“कोल्हापूर पोटनिवडणुकीचा निकाल आज; कमळ फुलणार की महाविकास आघाडी डंका मारणार?”

कोल्हापूर : काही दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदार संघाची (North constituency) पोटनिवडणूकचे (By-election) वारे राज्यात वाहत आहे. निवडणूक झाली असून आज त्या निवडणुकीचा निकाल (Election Result) लागणार आहे. या ठिकणी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार उभे राहिलेले आहेत. आता या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली असून कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसच्या (Congress) जयश्री जाधव … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ वर्षांनी घेतली आईची भेट; आईसोबत पोटभर जेवलेही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल (Election Result) लागल्यानंतर आईची (Mother) भेट घेतली आहे. भाजपला (BJP) ५ पैकी ४ राज्यात विधानसभेत यश आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आईचा आशीर्वाद देखील घेतला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तसेच महाराष्ट्रात देखील जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील … Read more

“२०२४ मध्ये देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने लढाई होणार”; प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य

कोलकाता : ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. पंजाब वगळता भाजपने (BJP) ४ राज्यात आपले कमळ फुलवले आहे. तर पंजाब (Punjab) मध्ये आप (AAP) ने झाडू फिरवला आहे. या राज्यांच्या निवडणूक निकालावर प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी परीतिक्रिया दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha elections) कोणताही परिणाम होणार नाही. २०२४ … Read more

“दोष EVMचा नसून लोकांच्या डोक्यात बसवण्यात आलेल्या चिपचा”; असदद्दुीन ओवेसींची निवडणूक निकालावर प्रतिक्रिया

हैदराबाद : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये ५ पैकी ४ विधानसभेवर भाजपने (BJP) कब्जा केला आहे. तर एक ठिकाणी आप (AAP) ने विधानसभा काबीज केली आहे. या निवडणूक निकालावरूनच (Election Result) असदद्दुीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एकही जागा मिळाली नाही. यावेळी ओवेसी यांनी … Read more

“एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अशी शिवसेनेची अवस्था; आशिष शेलारांचा शिवसेनेला चिमटा

MLA Ashish Shelar

मुंबई : ५ राज्यांच्या निवडणुकांचा निकाल (Election Result) काल जाहीर झाला आहे. यामध्ये पंजाब (Punjab) वगळता बाकी सर्व राज्यात भाजपने (BJP ) विजयाचा डंका रोवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांना डिवचायला सोन्याहून पिवळे झाले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कालपासूनच शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) डिवचायला सुरुवात केली आहे. तर … Read more

Election Result 2022 : “कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू, पुन्हा लढू”; निवडणूक निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ जागेवर भाजपने (BJP) मुसंडी मारत कब्जा केला आहे. मात्र शिवसेनेला (Shivsena) कुठेही यश आल्याचे चित्र दिसत नाही. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांना कुठेही यश आल्याचे दिसत … Read more

“काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत”; नवाब मलिकांच्या कारवाईवरून नरेंद्र मोदींचा शरद पवारांना टोला

नवी दिल्ली : काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ जागेवर भाजपने (BJP) मुसंडी मारत कब्जा केला आहे. याचेच सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपने दिल्लीत (Delhi) कार्यक्रम ठेवला होता. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab … Read more

Share Market Update : निवडणूक निकालाचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्सने घेतली 1370 अंकांनी उसळी

Share Market Update : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर गुरुवारी मतमोजणी (Election result) सुरू असताना शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्स 1354 अंकांनी वाढून 55,980 अंकांवर तर निफ्टी 381 अंकांनी वर गेला होता. वास्तविक, बाजार आतापर्यंतच्या निवडणुकीच्या ट्रेंडला सलाम करत आहे. हळूहळू बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. या वाढीदरम्यान, अॅक्सिस बँक 7 … Read more

Goa Elections Result : गोव्याचे मुख्यमंत्री काठावर पास; फक्त ‘इतक्या’ मतांनी आले निवडून

गोवा : आज पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result) जाहीर होत आहे. यामध्ये भाजप (BJP) मुसंडी मारली आहे. पंजाब सोडून भाजपने सर्व राज्यात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. गोव्यामध्ये (GOA) भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) चुरशीची लढत होती. हे पहिल्यापासूनच पाहायला मिळाले आहे. सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपने आघाडी … Read more