कांदा बियाण्यात क्रांतीचे पाऊल; कांदा जास्त महिने साठवता येणे आता सहज शक्य करा ‘या’ बियाणांचा वापर

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news :- कांद्याचे पीक हे नाशवंत असल्यामुळे काही शेतकरी बाजारभाव नसताना देखील त्याला तो विकावा लागतो.त्याला घोडेगावच्या माऊलीनी पर्याय काढला आहे. यासाठी त्याने शेतकऱ्यांच्या गाठीभेटी आणि केव्हीके कृषी संस्थेचा अभ्यास करून आता कांदा काढणीनंतरही कांदा टिकून राहील अशा बियाणांचा त्यांनी शोध घेतला. केव्हीके येथील ‘भीमा शक्ती’चे बियाणेच उत्पादन … Read more

farming business ideas : पालक लागवडीतून दुहेरी नफा; सुधारीत पालक लागवडीचे तंत्र घ्या जाणून

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022  Krushi news :- मानवी शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्याला लोहा प्रथिने खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात गरज असते.हे सर्व घटक पालकांच्या हिरव्या भाजी मध्ये आसतात. तर पालकांची भाजी ही कमीत-कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक आहे. पालक लागवडीत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य नियोजन केल्यास पालक लागवडीतून भरघोस उत्पादन शेतकऱ्यांला … Read more

पुणे जिल्ह्यात विक्रमी उन्हाळी सोयाबीनचा पेरा, का झालं असं? वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :- राज्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात (Kharif season) सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन (Soybean) हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. याची पेरणी मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रांतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. या दोन्ही विभागात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. असे असले तरी, सध्या … Read more

शेत मऊ करण्यासाठी ‘या’ यंत्राचा केला जातोय वापर, किती आहे किंमत; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :-शेतातील मशागत हा पीक घेण्यापूर्वीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जर शेतीची मशागत योग्य पद्धतीने झाली तरच घेतलेल्या पिकातून उत्पादनही चांगले घेता येते. माती उलथून टाकणे, खोदण्याच्या प्रक्रियेला मशागत म्हणतात. आता शेत चांगले मऊ करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहेत. त्यात डिस्क हॅरो हे शेताच्या तयारीसाठी अत्यंत … Read more

गांडूळ पालनातून मिळवा पाच लाख रुपयांचा नफा वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या सरकार सेंद्रिय शेतीला भरपूर प्रोत्साहन देऊन शेतकरी मोठ्या प्रमाणात कसा सेंद्रिय शेतीकडे वळेल या दृष्टीने विचार करत आहे. गांडुळांचा वापर करून सेंद्रिय खत तयार केले जाते. त्याच खताला गांडूळ खत असे म्हणतात. रासायनिक खतांचा पिकांसाठी वाढत असणारा अतिवापर त्याचा परिणाम जमिनीवर होत असून काही भागातील … Read more

शेतकऱ्याने शेतासमोरच सुरू केले फळविक्री केंद्र; फळ विक्रीतून मिळवला अधिकचा नफा

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या चांगलाच उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे टरबूज, खरबूजाच्या मागणीत वाढ झाली आसून शेतीमालाची काढणी झाली की ते व्यापाऱ्यांच्या स्वाधीन केले जाते. त्याचा दर ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी सतत निराशा पडते. यावर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील शेतकऱ्याने भन्नाट आयडीया केली आहे. त्याने … Read more

आंबा लागवड, व्यवस्थापन कसे करावे ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :-फळांचा राजा आंब्याला देशातच नाही तर देशाबाहेर देखील मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे भविष्यात आंबा शेती करणे शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरणार आहे. तर योग्य प्रकारे आंब्याची लागवड आणि व्यवस्थापन केल्यास उत्पादन देखील भरघोस मिळणार आहे. अलीकडे बदललेल्या निसर्गाच्या दृष्ट चक्रामुळे आंबा शेती संकटात सापडली असून आंबा लागवड पद्धतीमध्ये … Read more

यंदा पाऊस पडणार चांगला; पंजाब डख यांचा अंदाज?

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- यंदा पावसाबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून यंदाही मूबलक प्रमाणात पाऊस होणार असल्याचे भाकीत हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता सोडून उत्पादनवाढीच्या अनुशंगाने पिकांचे गणित मांडावे असाही सल्ला त्यांनी दिला आहे. शेतकरी हा शेतातील पेरण्या ह्या पावसाच्या अंदाजा वरच करत असतो. हवामानातील … Read more

सीताफळीच्या नवीन कोवळ्या फुटीवर ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव; कसे करावे रोग नियंत्रण? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या सीताफळाच्या बागाची छाटणी पुर्ण होऊन उन्हाळ्याच्या सुरवातीला नवीन बहार सीताफळाच्या बागानी धरला आहे. पण फुटणाऱ्या कोवळ्या फुटीवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने त्याचा परिणाम हा उत्पादनावर होणार आहे. सीताफळीच्या बागाचा बहार छाटणीनंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरला जातो. तर बहरातील काढणी ही जुलै-ऑगस्टच्या दरम्यान असते. पण सध्या … Read more

