राज्यातील शेतकऱ्यांचा चाललेला छळ आता तरी थांबणार का ? विखे पाटलांचा सरकारला सवाल

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- राज्यात महावितरण प्रशासनाकडून सक्तीने थकीत वीज बिल वसुली सुरू आहे. या मोहिमे विरोधात भाजपकडून आंदोलने होते आहेत. यातच शेतकरी आत्महत्येचे सत्र वाढले आहे. या मद्द्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर कडकडून टीका केली. विखे पाटील म्हणाले की, वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणीला … Read more

वीज समस्या तातडीने मार्गी लावा; मंत्री तनपुरेंच्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्याच्या विजेच्या समस्या तातडीने मार्गी लावा, अशा सूचना महावितरण व महापारेषणच्या अधिकार्‍यांना ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी दिल्या आहेत. उपकेंद्राच्या मागणीनुसार त्यांनी सहा उपकेंद्र देणार असल्याचे सांगितले. वीज रोहित्रांची संख्या देखील वाढविण्यात येणार असल्याने, विजेच्या बहुतांश समस्या सुटणार आहेत, असे आमदार आशुतोष काळे म्हणाले. 132 के. व्ही. उपकेंद्रावरून … Read more

…तर यापुढे एकही शेतकरी वीजबिल भरणार नाही; महावितरणला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार उपकेंद्रातंर्गत येणार्‍या किन्ही , बहिरोबावाडी , तिखोल या गावांमधील कृषीपंपांचे थकीत विजबील वसुलीसाठी महावितरणने विजपुरवठा खंडित केला होता. यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी सुमारे तीन तास कान्हुर पठार येथिल महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून … Read more

ऊर्जामंत्री राऊत म्हणाले…“कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही”

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला आम्ही वीज कशी फुकट देऊ? असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला. दुसरीकडे भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय.(minister nitin raut) आम्ही वीज … Read more

जिल्हयातील लोक न्यायालयांत ५० कोटी १४ लाख रुपयांची वसुली

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात ११ डिसेंबर रोजी लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. यात ९४८९० प्रकरणे ठेवण्यात आली होती.(Lok acalat ahmednaga) यापैकी १७५१३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढत ५० कोटी १४ लाख रूपयांची वसूली करण्यात आली. सर्वाधिक प्रकरणे निकाली काढणे व वसुलीत अहमदनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर … Read more

भाजप सरकारमुळेच महावितरणची ‘ही’दुर्दशा राज्यमंत्री ना. तनपुरे यांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-   भाजप सरकारच्या काळात जरी वीज बिल वसुली झाली नसली तरी तत्कालीन राज्य सरकारने महावितरण कंपनीला तेवढ्या प्रमाणात अनुदान देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी हे अनुदान न दिल्यामुळे आज महावितरणची ही दुर्दशा झाली आहे.(Prajakt Tanpure) त्यावेळी थकबाकी जवळपास ३० हजार कोटींच्या घरात होती. भाजप सरकारने वितरण कंपनीला अनुदान दिले … Read more

पराभव झाला तरी समज आली नाही : ना.तनपुरे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यात यापूर्वी दडपशाहीचे राजकारण करण्यात येत होते. परंतु आमच्याकडून फक्त विकासाचा दृष्टिकोन ठेवूनच राजकारण सुरू आहे. मात्र आमच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे उद्योग बंद करावेत.(Prajakt Tanpure) पराभव झाला तरी समज आली नाही, असा टोला ना. तनपुरे यांनी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते … Read more