९ तासांचा प्रवास आता फक्त ७ तासात ! समृद्धी महामार्गावरून सुरू झाली नवीन बससेवा, वाचा सविस्तर
Samruddhi Mahamarg : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्याला समृद्धी महामार्गाची भेट मिळाली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन प्रमुख महानगर थेट कनेक्ट झाले आहे. राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यामुळे थेट कनेक्ट झाले. हा महामार्ग पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन जिथे भरत त्या महाराष्ट्रातील किंबहुना देशातील दोन महत्त्वाच्या शहरांना कनेक्टिव्हिटी देणार आहेत महत्त्वाचा प्रकल्प असून या … Read more