‘या’ तारखेपासून मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस धावणार ! राज्यातील आणखी 2 जिल्हे वंदे भारतच्या नकाशावर; तिकीट दर, थांबे, वेळापत्रक पहा.

Mumbai - Nanded Vande Bharat

Mumbai – Nanded Vande Bharat : महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क आणखी वाढणार आहे. राज्यातील दोन महत्त्वाचे जिल्हे वंदे भारत एक्सप्रेसच्या नकाशावर येणार आहेत. सध्या राज्यात एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते मडगाव मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद … Read more

काय आहे 15 हजार कोटींचा जालना-नांदेड महामार्गाची भूसंपादनाची स्थिती? शेतकऱ्यांचा का आहे भूसंपादनाला विरोध? वाचा माहिती

Jalna-Nanded Highway

महाराष्ट्र मध्ये मागील काही वर्षापासून जे काही रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले होते त्यामध्ये समृद्धी महामार्ग हा एक महत्त्वाचा महामार्ग असून महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणाऱ्या या महामार्गाला महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जवळपास 55 हजार कोटींचा  समृद्धी महामार्ग हा सहा वर्षांमध्ये जवळपास 600 km पर्यंत पूर्ण करण्यात … Read more

नांदेडच्या इंजिनीयर दांपत्याने नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र, सुरू केली शेवग्याची शेती; शेवग्याचा पाला विकून कमवला लाखोंचा नफा, वाचा…

Farmer Success Story

Farmer Success Story : अलीकडे शेतीऐवजी नोकरीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. याच महत्त्वाचा कारण म्हणजे बागायतदार तरुणांना आता लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलगा शेती करतो म्हटलं की लोक नाक मुरडतात. तरुण शेतकरी लग्नाळू मुलांना मुली मिळत नसल्याने शेती ऐवजी नोकरी किंवा उद्योगधंद्यात मुलं आपलं नशीब आजमावत आहेत. नोकरीमध्ये मन रमत नसतांनाही नोकरी करत आहेत. … Read more

नांदेडच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू जमिनीवर सुरू केली पेरूची शेती; एकरी 120 टन उत्पादनाची साधली किमया, बनला लखपती

success story

Success Story : शेती हा एक सर्वस्वी निसर्गावर आधारित व्यवसाय आहे. या व्यवसायात पदोपदी आव्हाने शेतकऱ्यांच्या पुढ्यात येत असतात. यामध्ये नैसर्गिक आव्हाने आहेत, तसेच शासनाचे कुचकामी धोरणे देखील शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहेत. अनेकदा शासनाकडून सामान्य जनतेसाठी आणि मध्यमवर्गीयांच्या हितासाठी असे काही निर्णय घेतले जातात जे बळीराजासाठी अतिशय घातक ठरतात आणि यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. शासनाच्या … Read more

नांदेडच्या MBA ‘शेती’वाल्याचा नादखुळा ! एका एकरात ‘या’ जातीच्या पेरूची सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली; 4 लाखांची कमाई झाली

success story

Success Story : मराठवाडा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते भयान दुष्काळाचे आणि शेतकरी आत्महत्याच हृदय विदारक चित्र. पण मराठवाड्याचे हे वास्तव आता नवयुवकांनी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवयुवक तरुण शेतकऱ्यांनी आता भयान दुष्काळाचा सामना करत नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतीमधून लाखोंची कमाई करण्याची किमया साधण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील अनेक तरुणांनी शेतीमधल्या आपल्या नाविन्यपूर्ण … Read more

अरं कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ! शेतकरी आत्महत्याचा ‘हा’ आकडा काळीज पिळवटणारा

beed news

Nanded News : सततचा निसर्गाचा लहरीपणा त्यामुळे उत्पादित होणारे थोकडे उत्पादन आणि उत्पादनाला बाजारात मिळणारा कवडीमोल दर यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी पुरता भरडला जात आहे. परिणामी आपल्या कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्येचे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. विशेषता महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचा आकडा हा काळीज पिळवटणारा आहे. मराठवाड्यातील … Read more