पुणे, कोल्हापूर, सोलापूर मधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मध्य रेल्वे 1 जुलै पासून सुरू करणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसे असणार रूट ?

Pune Kolhapur Railway

Pune Kolhapur Railway : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यात आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा लागणार आहे. आषाढी वारीसाठी देशभरातील कानाकोपऱ्यातील वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गर्दी करत असतात. आषाढी एकादशीला अनेक लोक रेल्वेने प्रवास करतात. यामुळे या काळात रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे ‘पछाडलेला’ सिनेमातील भुताटकी वाडा ! धडकी भरवणारा वाडा पाहण्यासाठी आजही होते मोठी गर्दी

Maharashtra News

Maharashtra News : बॉलीवूड प्रमाणेच मराठी सिनेसृष्टी देखील अलीकडे चांगलीच बहरली आहे. मराठी सिनेसृष्टीने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली आहे. काही ब्लॉकबस्टर सिनेमे असे आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. असाच एक मराठी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणजेच पछाडलेला सिनेमा. खरंतर हा विनोदी हॉरर सिनेमा होता, या सिनेमा मधील हॉरर सीन जेवढी … Read more

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! पुण्यासाठी सुरु झालीये Vande Bharat Train, कसं आहे वेळापत्रक?

Vande Bharat Train

Vande Bharat Train : सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कडून नुकत्याच काही महिन्यांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन सुरुवातीला 2019 मध्ये रुळावर धावली होती आणि त्यानंतर मग देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू … Read more

801 किलोमीटर लांबीच्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत मोठे अपडेट ! धाराशिव ते कोल्हापूर टप्प्याला मंजुरी, वाचा सविस्तर

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित केला जाणारा समृद्धी महामार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून या महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 km इतकी असून आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी असा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू … Read more

भाजपा खा. संजय मंडलिक यांची जीभ घसरली, म्हणतात, ‘आताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, तर…..’

Kolhapur News

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये देखील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अशातच, भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराजांवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे कोल्हापूरचे राजकारण आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खरेतर कोल्हापूरच्या राजकारणाकडे संपूर्ण … Read more

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसनंतर महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या मार्गांवरही सुरु होणार Vande Bharat Train, वाचा….

Vande Bharat Express

Vande Bharat Express : सध्या राज्यात मुंबई-गोवा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या विशेषता कोकणवासीयांना या गाडी संदर्भात जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशातच मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला आणखी एका … Read more

मुंबईहुन ‘या’ शहरादरम्यान सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस ! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा होणार यशस्वी

Mumbai Vande Bharat Express

Mumbai Vande Bharat Express : भारतीय रेल्वेचा चेहरा-मोहरा गेल्या काही वर्षात संपूर्णपणे बदलून गेला आहे. आता भारतीय रेल्वे इतर विकसित देशातील रेल्वेला टक्कर देत आहे. विशेषता जेव्हापासून भारतीय रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस दाखल झाली आहे तेव्हापासून indian railway चे चित्र झपाट्याने बदलल आहे. या ट्रेनमुळे रेल्वे प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित झाला आहे. 180 … Read more

ब्रेकिंग ! सिकंदराबाद-कोल्हापूर रेल्वे गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर; या गाडीला कुठे राहणार थांबे? पहा…..

Sikandrabad Kolhapur Railway News

Sikandrabad Kolhapur Railway News : उन्हाळी सुट्ट्यामुळे सध्या रेल्वेमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी आहे. पर्यटन स्थळावर जाणारे पर्यटक, सुट्ट्यांमध्ये गावाकडे जाणारी प्रवासी यामुळे रेल्वेमध्ये नेहमीच्या तुलनेत अधिक गर्दी पहावयास मिळत आहे. यामुळे मात्र रेल्वे प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेळेवर व्हावा यासाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून महत्त्वाच्या मार्गावर उन्हाळी विशेष गाड्या … Read more

मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार

Mumbai New Vande Bharat Train

Mumbai New Vande Bharat Train : कोल्हापूर येथे करवीर निवासिनी अंबाबाईच शक्तीपीठ आहे. तसेच कोल्हापूर पर्यटनात्मकदृष्ट्या मध्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात राज्यातून तसेच सबंध देशभरातून लाखो पर्यटक तसेच भाविक दाखल होत असतात. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राजधानी मुंबई येथून देखील रोजाना हजारो भाविक कोल्हापुरात येतात. शिवाय राज्याची राजधानी आणि देशाची … Read more

मुंबई, कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेन पुन्हा होणार सुरु, मध्य रेल्वे महाव्यवस्थापकाची माहिती

Mumbai News

Mumbai News : मुंबई ते कोल्हापूर रोज हजारो प्रवासी रेल्वे मार्गे प्रवास करतात. मुंबई राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. कॅपिटल शहर सोबतच मुंबई एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे. तसेच कोल्हापूर हे देखील एक महत्त्वाचं अध्यात्मिक पर्यटन क्षेत्र आहे. अशा परिस्थितीत, या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रामुख्याने रेल्वे मार्गे कोल्हापूर … Read more

पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर वासियांसाठी महत्वाची बातमी! 31 मार्चपर्यंत ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद, काय राहणार कारण?, पहा

Indian Railway News

Indian Railway News : रेल्वे ही देशातील दळणवळण व्यवस्थाचा एक महत्त्वाचा भाग आहे. रस्ते मार्गाप्रमाणेच लोहमार्गावर देखील देशात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. विशेष म्हणजे अलीकडे लोहमार्ग विस्तारण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून जलद गतीने प्रयत्न सुरू आहेत. वंदे भारत एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या ताब्यात आल्यानंतर रेल्वेचा चेहरा मोहरा देखील बदलला आहे. दरम्यान सोलापूर रेल्वे विभागातून एक मोठी … Read more

दिलासादायक ! ऊस उत्पादकांना ‘या’ साखर कारखान्यांनी दिली 100 टक्के एफआरपी; पहा कारखान्यानुसार किती एफआरपी रक्कम झाली वितरित अन किती आहे थकीत

sugarcane farming

Sugarcane Farming : उस हे राज्यात उत्पादित होणारे बहुवार्षिकी पीक आहे. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक शेती केली जाते. गेल्या ऊस हंगामात मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शिवाय एकरकमी एफआरपीचा मुद्दा देखील मोठा गाजला होता. या हंगामात मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येणार नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आता ऊस हंगाम अंतिम … Read more

Amit Shah : सभा अमित शाह यांची, स्थानिकांना मात्र नोटिसा, नेमकं कारण काय?

Amit Shah : भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापुरातील नागाळा पार्क येथे त्यांची सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्यात आली आहे. कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरातल्या अपार्टमेंट धारकांना पोलिसांकडून नोटिस देण्यात आली. यामुळे याची कोल्हापूरमध्ये सगळीकडे चर्चा झाली. दुपारी विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या होत्या. शाहूपुरी पोलिसांनी ही नोटीस … Read more

पशुपालक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! आता ‘या’ दूध संघाने गाय आणि म्हैस दूध खरेदी दरात केली दोन रुपयाची वाढ, वाचा सविस्तर

milk rate

Milk Rate : राज्यासह संपूर्ण देशात लंपी आजाराने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. महाराष्ट्रात देखील या आजाराचा शिरकाव झाला होता आणि यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. शिवाय, पशुखाद्याच्या दरामध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत दूध उत्पादकांना हा व्यवसाय परवडत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आता दूध उत्पादकांना … Read more

ब्रेकिंग ! रत्नागिरी-नागपूर महामार्गात जमिनी जाणाऱ्या ‘या’ जिल्ह्यातील जमीनदारांना/ शेतकऱ्यांना उद्या मिळणार नुकसान भरपाई

Nagpur Ratnagiri National Highway

Nagpur Ratnagiri Highway : नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे नुकत्याच चार ते पाच दिवसांपूर्वी या महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जमीनदारांना मोबदला देणे हेतू 850 कोटी रुपयांचा निधी भूसंपादन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. आता या निधीच्या वाटपाबाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. … Read more

भले शाब्बास! महाराष्ट्रातील ‘या’ दूध उत्पादक महिलांना बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी मिळणार ‘इतकं’ अनुदान

biogas plant subsidy

Biogas Plant Subsidy : देशातील शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या हितासाठी कायमच शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. केंद्र शासनाकडून तसेच राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून करांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान प्रोव्हाइड केलं जातं. राज्यात बायोगॅस प्लांट उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत आकारमानानुसार 70000 पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना … Read more

Panjabrao Dakh News : पंजाबरावांचा शेतकऱ्यांना कानमंत्र ! म्हटले आता पाऊस कमी पडणार नाही, यामुळे शेतकऱ्यांनी….

panjabrao dakh news

Panjabrao Dakh News : हवामान तज्ञ पंजाबराव डख नेहमीच आपले हवामान अंदाज साठी चर्चेत राहतात. पंजाब रावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचा दावा शेतकरी करतात. त्यांच्या हवामान अंदाज शेतकऱ्यांना शेती करतांना सोयीचे होते, असं मत शेतकरी परखडपणे मांडत असतात. दरम्यान हवामान तज्ञ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे एका कृषी मेळाव्यात उपस्थित राहिले असता त्यांनी शेतकरी … Read more

सोयाबीनला मिळतोय कवडीमोल दर ! मग विकण्याची घाई करू नका ; तारण योजनेतून पैशांची व्यवस्था करा ; तारण योजना काय आहे? वाचा इथं

Soybean price

Soybean Rate : सोयाबीनला सध्या अतिशय नगण्य बाजारभाव मिळत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. खरं पाहता सोयाबीन शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून गेल्या काही वर्षात उदयास आले आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला दर देखील मिळाला होता, यामुळे या वर्षी देखील यातून चांगली कमाई होईल या अनुषंगाने या पिकाची पेरणी मोठी वाढली आहे. मात्र सोयाबीन उत्पादक … Read more