राज्यातील शेतकऱ्यांचा चाललेला छळ आता तरी थांबणार का ? विखे पाटलांचा सरकारला सवाल
अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- राज्यात महावितरण प्रशासनाकडून सक्तीने थकीत वीज बिल वसुली सुरू आहे. या मोहिमे विरोधात भाजपकडून आंदोलने होते आहेत. यातच शेतकरी आत्महत्येचे सत्र वाढले आहे. या मद्द्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर कडकडून टीका केली. विखे पाटील म्हणाले की, वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणीला … Read more