचे लोक सुरक्षित मानले जातात. मात्र, ठाण्यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतण्यालाच अटक झाली आहे. तीही इडीकडून नव्हे तर शिंदे यांच्याच नियंत्रणाखालील मुंबई पोलिसांनी केली आहे. अर्थात कारणही तसेच आहे. शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याला जुगार खेळत … Read more

मुख्यमंत्री शिंदेंची अशीही ‘मोदी स्टाईल’, पण पुढे पहा काय झाले?

Maharashtra News:मागील वर्षी गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नामांतर नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आल्याने पंतप्रधान मोदी टीकेचे लक्ष्य ठरले होते. तसाच प्रकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत पुण्यात घडला. महापालिकेच्या जागेत उभारण्यात आलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचे उद्घघान स्वत: शिंदे यांच्याच हस्ते आज होणार होते. मात्र, टीका … Read more

शिंदे-फडणवीसांनी हात झटकले, राज्यपाल एकाकी

Maharashtra News:राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आतापर्यंतच्या वादग्रस्त वक्तव्यावर सोयीस्कर मौन पाळणाऱ्या भाजपने यावेळी मात्र पक्षाला त्यांच्यापासून वेगळे केले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर याचा परिणाम होऊ, नये या शक्यतेमुळे भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हात झटकले आहेत. त्यामुळे यावेळी राज्यपाल एकाकी पडल्याचे दिसून आले. गुजराती आणि राजस्थानी लोकांना वेगळे केले तर मुंबई आर्थिक … Read more

शिंदे-फडणवीस सरकार महिन्याचे झाले

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन आज ३० जुलै रोजी बरोबर एक महिना पूर्ण झाला. मधल्या काळात या सरकारने अनेक धडाकेबाज निर्णय घेतले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात मात्र अद्याप यश आलेले नाही. तर दुसरीकडे अपात्रतेची टागंती तलवारही कायम आहे. शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड करून भाजप सोबत … Read more

आंबिकानगर, अहिल्यानगर, आनंदनगर… अहमदनगरचं नाव काय?

Ahmednagar News:औरंगाबादचे नामांतर आधी संभाजीनगर आणि नंतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. अर्थात तो वादही आता कोर्टात पोहचला आहे. तेथे नामांतराला विरोध होताच. पण जे नाव सूचविले जात होते, ते एकच होते. अहमदनगरच्या नामांतराचीही जुनीच मागणी आहे. मात्र, नवीन नाव काय असावे यावर एकमत नाही. यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळी नावे पुढे करण्यात आली आहेत. आंबिकानगर, अहिल्यानगर, … Read more

उद्धव ठाकरे यांना पाठिंब्यासाठी पहा या पठ्ठयाने काय केलं?

Maharashtra News:शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार, खासदार, पदाधिकारी पुढे येत आहेत. अर्थात ते सगळे आधीपासूनच राजकारणात आहेत. मात्र, एका राजकारणाबाहेरील व्यक्तीने ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षक दीपक पोपट खरात यांनी मात्र ठाकरे यांना पाठिंबा … Read more

कसली धास्ती? अब्दुल सत्तारांनी दिल्ली गाठली

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार अब्दुल सत्तार सध्या दिल्लीत तळ ठोकून असल्याची माहिती आहे. शिंदे फडणवीस यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ यादीतून सत्तार यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. याची कुणकुण लागल्यामुळेच अब्दुल सत्तार धावत दिल्लीला गेल्याचं बोललं जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहेत. नव्या … Read more

मालेगाव जिल्हा पुन्हा ऐरणीवर, अहमदनगरचे काय होणार?

