पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाबाबत मोठ अपडेट ! महामार्गासाठी केंद्र शासनाने काढलं राजपत्रक ; ‘या’ गावातून जाणार हा एक्सप्रेस वे

pune aurangabad expressway

Pune Aurangabad Expressway : देशाच्या विकासाला चालना द्यायची असेल तर देशातील महामार्ग सर्वप्रथम अव्वल दर्जाची तयार करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही विकसित देशात त्या देशातील महामार्ग म्हणजेच दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. केंद्र शासनाने हीच बाब हेरून भारतमाला परियोजना आखली. या परियोजनेअंतर्गत देशभरात जवळपास तीन हजार किलोमीटर रस्त्यांचे एक मजबूत जाळे तयार केले जाणार आहे. यामध्ये … Read more

Lumpy Skin Disease : लंपी पाठोपाठ राज्यात लाळ्या खुरकत आजाराचा शिरकाव ; पशुधन संकटात, ‘या’ पद्धतीने लाळ्या खुरकत आजारावर करा नियंत्रण, नाहीतर….

maharashtra breaking

Lumpy Skin Disease : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लंपी आजारामुळे पशुधन संकटात सापडले आहे. आता लंपी पाठोपाठ राज्यात लाळ्या खुरकूत आजाराचा देखील पशुधनावर हल्ला झाला आहे. लाळ्या खुरकूत आजाराने ग्रसित असलेले पशुधन पुणे जिल्ह्यात आढळले आहे. खरं पाहता ऊस तोडणी साठी आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बैलांची तसेच ऊस तोडणी कामगारांची वाहतूक सुरू आहे. अशा … Read more

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाबाबत ब्रेकिंग बातमी ! महामार्गाच्या रूटमध्ये झाला मोठा बदल ; अहमदनगरमध्ये 25 किलोमीटरचा रस्ता बदलला

pune aurangabad expressway

Pune Aurangabad Expressway : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागाला जोडणारा आणि भारतमाला परियोजनेअंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या महामार्गापैकी एक मुख्य हा मार्ग अर्थातच पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग. पुणे-औरंगाबाद महामार्ग ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे कॉरिडॉर राहणार आहे. यामुळे या महामार्गात पुणे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. यामुळे या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे मोठे … Read more

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई जाहीर ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. … Read more

मोठी बातमी ; पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गात झाला बदल ! आता असा राहणार महामार्गाचा रूट ; जमीनदारांना मिळणार 6,000 कोटी ; महसूलमंत्र्यांची माहिती

pune aurangabad expressway

Pune-Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर औरंगाबाद ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे. हा महामार्ग भारतमाला परियोजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआय यांच्याकडून तयार केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जरी याची निर्मिती करत असले तरी देखील महामार्गासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास … Read more

Tomato Rate : शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ठ केव्हा संपेल ! टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्याने टोमॅटो वावरातच ; शेतकरी हतबल

tomato rate

Tomato Rate : महाराष्ट्रात टोमॅटो या भाजीपाला वर्गीय पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खरं पाहता केल्या हंगामात टोमॅटोला चांगला दर मिळाला होता, विशेष म्हणजे या हंगामात देखील टोमॅटोला चांगला दर मिळत होता. मात्र आता टोमॅटो दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टोमॅटोची … Read more

मोठी बातमी ! पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गासाठी पुणे जिल्ह्यात भूसंपादन सुरु, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात….

pune aurangabad expressway

Pune Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यासाठी महत्त्वाचा महामार्ग म्हणजेच पुणे औरंगाबाद महामार्गाबाबत आताची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. हा सदर महामार्ग या तीन जिल्ह्यांसाठी नव्हे-नव्हे तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. महामार्गामुळे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे. शिवाय कृषी क्षेत्राला, उद्योग जगताला आणि पर्यटन क्षेत्राला … Read more

50 Hajar Protsahan Anudan : 50 हजार प्रोत्साहन अनुदान टांगणीला , शेतकरी आला मेटाकुटीला ; केव्हा निघणार प्रोत्साहन अनुदानाचा मुहूर्त

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : गेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली. त्यावेळी गत ठाकरे सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर विविध कारणांमुळे महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. शेवटी महाविकास आघाडी सरकार पडले. राज्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ जिल्हा बँक शेतकऱ्यांना 598 कोटी रुपयांचे कर्ज देणार ; वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture News : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा घातक सिद्ध झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना खरीपातून अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळणार आहे. जाणकार लोकांच्या मते, अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान झाले असले तरी देखील यामुळे रब्बी … Read more

