आता आठवलेही म्हणाले, राज ठाकरे यांनी माफी मागावी

Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध सुरू आहे. तेथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. आता अशीच मागणी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. विशेष … Read more

राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी, मुस्लिम संघटनांवर संशय

Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधीचे एक पत्र नांदगावकर यांच्या कार्यालयात आले आहे नांदगावकर यांनी हे पत्र गृहमंत्र्यांकडे दिले आहे.यासंबंधी नांदगावकर यांनी सांगितले की, ‘मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यामुळे मनसेच्या नेत्यांना मुस्लीम संघटनांकडून धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या कार्यालयात नुकतंच एक पत्र आलं … Read more

हे काय भलतंच? शिवसेनेच्या सभेला मनसेची ‘गर्दी’

Maharashtra news : नकली हिंदुत्वाच्या विरोधात असली हिदुंत्ववाद्यांची सभा अशी जाहीरात करून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची मुंबईत १४ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेची जाहिरात (टिझर) करताना शिवसेनेकडून एक मोठी चूक झाली आहे. जाहिरातीत जे गर्दीचे फुटेज वापरले ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेचे असल्याचा दावा मनसेने … Read more

“शरद पवार भाजपला घाबरतात, …तर जिंकलोच असतो”

पुणे : भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहलेल्या पत्रावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) भाजपला घाबरतात. एकट्याने … Read more

राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, म्हणाले…

Maharashtra news : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच जाहीरपणे खरमरीत भाषेत पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटलं आहे, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना … Read more

“लोक पावसाळ्याच्या छत्री प्रमाणे उगवतात, परंतु कायदा हा सर्वांना सारखा”

सातारा : सध्या राज्यात हिंदुत्व (Hindutva) आणि मशिदीवरील भोंगे या दोन मुद्यावरून राजकारण सुरु आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यात यावे अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे सतत राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका करत आहेत. याच टीकांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, सातारा … Read more

“देशभरात ते लागू करावं, आपआपसात दंगली घडवायच्या आहेत”

मुंबई : राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून आणि हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर मनसे कार्यकर्त्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात (Maharashtra) लाऊडस्पीकरचा मुद्दाच नाही. तणाव निर्माण करण्याचा दंगे … Read more

“मुख्यमंत्री बनणे हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, पण… मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

मुंबई : राज्यात सध्या वातावरण हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून गाजत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदीवरील भोंग्या विषयी आक्रमक भूमिकेनंतर वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation of India) रौप्य महोत्सवात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चौफेर भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबाद मध्ये सभा घेतल्यानंतर … Read more

“बस्तिया किसने जलाई, बल्की बंदर के हाथो में माशिस किसने दी?” संजय राऊतांची ठाकरेंवर खोचक टीका

पुणे : मनसे (MNS) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) राज्यात हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरून एकमेकांवर जोरदार टीका आणि आरोप करण्यात येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा … Read more

भोंग्यांच्या प्रकरणातुन भाजपने राज ठाकरेंच्या हातून हिंदुत्वाचा गळा घोटलाय, संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आक्रमक भूमिका कायम आहे, मात्र त्यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावरूनच मेळाव्याच्या निमित्ताने पुण्यात शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आले असता त्यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून भाजपवर (Bjp) गंभीर आरोप केले आहेत. तसेच राज ठाकरे … Read more

तर.. राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही.. त्यांनी हात जोडून माफी मागावी; भाजप खासदाराचा इशारा

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ५ जूनला अयोध्येत (Ayodhya) जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्यांच्या अयोध्या दौऱ्याला कैसरगंजचे भाजप (Bjp) खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध करत काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनाही राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांची … Read more

मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका बाळासाहेबांनी घेतलेलीच नाही, त्यांची कॉपी राज ठाकरे कधीच करू शकत नाहीत

मुंबई : राज्यातील राजकारणात मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांनी निर्धार केला आहे की, मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत जोपर्यंत सरकार कारवाई करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या (Of the Supreme Court) आदेशानुसार या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत मशिदीबाहेर … Read more

“कोणाला अल्टिमेटम द्यायचा आहे, तो घरच्यांना द्या” अजित पवारांनी राज ठाकरेंना खडसावले

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा ३ मे पर्यंत अल्टिमेटम (Ultimatum) दिला होता. त्यानंतर राज्यातील काही मनसे कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना चांगलेच खडसावले आहे. अजित पवार म्हणाले, भोंग्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काही … Read more

Gunaratna Sadavarte : भोंग्यांच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज, सदावर्तेंची भोंग्याच्या आंदोलनात उडी?

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात हनुमान चालिसा, भोंग्यांच्या प्रकरणी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल केला जात आहे. नुकतेच मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत अल्टिमेटम दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी राज्यात मशिदींवर भोंगे वाजविल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून मनसेच्या … Read more

Raj Thackeray : हा सामाजिक विषय आहे..त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांवरून राजकारण पूर्णपणे ढवळून काढले आहे, नुकतेच त्यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत भोंग्यांवरून आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. काय म्हणाले राज ठाकरे? महिला आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो एवढं समजत नाही? यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे? हे आवाज बंद झाले पाहिजेत. हा विषय … Read more

यूपीत उतरविले एक लाख भोंगे, योगींनी थोपटली सरकारची पाठ, राज यांचा उल्लेख टाळला

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Maharashtra news : महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरविण्यावरून वादप्रतिवाद सुरू असताना तिकडे उत्तर प्रदेशात आतापर्यंत सुमारे एक लाख प्रार्थना स्थळांवरील भोंगे उतरविण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्यावर नमाज पठण करणेही पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार आणि पोलिसांची पाठ थोपटली आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण … Read more

शिर्डीच्या मंदिरावरील भोंगेही बंद, संजय राऊत म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Ahmednagar News : राज्यात सध्या सुरू असलेल्या भोंग्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या मंदिरांवरील भोंगेही बंद करण्यात आले आहेत. या मुद्दयावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी ट्विट करून म्हटले आहे, भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह … Read more

“महाराष्ट्रात ज्या दिवशी माझे सरकार येईल, त्यादिवशी… राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंचा तो व्हिडिओ शेअर

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) राजकारणाचे वारे वाहत आहे. तसेच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आज राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला दिला. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एक व्हिडीओ शेअर केला … Read more