महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात नादुरुस्त रस्त्यांच्या समस्येने नागरिक हैराण
अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे. खासदार, आमदार, मंत्री असताना देखील जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुंटला आहे. याचा सर्वाधिक त्रास केवळ आणि केवळ सर्वसामान्य नागरिकास सहन करावा लागतो आहे. महसूलमंत्र्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला संगमनेर तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. संगमनेर तालुक्याच्या … Read more


