Basil Farming : शेतकरी मित्रांनो लखपती बनायचं का? मग करा या पिकाची शेती आणि बना मालामाल

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- भारत एक शेतीप्रधान देश (Agricultural country) आहे, कारण की देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर (Agricultural Sector) अवलंबून आहे. देशातील बहुसंख्य लोक आपला उदरनिर्वाह शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर करीत आहेत. यामुळे देशाची जीडीपी सुधारण्यासाठी शेतीक्षेत्र पुढे आणणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात … Read more

तुमच्या घरात 60 वर्षांवरील लोक आहेत ? खात्यात 36,000 रुपये येतील ! जाणून घ्या..

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Money News :- पीएम किसान मानधन योजनेंतर्गत मोदी सरकार दरमहा ३,००० रुपये पेन्शन देत आहे, ज्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ त्याच व्यक्तीला मिळत आहे, ज्याचे पीएम किसान सन्मान निधीशी देखील जोडलेले आहेत. 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना … Read more

Pineapple Farming : वर्षभर कोणत्याही हंगामात अननसाची लागवड करा, लाखोंचा नफा मिळवा…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Pineapple Farming : पोटाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्यांना डॉक्टर अनेकदा अननस खाण्याचा सल्ला देतात. बाजारात त्याची किंमतही चांगली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांमध्ये अननस लागवडीकडे फारसा कल नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, शेतकरी बांधव अननसाच्या शेतीतून चांगला नफा कमावत आहेत. अननस लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती वर्षातून अनेक वेळा … Read more

Mushroom Varieties : मे-जून महिन्यात मशरूमच्या या जातींची लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Mushroom Farming :-देशातील शेतकरी बांधव पारंपारिक शेतीत सातत्याने नुकसान झेलत आहेत यामुळे पारंपरिक शेतीत (Traditional Crop) होणारे नुकसान पाहता गेल्या काही वर्षांत शेतकरी नगदी (Cash Crop) तसेच बाजारात मागणी असलेल्या पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. अशाच नगदी आणि बाजारात मागणी असलेल्या पिकांपैकी एक आहे (Mushroom Crop) मशरूमचे पीक. अलीकडील काळात शेतकऱ्यांमध्ये … Read more

Sarkari Yojana Information : शेतकऱ्यांनो PM किसान योजनेचे 2 हजार रुपये घ्यायचे आहेत, करावे लागणार ‘हे’ काम

Sarkari Yojana Information : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी (Central Goverment) पीएम किसान निधी योजना (PM Kisan Nidhi Yojana) चालू केली आहे. त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना (Farmers) होत आहे. तसेच आता शेतकरी ११ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र यापूर्वी शेतकऱ्यांना एक महत्वाचे काम करावे लागणार आहे. 11 वा हप्ता जारी करण्यापूर्वी, सरकारने या योजनेसाठी लाभार्थ्यांना केवायसी … Read more

Farming Buisness Idea : ‘हा’ व्यवसाय करा होईल बक्कळ नफा, 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख कमवा

Farming Buisness Idea : शेतीला (Farming) जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी नवीन व्यावसायाच्या शोधात आहेत. मात्र काही वेळा हे व्यवसाय करूनही शेतकऱ्यांना (Farmers) नफा मिळत नाही. पण आज आम्ही बक्कळ नफा कमवून देणाऱ्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. कमी गुंतवणुकीचा व्यवसाय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला ज्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, त्यात कमी खर्चात … Read more

Government Scheme : बातमी कामाची! सर्पदंशाने मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना मिळते दोन लाखांचे आर्थिक सहाय्य; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme :- भारत एक शेतीप्रधान देश आहे, देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष अवलंबून आहे. यामुळे मायबाप शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government Scheme) राबवित असते. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेतकरी बांधवांना शेतीमध्ये काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अनेकदा … Read more

Pomegranate Farming : एसी मध्ये राहणारा बिझनेसमॅन डाळिंब शेती करू लागला; लोकांनी टोमणे दिले पण आज करोडोची उलाढाल

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Pomegranate Farming :- देशातील अनेक शेतकरी बांधवाना (Farmers) सध्या नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी शेती मध्ये चांगले दैदिप्यमान यश देखील मिळवले आहे. आज आपण अशाच एका 33 वर्षीय बिझनेसमॅन विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी शेतीमध्ये यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. मित्रांनो … Read more

सरकारला सत्‍तेचा माज, 50 हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर…

चंद्रपूर : भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) ५० हजार अधिक देऊ अशी घोषणा केली होती मात्र अजूनही ते पैसे खात्यात आपले नसल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्‍ट्रात (Maharashtra) 1.37 कोटी शेतकरी आहेत. … Read more

PM Kisan Yojana : ‘ह्या’ लोकांना 11व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, अशी पाहा तुमची स्थिती!

