संत शेख महंमद महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न, काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांचा वंशजावर आरोप

श्रीगोंदा- संत शेख महंमद महाराज यांच्या इतिहासाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न त्यांचे तथाकथित वारस आमीन शेख करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आमीन शेख यांच्यावर मंदिराची वक्फ बोर्डाकडे दर्गा म्हणून नोंदणी करून संतांचा हिंदू वारसा नष्ट करण्याचा डाव असल्याचा आरोप केला. यासोबतच, संतांचे खरे वंशज अय्याज शेख … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इकडे राष्ट्रवादीने भाजपचे तीन पदाधिकारी ‘फोडले’

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी सध्याच्या राजकीय घडामोडीत लक्षवेधक ठरला आहे. नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, अकोले तालुक्यातील कैलास वाकचौंरे व वसंतराव मनकर यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे भाजपकडून विधान परिषदेच्या निकालानंतरचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आम्ही पक्षांतर का करतो? खासदार विखेंचं बिनधास्त वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- ‘ज्या पक्षात आम्हाला न्याय मिळतो, त्या पक्षात आम्ही जातो. आणि आमच्यावर अन्याय झाला तर लगेच पलटी मारतो,’ असं बेधडक वक्तव्य नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. श्रींगोदा तालुक्यातील बेलवंडी येथील सोसायटीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘ज्या पक्षाकडून … Read more

अतिवृष्टी ग्रस्त भागात सरसकट पंचनामे करा : घनश्याम शेलार

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  नगर -श्रीगोंदा मतदार संघातील आणि नगर तालुक्यातील आगडगाव, देवगाव, रतडगावमध्ये अतिवृष्टी होवून पाच दिवस झाले तरी पंचनामे झालेले नाहीत. राजकीय नेत्यांनीही या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. नश्याम शेलार यांनी गावांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याबाबत तहसीलदारांना सांगितले. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वरीष्ठ … Read more

‘ती’ जबाबदारी आमदार बबनराव पाचपुतेंची !

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- राहुल जगताप हे आमदार असताना बबनराव पाचपुते हे पाणी प्रश्नी जगतापाना जबाबदार धरायचे. आता श्रीगोंद्याला पाणी देण्याची जबाबदारी आमदार बबनराव पाचपुते यांची आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना मारला. शेलार म्हणाले मी श्रेय मिळावे म्हणून कोणतेच काम केले नाही. पाणी प्रश्न माझी … Read more

शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी अर्ज भरून पाणीपट्टी तातडीने भरावी अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कुकडी, घोड, विसापूर व सीना धरणाचे आपल्या हक्काचे पाणी अबाधित ठेवण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी अर्ज भरून पाणीपट्टी तातडीने भरावी अन्यथा पाणी प्रश्नी कधीही भरून न येणारे नुकसान होईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व कालवा सल्लागार समिती सदस्य घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. … Read more

आमदार बबनराव पाचपुते यांचे आंदोलन म्हणजे श्रेयासाठी केलेली नौटंकी !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन ६ जूनपासून सोडण्याचा निर्णय २९ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केला असताना आमदार बबनराव पाचपुते यांनी १ जूनला उपोषण केले. त्यांचे हे आंदोलन केवळ श्रेयासाठी केलेली नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी बुधवारी केली. पत्रकात शेलार यांनी म्हटले … Read more

सरकारवर टीका करण्याअगोदर बबनराव पाचपुते यांनी आत्मपरीक्षण करावे

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्गाने संपुर्ण जग हैराण झाले असताना आ. बबनराव पाचपुते यांनी राज्यातील सरकार निष्क्रिय असून जनतेला वार्‍यावर सोडले आहे, अशी टीका केली. ही टीका निरर्थक असून अशी टीका करण्याअगोदर अडचणीच्या कालखंडात आपण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी काय केलं याच आत्मपरीक्षण करावे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार … Read more

वाळूच्या धंद्यात नागवडे व पाचपुते यांची युती !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील घोड, भीमा, हंगा नद्यांच्या बरोबर सर्वच लहान मोठ्या ओढ्यात वाळूची तस्करी होत असल्याची तक्रार आमदार बबनराव पाचपुते यांनी केली; मात्र याला पाठबळ आणि या धंद्यात कंट्रोल कुणाचे होते हे पाचपुतेंना माहीत आहे. हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली एस. पी. नावाचे … Read more

हार मानतील ते घनश्याम शेलार कसले ? माजीमंत्री पाचपुते यांना हरवण्यासाठी शेलार यांनी उचलले हे पाऊल !