Ahmednagar News:राज्यात नवे सरकार आल्यानंतर प्रलंबित धोरणात्मक विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच जिल्हा विभाजनाचा विषयही पुढे आला आहे. ३० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक, मालेगाव दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तेथे नाशिकचे विभाजन करून मालेगाव जिल्हा तयार करण्यचा विषय पुन्हा तापविण्यात आला आहे. माजी कृषी मंत्री आणि शिंदे गटात प्रवेश … Read more

आमदार रोहित पवारांचे हे स्वप्न आणखी लांबणीवर

Ahmednagar News:कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघातलगत असलेला करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेण्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न आहेत. मात्र, आता ते आणखी लांबणीवर पडले आहे. राज्यात झालेल्या सत्तातंरानंतर घडलेल्या हालचालींमुळे यामध्ये आता कायदेशीर अडचणी उभ्या झाल्या आहेत.आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ला हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला मुंबईच्या डीआरएटी न्यायालयाने २२ … Read more

सत्ता गेल्यानंतर त्यांची सुरु झालेली आंदोलनं ही फक्त अस्तित्व दाखविण्यापुरती !

Maharashtra News:फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या काँग्रेस पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी आंदोलनं करण्याची वेळ आली असल्याची टिका भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. सरकारमध्ये असताना काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व दाखवू शकला नाही आता सत्ता गेल्यानंतर त्यांची सुरु झालेली आंदोलनं ही फक्त अस्तित्व दाखविण्यापुरती उरली आहेत. भविष्यात जनताच आता यांना बुस्टर डोस देणार असल्याचा टोला त्यांनी … Read more

डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर,मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालताच…

Maharashtra News:सोलापूर जिल्ह्यातील ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. यासंबंधीचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आहे. डिसेल गुरूजी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही चक्रे फिरल्याचे सांगण्यात येते.डिसले गुरूजी यांनी ३४ महिने कामावर … Read more

बंडखोरांचे काय करणार? जिल्हा प्रमुख गाडेंनी दिले उत्तर

Ahmednagar News:जिल्ह्यातील काही पदाधिकारी, नगरमधील नगरसेवक आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रमुख म्हणून काय कारवाई करणार? यासंबंधी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात ज्या लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्याचा सविस्तर अहवाल पक्षप्रमुखांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्यासंबंधी काय निर्णय घ्यायचा … Read more

आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले….

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ असा उल्लेख करत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना बंडखोरांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांना आदित्य ठाकरेंनी … Read more

यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात, नव्या सरकारने घेतले महत्वाचे निर्णय

Maharashtra News:नवीन सरकारच्या काळात आणि कोविडची लाट सरल्यानंतर येणारा पहिलाच गणेशोत्सव धुमधडक्यात साजरा करता येणार आहे. त्यासाठी अनेक निर्बंध हटवून गणपती मंडळांच्या सोयीचे निर्णय नव्या सरकारने घेतले आहेत. कोविड काळात लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम असे सर्व सण-उत्सव पूर्वीप्रमाणेत उत्साहात साजरे करता येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

मुख्यमंत्री शिंदे यांचा थेट अजित पवारांनाच दणका, बारामतीसंबंधी घेतला हा निर्णय

Maharashtra news:शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारने मंजूर केलेली कामे रद्द करण्यास अगर स्थगित करण्याचा सपाटाच सुरू केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांची कामे रद्द केल्यानंतर आता त्यांनी थेट विरोधीपक्ष नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच दणका दिला आहे. नगर विकास विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या ९४१ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली … Read more

कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर, शिर्डीचे काय होणार?

Maharashtra news:कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने हे दोघेही लवकरच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते. आता शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.राज्यातील बहुसंख्य खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने आपण तरी कशाला सेनेत राहायचे … Read more

प्रशासन रुसले तरी, सरकार डिसले गुरूजींच्या पाठीशी

Maharashtra news:आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर सोलापूर जिल्हा प्रशासनाची खापा मर्जी झाली आहे. विना परवाना गैरहजर आणि अन्य नियमांचा बडगा उगारून झिसले यांच्याकडून ३४ महिन्यांचा पगार वसूल करण्याची कार्यवाहीच प्रशासनाने सुरू केली आहे. अशा परिस्थतीत राज्य सरकार मात्र डिसले गुरूजींच्या पाठीशी उभे राहिले आहे.प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाल्याचे पाहून डिसले गुरूजी यांनी राजीनाम्याची नोटीस … Read more