पंतप्रधान आवास योजनेच्या 4 महत्वाच्या नियमांमध्ये मोठा बदल ! आता ‘या’ लोकांनाही मिळणार हक्काचे घर
Pm Awas Yojana : भारत जगातील एक मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र आजही आपल्या देशातील असंख्य नागरिकांकडे स्वतःचे घर नाही. अनेक जण बेघर आहेत. एकीकडे भारताची अर्थव्यवस्था येत्या काही वर्षांनी पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर जाणार असे म्हटले जात आहे तर दुसरीकडे देशातील बेघर लोकांची संख्या अजूनही … Read more