शिवसेनेने मराठी माणसाला वाऱ्यावर सोडून दिले; विखे पाटलांची टीका
अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- ‘मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारेच आता सत्तेत राहून समाजाची फसवणूक करत आहेत. आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे. समाजाची उपेक्षा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मराठा समाजाच्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत,’ अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, … Read more