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 PM Kisan Yojana :- केंद्र सरकार करोडो शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते, जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारता येईल. यापैकी एका योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशातील १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये करून ही … Read more

Government Scheme : मोठी बातमी! बँकेत न जाता शेतकऱ्यांना मिळणार अशा पद्धतीने कर्ज

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Kisan Samman Nidhi Yojana :- देशातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायात (Agriculture Business) प्रगती साधता यावी शेती करताना त्यांना सोयीचे व्हावे यासाठी मायबाप शासन अनेक शेतकरी हिताच्या शासकीय योजना (Government Scheme) कार्यान्वित करीत असते. या योजनेच्या साहाय्याने शेतकरी बांधवांना शेतीमध्ये मोठी मदत होत असते. शेतकरी बांधवांना (Farmers) शेती करण्यासाठी भांडवल आवश्यक … Read more

Goat Farming: ‘या’ जातीच्या बकरीचे पालन करून बना श्रीमंत

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Goat Farming :- भारतात शेतकरी बांधव पशुपालनाअंतर्गत शेळी आणि मेंढीपालन मोठ्या प्रमाणात करत आले आहेत. शेळीपालन (Goat Rearing) शेती पूरक व्यवसायात एक महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. शेळीपालन प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकरी (Smallholder farmers) आणि लहान शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी संबंधित आहे. कालांतराने, दूध, मांस, कातडे इत्यादी प्रमुख शेळीच्या उत्पादनांची वाढती मागणी … Read more

‘नाफेड’कडून कांदा खरेदी सुरु, शेतकऱ्यांना दिलासा शक्य

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Krushi news :- कांद्याचे भाव कोसळ्याने अखेर ‘नाफेड’कडून (National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd) कांदा खरेदी करण्यास सुरवात झाली आहे. यामुळे कांद्याचे घसरणारे दर सावरण्यास मदत होईल. राज्य सरकारने २ लाख २० हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी १ लाख, सत्तर हजार टन कांदा खरेदी … Read more

Farming Tips: उडीद लागवड केली आहे का? मग या गोष्टींची काळजी घ्या आणि कमवा बक्कळ नफा

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Krushi news :- भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmers) खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिकांची लागवड करत असतात. आज आपण उडीद लागवडीविषयी (Urad cultivation) काही महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. उडद हे एक कडधान्य पीक (Cereal crop) आहे. हे असे पीक आहे, ज्यामध्ये पोषक … Read more

भावा मानलं तुला! शेळीपालन करून कमवतोय वर्षाला 3 कोटी रुपये; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Goat Farming :- भारतात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेती समवेतच पशुपालन (Animal Husbandry) करत असतात. पशुपालनात गाईचे, म्हशीचे तसेच शेळीचे देखील पालन (Goat Farming) केले जाते. गाई व म्हशी पालनातून अनेक शेतकरी बांधव (Farmers) करोडो रुपये कमवत आहेत मात्र उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील एक अवलिया शेतकरी … Read more

Summer Crop: उन्हाळी पिकातून दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी करा ‘हे’ काम

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या एप्रिलचा महिना (April Crop) सुरू आहे. हा महिना उन्हाळी पिकाच्या पेरणीसाठी सर्वात योग्य असतो. उन्हाळी हंगामात (Summer Season) शेतकरी बांधव काकडी, कारले, पालक, फ्लॉवर, वांगी, लेडीज फिंगर आणि आर्बी इत्यादी भाजीपाला वर्गीय पिकांची (Vegetable class crops) लागवड करत असतात. शेतकरी मित्रांनो (Farmers) जसे की आपणास … Read more

PM Kisan : मोठी बातमी ! ह्या शेतकऱ्यांना ११ वा हप्ता मिळणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 PM Kisan : केंद्र सरकारने पीएम किसान मानधन योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. सरकारने अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु काही मीडिया रिपोर्ट्स आहेत. केंद्र … Read more

Crop Damage: अवकाळीने पुन्हा आणलं डोळ्यात पाणी!! द्राक्ष, ज्वारी पिकाचे लाखोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Crop Damage: मागील खरीप हंगामात (Kharif Season) निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. खरीप हंगामात शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल झाले … Read more