जायकवाडी धरण ‘इतके’ भरले ! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam News : पैठण येथील जायकवाडी (नाथ सागर ) जलाशयात सोमवार दि २ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ८७. ०३ एवढा पाणी साठा उपलब्ध झाल्याने व धरण प्रकल्प क्षेत्रासह इतरही ठिकाणी अजूनही मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. धरण प्रकल्पा ची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून धरणात अजूनही वाढत्या पाण्याची आवक लक्षात घेता गोदावरी पात्रात … Read more

Jayakwadi Water Storage: बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वेगात घट! वाचा सध्या किती आहे जायकवाडीत पाणीसाठा?

water storage in jayakwadi dam

Jayakwadi Water Storage:- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथे असणारे जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे धरण असून मराठवाड्यातील शेतीचे मदार जायकवाडी धरणावर म्हणजेच नाथसागर जलाशयावर अवलंबून आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु यावर्षी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कमी पर्जन्यमान झाल्यामुळे या धरणामध्ये आवश्यक तेवढा पाणीसाठा नव्हता. त्यातच … Read more

पाणी जायकवाडीला सोडले फायदा मुळाकाठच्या शेतकऱ्यांना ! भूजल पातळीत वाढ, रबीचे पिके जोमात

jayakwadi DAm

मुळा धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आले. जायकवाडीला सोडण्यात येणारा कोटा पूर्ण होताच मुळातील विसर्ग थांबवला. परंतु याचा फायदा मुळाकाठच्या शेतकऱ्यांना प्रचंड झाला व आगामी काळातही होणार आहे. मुळा नदीपात्रातून २.१० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेल्यानंतर भूगर्भातील पाण्याचा प्रवाह प्रवाहित झाला आहे. तसेच नदीपात्रातील तळ गाठलेल्या चारही कोल्हापुरी बंधारे भरले आहेत. त्यामुळे आता रबी पिकांसांठी चिंतेत असणाऱ्या … Read more

Jayakwadi Dam : पाणी सोडण्याचा आदेश काढून आधीच न्यायालयाचा अवमान केला !

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : २१ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली नसली, तरी पाणी सोडावे असेही म्हटलेले नाही. तरीही सोयीचा अर्थ काढून उघडपणे भाष्य करणाऱ्या मराठवाड्याच्या नेतेमंडळींच्या भूमिकेवर आमदार आशुतोष काळे यांनी नेमकेपणाने बोट ठेवताना त्यांचा पोलखोल करीत समाचार घेतला. सोयिस्कर अर्थ काढू नका, हे कुठे तरी थांबले पाहिजे, अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. … Read more

Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी सोडले, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार !

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : सर्वोच्च न्यायालयात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकेतील दि. ३० ऑक्टोबरच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. जायकवाडीला पाणी सोडले, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, अशी माहिती अॅड. विद्यासागर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सर्वोच्च न्यायालयात नाशिक … Read more

Jayakwadi Dam : अहमदनगर आणि नाशिक धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडणार ?

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : अहमदनगर सह नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी न सोडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याप्रकरणी १२ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. स्थगितीस नकार दिलेला असला तरी पाणी सोडण्याबाबतचे कुठलेही आदेश नसल्यामुळे जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. पाणी सोडण्यासाठीच्या सर्वोच्च न्यायालयातील हस्तक्षेप याचिकांवर झालेल्या सुनावणीनंतर नाशिक जलसंपदा विभाग … Read more

Jayakwadi Dam : नगर – नाशिक जिल्ह्यात तीव्र दुष्काळ ! जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात होणार उपोषण

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून, दरवर्षी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात व गोदावरी कालव्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आता एकजुटीने निकराची लढाई लढावी लागणार आहे. हक्काचे पाणी मिळावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे … Read more

Jayakwadi Dam : पाणीवाटप कायद्यातील तरतुदीनुसार जायकवाडीसाठी पाणी जाणार !

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून याअंतर्गत मुळा धरणातून १२.२० टीएमसी पाणी जायकवाडीला जाणार आहे.जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात तूट असल्याचा निष्कर्ष काढून समन्यायी पाणीवाटप कायद्यातील तरतुदीनुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता (प्रशासक) यांनी गोदावरी, मुळा व प्रवरा नद्यांवरील धरणांमधून ८.६ टी.एम.सी. पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे उर्ध्व जायकवाडी परिसरात … Read more

Jayakwadi Dam : जायकवाडीत पुरेसे पाणी असताना नगर-नाशिकच्या धरणांतून सोडू नका

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : चालू वर्षी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात सरासरीच्या ४२ टक्केच पाऊस झालेला असून जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झालेला आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा देखील समाधानकारक आहे. याउलट गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. या भागात चिंताजनक परिस्थिती असून समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नगर- नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नका, अशा आशयाचे … Read more

Jayakwadi Dam : तोपर्यंत जायकवाडीला पाणी सोडू नये ! अहमदनगर जिल्ह्यातील हे आमदार आक्रमक

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : मेंढेगिरी समितीच्या कालबाह्य झालेल्या सन २०१४च्या आदेशाची अंमलबजावणी न करता जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फेरनिर्णय येत नाही, तोपर्यंत जायकवाडीला पाणी सोडू नये, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी आपण आमदारांची मोट बांधणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. नगर- नाशिकच्या धरणातून समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या आधारे जायकवाडी … Read more

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे दरवाजे ह्या तारखेपर्यंत बंदच राहणार ! धरणात आहे इतके पाणी

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सोमवारी जारी केले आहेत. धरणात फक्त २६ टक्के जलसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील लाभक्षेत्रातून जायकवाडी धरणाकडे येणारी पाण्याची आवक नगण्य आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्याचा विचार करून धरणातून पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली. जून महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात … Read more

जायकवाडी धरणाच्या नाथसागरात महाकाय मगर मरण पावली

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- पैठण येथील जायकवाडी धरणाच्या नाथसागरात अनेकदा मगरीचे दर्शन होत होते. मात्र या जलसाठ्यात मगर मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान वन्यजीव विभागाच्या वतीने मगरीचा देह पाण्या बाहेर काढून कार्यालयात हलविण्यात आला. शवविच्छेदना नंतर नमुने पुणे व औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मगर कशामुळे मरण पावली … Read more

आशिया खंडातल्या ‘या’ सर्वात मोठ्या धरण क्षेत्रात येतोय गूढ आवाज

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेल्या जायकवाडी धरण क्षेत्रात सोमवारी अचानक मोठे गूढ आवाज आले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र हे आवाज नेमके कशाचे आहेत, याचे उत्तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना देता आले नाही. विशेष बाब म्हणजे गेल्या 5 वर्षात पैठण तालुक्यात अनेक वेळा भूगर्भातून गूढ … Read more