Pune Bangalore Expressway : ‘या’ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला करोडोचा भाव, शेतकरी बनताय कोट्याधीश

pune bangalore expressway

Pune Bangalore Expressway : मित्रांनो कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी दळणवळण व्यवस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. विकसित राज्याच्या विकासात निश्चितच रस्त्यांचे सहकार्य महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत भारत सरकारच्या माध्यमातून भारतमाला परियोजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात 3000 किलोमीटर लांबीचे रस्त्यांची उभारणी केली जात आहे. विशेष म्हणजे सदर रस्त्यांची उभारणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात असून या प्रकल्प अंतर्गत उभारले … Read more

पुणे ,नाशिक, अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी ! 10 पदरी एक्सप्रेसवे होणार, फ्लाइट लँडिंग आणि टेकऑफ सह असतील ह्या सुविधा…

nashik ring road

Nashik Pune Expressway : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक सुखद बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता कोणत्याही विकसित राष्ट्राच्या विकासात त्या राष्ट्राची दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडून राज्यात जिल्हा जिल्ह्यातील अंतर कमी करण्यासाठी रस्त्यांचे जाळे तयार केले जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देखील देशात भारतमाला परियोजना अंतर्गत रस्त्यांचे कामकाज … Read more

पुणे अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायमची मिटणार ! महापालिकेकडून कामाचा श्रीगणेशा लवकरच होणार !

pune breaking

Pune Breaking : पुणे तिथे काय उणे हीं म्हण मोठी प्रचलित आहे. पुणे हे सर्वच बाबतीत वर चढ असंल्याने सदर म्हण रूढ झाली आहे. पुण्यामध्ये सर्वच गोष्टी उपलब्ध आहेत. वाहतूककोंडी देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र आता नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिका कडून एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. आता … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रात 5,267 किलोमीटरचे नवीन महामार्ग बांधले जाणार, राज्य सरकारने आखलाय मेगा प्लॅन

maharashtra news

Maharashtra News : महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी आणि दळणवळण अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने एक मेगा प्लॅन तयार केला आहे. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राच्या विकासात त्या राष्ट्रांमधील इन्फ्रास्ट्रक्चर किंवा दळणवळण सेवा महत्त्वाची भूमिका बजावत असते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील विकासाला गती देण्यासाठी राज्यात तब्बल 5267 किलोमीटरचे नवीन द्रुतगती महामार्ग विकसित करण्याचा मेगा प्लॅन तयार … Read more

Pune Bangalore Expressway : खुशखबर ! नवीन पुणे-बंगळूरू महामार्ग खोलणार यशाचे कवाड ; मुंबई ते बेंगलोरपर्यंतचे अंतर होणार 5 तासात पार

pune bangalore highway

Pune Bangalore Expressway : मुंबई आणि पुणे म्हणजेच देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी या दोन शहरातून बेंगलोर पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता, सद्यस्थितीत मुंबई बेंगलोर या महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अधिक वेळ खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत आता प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी केंद्र सरकार एक … Read more

Indian Railways : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेने रद्द केल्या तब्बल 140 गाड्या, पहा यादी

Indian Railways : देशात सध्या सणासुदीचा हंगाम (Festive season) सुरु आहे. या काळात रेल्वेने (Train) प्रवास  करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. जर तुम्हीही रेल्वेने प्रवास (Travel by train) करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय रेल्वेने सुमारे 140 गाड्या रद्द (Trains cancelled) केल्या आहेत. याशिवाय, IRCTC (IRCTC) वेबसाइटवर अपडेट केलेल्या माहितीनुसार, 14 गाड्या … Read more

कोरोना लसीचे १० कोटी डोस वाया, कारण…

 corona news:पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीचे सुमारे दहा कोटी डोस वाया केले आहेत. लसीकरणासंबंधी उदासिनता आल्याने हे डोस पडून राहिले. त्यामुळे ते मुदतबाह्य होऊन वाया गेले, अशी माहिती माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली. पुनावाला यांनी सांगितले की, कोरोननाची लाट ओसरल्यावर नागरिकांमध्ये लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत … Read more

5G services: या शहरांमध्ये लवकरच सुरू होणार एअरटेल आणि जिओ 5G सेवा? यादीत कोणत्या शहरांचा आहे समावेश; पहा येथे…..

5G services: भारतात 5G सेवा सुरू (5G services) करण्यात आली आहे. सध्या देशातील 8 शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध आहे. यामध्ये जिओ ट्रू 5G (Jio True 5G) सेवा 4 शहरांमध्ये आणि एअरटेल 5G प्लस (Airtel 5G Plus) सेवा 8 शहरांमध्ये उपलब्ध आहे. देशात 5G नेटवर्क 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाले आहे. दूरसंचार विभागाने (Department of … Read more

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील अनेक भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD अलर्ट जारी

IMD Rain Alert : राज्यात परतीचा पाऊस (Rain) पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने (Heavy Rain) अक्षरशः झोडपून काढले आहे. परतीचा पाऊस निरोप घेताना राज्यात पुन्हा एकदा जोरदार कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा परतीचा … Read more