शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी ! बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही, पण आणखी ‘इतके’ दिवस पाऊस सुरूच राहणार, दिवाळीत…….
Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्राला धोका नसल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून उद्या हे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होणार आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र थायलंडच्या … Read more