व्यापाऱ्यांनी थांबवली द्राक्षाची खरेदी! निसर्गामुळे हतबल झालेल्या द्राक्ष उत्पादकास दुहेरी फटका

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा (Grape Orchard) आपणास बघायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्र द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. सध्या याच पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची (Grape Growers) व्यथा काळीज पिळवटणारी आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या हंगामात सुरुवातीपासून निसर्गाच्या अवकृपेचा (Climate Change) सामना केला … Read more

कृषिमंत्र्याची मोठी घोषणा! द्राक्ष बागेच्या सुरक्षेसाठी 100 हेक्‍टर क्षेत्रावर राबविला जाणार ‘हा’ नावीन्यपूर्ण प्रयोग

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :- कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी द्राक्ष बागायतदारांच्या हितासाठी विधानसभेत एक मास्टर प्लॅन बोलून दाखवला. राज्यात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. याची शेती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात बघायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठीच ओळखला जातो. आता राज्यातील द्राक्ष बागायतदारांसाठी (Grape Growers) एक दिलासादायक … Read more

काहीही हं…! बारदान नसल्याने नाफेड केंद्रावर खरेदी बंद, शेतकऱ्याची थट्टा करताय का?

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news:- गत दोन वर्षांपासून बळीराजा (Farmer) अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. कधी अवकाळी (Untimely Rain), कधी अतिवृष्टी, कधी गारपीट यांसारख्या (Climate Change) हवामानाच्या बदलासमवेतच बळीराजा शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढता बी-बियाणे, खत टंचाई, खत दरवाढ यांसारख्या सुलतानी संकटांमुळे नेहमीच संकटात सापडत असतो. मात्र, बळीराजा आता … Read more

कोणत्या मातीत कोणते गुणधर्म; कसे ओळखून घ्यावे पिक ? वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- भारतात वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळी माती आढळते तर त्या मातीची वेगवेगळे गुणधर्म देखील आहे. त्यानुसार त्यात पीक कोणते चांगले घेता येईल ते देखील निश्चित असते. भारत हा मृदा संपन्न देश आहे.त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात काळी माती तर उत्तर प्रदेशमध्ये गाळाची माती आढळते. तेथील माती माहितीनुसार पीक पद्धतीतही बदल … Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; त्रृटीअभावी लाभ न घेऊ शकलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘महत्वाची बातमी

PM Kisan Yojana

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi News :-अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा केली जातात. पण काही पात्र शेतकऱ्यांना त्रुटी अभावी या योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी 25 मार्च रोजी गावपातळीवरील शिबिराचे आयोजन करू योजनेसंदर्भातील त्रुटी दूर करून त्यांना या योजनेपासून … Read more

वाढत्या तापमानाचा फटका पपई पिकावर; काय आहेत कृषी तज्ञांचे सल्ले..! जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- ह्या वर्षी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सध्या वाढत्या तापमानाचा पपई उत्पादनावर परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर आता त्यात आणखी वाढत्या तापमानाची भर पडली आहे. तर वाढत्या तापमानामुळे … Read more

ऊस पिकाला डावलून शेतकऱ्यांनी केली ‘या’ पिकाची लागवड; अतिरिक्त ऊस प्रश्न देखील लागणार मार्गी

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात अतिरिक्त ऊस प्रश्न चांगलाच पेटला आहे. तर गाळपाचा हंगाम संपून देखील अतिरिक्त उसामुळे कारखाने अजूनही सुरूच आहेत. अतिरिक्त ऊसाची भविष्यातील अडचण लक्षात घेत. मांजरा नदी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा गतवर्षी पासूनच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता. तर भविष्यातील हाच धोका लक्षात घेत मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी ऊसाला डावलून … Read more

बागायत पट्टयातील शेतकऱ्यांची वीजबिलाची थकबाकी सर्वाधिक; धक्कादायक आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात वीज बिल प्रश्न आता चांगलाच तापला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी आजून चालूच आहे. त्या विरोधात ठीक ठिकाणी आंदोलनेही होता आहेत. तर राज्यातील कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही सुमारे 42 हजार कोटी रुपयांवर पोहचली आहे.त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आकडा हा सर्वाधिक असल्याचे समोर … Read more

ज्वारीचे भाव वाढणार? उत्पादन घटल्याने दरवाढीचे संकेत

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :-  यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक पद्धतीत बदल करून पारंपरिक पिकांचे उत्पादन न घेता कडधान्य पिके घेण्यावर जास्त भर दिला आहे.तर ज्वारीचे उत्पादन घटले आसून ज्वारीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक असले तरी यंदा मात्र हरभरा आणि … Read more