मुंबई-गोवा प्रवास होणार सुपरफास्ट ! महामार्गावरील कशेडी बोगद्याचे ‘या’ तारखेला उदघाट्न , आता 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात

Mumbai - Goa Highway

Mumbai – Goa Highway : मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी गोव्याला जाणाऱ्यांसाठी तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक आनंदाची राहणार आहे. खरंतर सद्यस्थितीला मुंबई गोवा प्रवास फारच आव्हानाचा बनला आहे. विशेषतः सणासुदीच्या दिवसांमध्ये तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबई ते गोवा हा प्रवास फारच कठीण बनतो आणि खराब रस्त्यांमुळे तसेच … Read more

मुंबई ते गोवा प्रवास होणार वेगवान ! दोन्ही शहरांमधील प्रवास 6 तासांवर येणार, ‘हा’ महामार्ग लवकरच खुला होणार

Mumbai - Goa Highway

Mumbai – Goa Highway : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच मुंबई ते गोवा हा प्रवास वेगवान होईल असे चित्र तयार होत आहे. खरे तर, सध्या स्थितीला दोन दशकांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास हा फारच आव्हानात्मक बनला आहे. मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास … Read more

Mumbai-Goa highway : महत्त्वाची बातमी ! या कारणामुळे १२ एप्रिलला मुंबई-गोवा महामार्गावर असणार….

अलिबाग- मुंबई-गोवा महामार्गावर उद्या, 12 एप्रिल रोजी अवजड आणि जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रायगड किल्ल्यावर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीच्या अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी हजारो शिवभक्त रायगडावर जमणार असून, यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत अधिसूचना जारी … Read more

मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी आणखी एक नवीन हायवे तयार होणार ! नवीन हायवेचा रोड मॅप आला समोर

Mumbai Goa Highway

Mumbai Goa Highway : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईहून गोव्याकडे प्रवास करतात. परंतु या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास हा फारच आव्हानात्मक बनलाय. मुंबईकरांना कोकणात आणि गोव्यात जाण्यासाठी वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय. सध्या मुंबईहून … Read more

Mumbai-Goa Highway : महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण ! 13 वर्षांपासून रखडलेला महामार्ग अखेर सुरु होणार ! प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी…

Mumbai-Goa Highway : सध्या मुंबईहून गोव्याला पोहोचण्यासाठी 13 तासांचा कालावधी लागतो, मात्र हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा वेळ केवळ 5 ते 6 तासांवर येणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होईल. याशिवाय, हा महामार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांना जोडणारा प्रमुख मार्ग ठरणार आहे, ज्यामुळे वाहतूक आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल. … Read more

मुंबई ते गोवा प्रवास होणार सुसाट ! ‘या’ घाट सेक्शनमध्ये होणार ‘हे’ महत्वाचे काम, पहा….

Mumbai Goa Travel Breaking News

Mumbai Goa Travel Breaking News : मुंबई ते गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं पाहता मुंबई ते गोवा महामार्गावर मुंबईहून कोकणात, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना पुढील काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. महामार्गाच्या कामासाठी मुंबई ते गोवा महामार्गावरील परशुराम घाट मधील वाहतूक काही दिवस बंद करण्यात आली आहे. वास्तविक … Read more

मोठी बातमी ! मुंबई-गोवा महामार्गाबाबत राज्य सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा ; आता मुंबई-गोवा प्रवास होणार सुखकर

mumbai goa highway

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग हा मुंबई ते कोकण आणि गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि प्रवाशांसाठी अति महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा असा विषय आहे. याचा विकास झाला तर कोकणातील चाकरमान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर गणेशोत्सवात जी काही मोठी गर्दी या महामार्गावर होते ती टळेल आणि महामार्गावरील अपघात … Read more

ब्रेकिंग ! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची हायकोर्टात मोठी माहिती ; मुंबई-गोवा महामार्ग ‘या’ दिवशी खुला होणार, आता दोन्ही शहरांदरम्यान प्रवास 7 तासात होईल पूर्ण, पहा….

mumbai goa highway

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या स्थितीला सुरू आहे. वास्तविक, हे काम 12 वर्षांपासून रखडलेलेच होते. परिणामी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले. त्यामुळे साहजिकच अपघातांची संख्या वाढली होती. याच पार्श्वभूमीवर कोकणातील ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका टाकली होती. याच … Read more