7th Pay Commission: राज्य सरकार देणार कर्मचाऱ्यांना गिफ्ट ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

7th Pay Commission State Government to give gift to employees 'This' is a big decision

7th Pay Commission :  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (government employees) एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government) कर्मचार्‍यांच्या भत्त्यात 4 टक्के वाढ केली आहे. दुसरीकडे, अनेक राज्यांनी डीए (Dearness Allowance) वाढवला आहे. अनेक राज्यांतील कर्मचाऱ्यांचा डीए 34% आहे. आता महाराष्ट्र सरकारही (Maharashtra government) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी देत आहे. याआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते आले आहेत. … Read more

CM Uddhav Thackeray resign | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा !

CM Uddhav Thackeray resign :- राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) संकटात सापडलं होत, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात … Read more

मोठी बातमी! 1 जुलैपासून शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार, अजित पवारांनी दिली मोठी माहिती

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Sarkar) सत्ता हाती घेतल्यानंतर सर्व्यात आधी श्रीगणेशा केला तो (Farmer) शेतकरी कर्जमाफीचा. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना (Mahatma Phule Shetkari Loan Waiver Scheme) संपूर्ण राज्यात अमलात आणून कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या वेळी कर्जमाफी (Debt forgiveness) तर झालीच शिवाय त्या … Read more

Sanjay Raut : “दुर्देवाने सावत्रपणाची वागणूक, ही राजकीय भोंगेबाजी…”

मुंबई : राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. त्यातच १ मे रोजी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्याआधी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. त्यामुळे राज ठाकरे सभेत टीकेला प्रत्युत्तर देणार का? याकडे सर्वांचे … Read more

मोठी बातमी! नैसर्गिक शेतीसाठी मोदी सरकार देणार आर्थिक मदत; वाचा या योजनेविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Government scheme :- सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने (Modi Government) अनेक अर्थसंकल्प सादर केलेत मात्र यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पाची (Central Budget) बात कुछ औरच होती. कारण की या अर्थसंकल्पात मोदी सरकारने बळीराजा (Farmers) हा केंद्रस्थानी बसवून निर्णय घेतला होता. अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केंद्र शासनाच्या अनेक शेतीच्या योजना सांगितल्या … Read more

बळीराजा होणार टेन्शन फ्री!! शासनाची एक शेतकरी एक डीपी योजना येणार दारी; वाचा या योजनेविषयी

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :- गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधा पासून ते मुख्यमंत्र्यांच्या (Maharashtra Government) आलीशान व्हिला पर्यंत सर्व ठिकाणी महावितरणची (MSEDCL) वीजतोडणी मोहीम या विषयी मोठ्या चर्चा रंगत होत्या. ऐन रब्बी हंगामात (Rabbi Season) महावितरणकडून केली जाणारी कारवाई शेतकरी बांधवांसाठी जीवघेणी ठरत होती. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ बघायला मिळाला. … Read more

खरं काय! महावितरणने दिला शॉक म्हणून शेतकऱ्यांनी तेलंगानात घेतल्या जमिनी

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधा पासून ते राजकारणाच्या एसी ऑफिस मध्ये एका गोष्टीची विशेष चर्चा रंगली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम. महावितरणने (MSEDCL) रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिके ऐन बहरात असतांना वीज तोडणीचा कार्यक्रम हाती घेतल्याने शेतकऱ्यांचे (Farmers) पार कंबरडे मोडले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, तसेच रब्बी हंगामातील … Read more

कृषिमंत्र्याची मोठी घोषणा! द्राक्ष बागेच्या सुरक्षेसाठी 100 हेक्‍टर क्षेत्रावर राबविला जाणार ‘हा’ नावीन्यपूर्ण प्रयोग

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :- कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी द्राक्ष बागायतदारांच्या हितासाठी विधानसभेत एक मास्टर प्लॅन बोलून दाखवला. राज्यात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. याची शेती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात बघायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठीच ओळखला जातो. आता राज्यातील द्राक्ष बागायतदारांसाठी (Grape Growers) एक दिलासादायक … Read more

काहीही हं…! बारदान नसल्याने नाफेड केंद्रावर खरेदी बंद, शेतकऱ्याची थट्टा करताय का?

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news:- गत दोन वर्षांपासून बळीराजा (Farmer) अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. कधी अवकाळी (Untimely Rain), कधी अतिवृष्टी, कधी गारपीट यांसारख्या (Climate Change) हवामानाच्या बदलासमवेतच बळीराजा शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढता बी-बियाणे, खत टंचाई, खत दरवाढ यांसारख्या सुलतानी संकटांमुळे नेहमीच संकटात सापडत असतो. मात्र, बळीराजा आता … Read more