पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाबाबत मोठ अपडेट ! महामार्गासाठी केंद्र शासनाने काढलं राजपत्रक ; ‘या’ गावातून जाणार हा एक्सप्रेस वे
Pune Aurangabad Expressway : देशाच्या विकासाला चालना द्यायची असेल तर देशातील महामार्ग सर्वप्रथम अव्वल दर्जाची तयार करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही विकसित देशात त्या देशातील महामार्ग म्हणजेच दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. केंद्र शासनाने हीच बाब हेरून भारतमाला परियोजना आखली. या परियोजनेअंतर्गत देशभरात जवळपास तीन हजार किलोमीटर रस्त्यांचे एक मजबूत जाळे तयार केले जाणार आहे. यामध्ये … Read more