आ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…
अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर घणाघात केला होता. परंतु आता या सर्वांचा समाचार घेत आ. राधाकृष्ण विखे यांनी … Read more