अहमदनगर :- दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आ.बबनराव पाचपुते आणि यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत घनश्याम शेलार यांना पराभव पत्कारावा लागला पण हार मानतील ते घनश्याम शेलार कसले ? त्यांनी आता कायदेशीर आखाड्यात उडी घेतली आहे. घनशाम प्रतापराव शेलार यांनी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव भिकाजी पाचपुते यांच्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल … Read more

जनशक्तीचा अगदी थोड्या मतांनी पराभव : घनश्याम शेलार

श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभेच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर केल्याने या निवडणुकीत जनशक्तीचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला. जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारला आहे. निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी तालुक्यातील जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी काल श्रीगोंद्यात पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणूक निकालानंतर शेलार पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेसाठी … Read more

शेतकरी आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर :- नगर तालुक्यात छावण्यां अभावी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे. सहा वर्षापूर्वी ते स्वत:च अशी मागणी करत होते, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धनशाम शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किसन लोटके, बाळासाहेब पवार, अशोक … Read more

राज्य साखर संघाच्या संचालकपदी ‘नागवडे’चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व घनशाम शेलार यांची निवड

श्रीगोंदा :- राज्यातील  सहकारी साखर  कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या  महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालकपदी ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांचीही संचालकपदी वर्णी लागली आहे.  निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. राज्य साखर संघाचे दिवगंत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे व संचालक स्व.माजी खासदार अंकुशराव टोपे … Read more

सुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती त्यांचीही होईल !

श्रीगोंदे :- भाजपला पाच वर्षांत स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाहीत, ते विकासावर काय बोलणार? सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरवूनही ते भाजपमध्ये का गेले? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते. विखे घराण्याला सर्व पक्षांची चाचपणी करण्याचा इतिहास आहे, … Read more

घनश्याम शेलार यांनी पक्ष सोडल्याने शिवसेना संपली असे समजू नये !

श्रीगोंदे :- घनश्याम शेलार शिवसेनेत आले , ते केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी. शिवसेना-भाजपची युती झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाल्याने त्यांनी सेना सोडली. ते गेल्याने तालुक्यातील शिवसेना संपली, असे शेलारांनी समजू नये. असे मुंगूसगावचे सरपंच आणि आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाप्रमुख रामदास कानगुडे यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आपल्याबरोबर तालुक्यातून अनेक कार्येकर्ते गेल्याचे शेलार भासवत आहेत. … Read more

शरद पवार हेच खरे जाणते नेते -घनश्याम शेलार.

श्रीगोंदा :- लोकसभेसाठी तिकीट मिळणार नसल्याचे सेना-भाजपचा युतीमुळे स्पष्ट झाल्याने घनश्याम शेलार यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत असल्याचे गुरूवारी पत्रकार परिषेदत जाहीर केले. त्यांचे समर्थक असलेले तालुकाप्रमुख संजय आनंदकर, बाळासाहेब पवार, राजाराम जठार आदींनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेनेने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले, स्वबळाचा नारा दिला, मात्र ऐनवेळी युती केल्याने शिवसैनिकांचा भ्रमनिरास झाल्याचे शेलार यावेळी … Read more

घनश्याम शेलार शिवसेनेकडून लोकसभा लढविणार

अहमदनगर :- लोकसभेच्या निवडणुकीत आता घराणेशाही सुरू झाली आहे. स्वयंभू नेते तयार होऊन ते उमेदवारीबाबत स्वतःच घोषणा करू लागले आहेत. आतापर्यंत जे लोकसभेत निवडून गेले, त्यांनी विकास केला नाही, तसेच कोणतीही योजना पूर्णत्वाला नेली नाही. आता तर दिवाळीला मिठाई देण्याची नवी परंपराही सुरू झाली आहे, अशी टीका शिवसेनेचे समन्वयक घनश्याम शेलार यांनी काँग्रेसचे युवा नेते … Read more