कांदा बियाण्यात क्रांतीचे पाऊल; कांदा जास्त महिने साठवता येणे आता सहज शक्य करा ‘या’ बियाणांचा वापर
अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news :- कांद्याचे पीक हे नाशवंत असल्यामुळे काही शेतकरी बाजारभाव नसताना देखील त्याला तो विकावा लागतो.त्याला घोडेगावच्या माऊलीनी पर्याय काढला आहे. यासाठी त्याने शेतकऱ्यांच्या गाठीभेटी आणि केव्हीके कृषी संस्थेचा अभ्यास करून आता कांदा काढणीनंतरही कांदा टिकून राहील अशा बियाणांचा त्यांनी शोध घेतला. केव्हीके येथील ‘भीमा शक्ती’चे बियाणेच उत्पादन … Read more