साकीनाका प्रकरणी आरोपीला फाशी, गृहमंत्री वळसेपाटील म्हणाले…

Maharashtra news : मुंबईतील साकीनाका बलात्कारआणि हत्या प्रकरणी आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निकालावर समाधान व्यक्त करताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलिसांचे कौतूक केले आहे.या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल तसेच याद्वारे महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलिस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश समाजात … Read more

प्रतीक्षा संपली, या तारखेपासून सुरू होणार राज्यात पोलिस भरती

Maharashtra news : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस भरतीसंबंधी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील पोलिसांच्या रिक्त जागांपैकी सात हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी पूर्वीच सांगितले होते. आता ही भरती १५ जूनपासून सूरू करण्यात येणार असल्याची घोषणा वळसे पाटील यांनी केली आहे. राज्यातील पोलिसांची पन्नास हजार पदे रिक्त आहेत. त्यातील साडे पाच … Read more

Maharashtra Police Bharati 2022 : राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती !

Maharashtra Police Bharati 2022 : राज्यातील युवकांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला … Read more

BIG News | भोंग्यांचा विषयही आता केंद्राच्या कोर्टात, बैठकीत असं ठरलं

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंबंधी नियम करण्याचा विषयही आता केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे. आज झालेल्या बैठकीत यासंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय झाल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. … Read more

Maharashtra Politics | सरकारची सेफखेळी, भोंग्याच्या प्रश्नी उचललं हे पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मशिदीवरील भोंग्यांचं काय करायचं यावर निर्णय घेताना महाविकास आघाडीच्या सरकारनं सेफ खेळी खेळायचं ठरविल्याचं दिसून येतं. कोणताही निर्णय एकतर्फी घेण्यापेक्षा यामध्ये विरोधी पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी सोमवारी (२५ एप्रिल) मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच यासंबंधी … Read more

Mahavitaran News : रात्रीच्या भारनियमामुळे विद्यार्थ्यांचे व शेतकऱ्यांचे होतायत हाल; भारनियमाविरूध्द …

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या महावितरणा कडून आंबेगाव तालुक्यात रात्रीच्यावेळी ३ ते ४ तास भारनियमन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत आहे. तर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ही गंभीर झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या भारनियमन विरूध्द शेतकरी व नागरीक चांगलेच आक्रमक झाले आसून त्याविरोधात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्यासह वीज … Read more

आजान सुरू होताच वळसे पाटलांनी भाषण थांबविले, नंतर म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022  Maharashtra news : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीव गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची एक कृती लक्षवेधक ठरली आहे. शिरूर तालुक्यातल मलठण या गावात वळसे पाटील यांच्या उपस्थित एक कार्यक्रम सुरू होता. त्यामध्ये त्यांचे भाषण सुरू असतानाच मशिदीवरील भोंग्यावरून आजान सुरु झाली. … Read more

ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय!! बळीराजा आता कोर्टकचेरीच्या फेऱ्यातून होणार मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news  :-भारत कृषीप्रधान देश (Agricultural country) आहे, कुठल्याही कृषिप्रधान देशाचा बळीराजा (Baliraja) हा कणा असतो. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील बळीराजा कणा आहे. असे असले तरी, जगाचे पालन पोषण करणारा शेतकरी राजा कायमच उपेक्षित राहिला आहे. शासनाने, बळीराजा कडे नेहमीच उपेक्षित पणे बघितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) आपल्या हक्कासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड; बोठेच्या मोबाईलचे लॉक…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24  :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला वर्ष उलटून गेले. यातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ जगन्नाथ बोठे याचा जप्त केलेल्या मोबाईलचे लॉक अद्यापही उघडलेले नाही. कंपनीच्या तज्ज्ञांची मदत घेऊन मोबाईलचे लॉक उघडावे, अशी मागणी अ‍ॅड. सुरेश लगड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली … Read more

मोठी बातमी ! राज्यात ‘इतक्या’ जागांसाठी होणार पोलीस भरती

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- महाराष्ट्र पोलीसात भरती होण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5 हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात 7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप … Read more

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांनी तब्बल २ तास नोंदवला जबाब; पोलीस २ तासानंतर घराबाहेर

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचा २ तास जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुंबई सायबर पोलिसांचं (Mumbai Cyber Police) पथक २ तास देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करत होते. डीसीपी हेमराजसिंह राजपूत (DCP Hemraj Singh Rajput) आणि एसीपी नितीन जाधव (ACP Nitin Jadhav) यांनी … Read more

फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, फडणवीसांनी दिलेले सर्व व्हिडीओ…

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि भाजपमध्ये (BJP) आरोपसत्राचा चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. यामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब (Pen drive Bomb) टाकला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर आरोप देखील केले आहेत. तसेच राज्य … Read more

कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी पोलीस ठाण्याची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील तिसगाव व बोधेगाव येथे दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर करण्याच्या मागणीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हंटले आहे कि, शेवगाव व पाथर्डी हे मराठवाड्याच्या हद्दीवर असलेले दोन मोठे तालुके आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे पोलिस यंत्रणेवर फार ताण पडतो व … Read more

महाराष्ट्रात महिला असुरक्षित! राज्यातील तब्बल 24 हजार महिला बेपत्ता

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्यातील महिलांसंबधी नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित असल्याचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आलं आहे.(women missing) नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार २०२० अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे 24 हजार 579 महिला बेपत्ता आहेत. महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या … Read more