अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, सांगली, सातारा, सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार

Vande Bharat Train

Vande Bharat Train : राज्यातील अहिल्यानगर संभाजीनगर जालना सांगली सातारा सोलापूर पुणे शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. कारण की महाराष्ट्रात आणखी चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. सध्या महाराष्ट्रातून एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते … Read more

पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ मार्गावर चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे सांगली सातारा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर यावर्षी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला … Read more

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! पुण्यासाठी सुरु झालीये Vande Bharat Train, कसं आहे वेळापत्रक?

Vande Bharat Train

Vande Bharat Train : सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कडून नुकत्याच काही महिन्यांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन सुरुवातीला 2019 मध्ये रुळावर धावली होती आणि त्यानंतर मग देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू … Read more

आता महाराष्ट्रात MH 59 ! ‘या’ नावाजलेल्या तालुक्याला मिळाला नवा आरटीओ क्रमांक

Maharashtra New RTO Number

Maharashtra New RTO Number : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला MH 58 हा नवा आरटीओ क्रमांक मिळाला होता. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मार्च 2025 मध्ये महाराष्ट्रात 58 वे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले आणि हे कार्यालय मीरा-भाईंदर येथे सुरू झाले होते. म्हणजेच मीरा-भाईंदरला एमएच 58 हा आरटीओ क्रमांक मिळाला. दरम्यान आता राज्यातील एका … Read more

महाराष्ट्राला मिळणार 40,000 कोटीचा नवा एक्सप्रेस वे ! पुणे, सातारा, सांगली सहित ‘या’ भागातून जाणार, कसा असणार रूट ?

New Expressway

New Expressway : महाराष्ट्राला भविष्यात आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामुळे देशातील रस्त्यांचे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. खरेतर, केंद्रातील मोदी सरकारकडून भारतमाला परियोजना सुरू करण्यात आली आहे. आता याच योजनेतून मुंबई ते बेंगलोर हा नवा एक्सप्रेस वे विकसित होणार आहे. या … Read more

Farmers Fertilizer : शेतकऱ्यांना आता जात बघून खत मिळणार? खत घेताना जात विचारली जातेय, विरोधक आक्रमक..

Farmers Fertilizer : सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आधीच खतांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत असताना हा एक नवीन प्रकार समोर आला आहे. यामुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या घटनेनंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी … Read more

दिलासादायक ! ऊस उत्पादकांना ‘या’ साखर कारखान्यांनी दिली 100 टक्के एफआरपी; पहा कारखान्यानुसार किती एफआरपी रक्कम झाली वितरित अन किती आहे थकीत

sugarcane farming

Sugarcane Farming : उस हे राज्यात उत्पादित होणारे बहुवार्षिकी पीक आहे. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक शेती केली जाते. गेल्या ऊस हंगामात मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शिवाय एकरकमी एफआरपीचा मुद्दा देखील मोठा गाजला होता. या हंगामात मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येणार नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आता ऊस हंगाम अंतिम … Read more

महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांची होणार चांदी ! सुगंधी लाल द्राक्षाचे नवीन वाण विकसित; आंतरराष्ट्रीय बाजारात असणार मोठी मागणी, पहा

success story

Grape Farming : महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीचा प्रयोग वाढला आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. राज्यातील नासिक, अहमदनगर समवेतच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात प्रामुख्याने द्राक्ष लागवड पाहायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो. … Read more

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! बाजारात उचित दर न मिळाल्यामुळे पट्ठ्याने चक्क आलिशान गाडीमधून सुरू केली भाजीपाला विक्री

viral news

Viral News : आपल्याकडे एक म्हण विशेष प्रचलित आहे पिकते तिथे विकत नाही. मात्र आता असं राहिलेलं नाही. बळीराजा पिकवू देखील शकतो आणि विकू देखील शकतो. याचच एक उत्तम उदाहरण समोर आल आहे ते सांगली जिल्ह्यातील आटपाडीतुन. खरं पाहता सांगली जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगासाठी चर्चेत राहतात. शेतीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान आत्मसात करून सांगली जिल्हा … Read more

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई जाहीर ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. … Read more

Grape Farming : धक्कादायक ! द्राक्ष शेती व्यापाऱ्यांसाठीच फायद्याची शेतकऱ्यांसाठी मात्र नाकापेक्षा मोती जड

grape farming

Grape Farming : मित्रांनो खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये मोठा बदल केला आहे. उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने गेल्या काही दशकांपासून शेतकरी बांधवांनी फळबाग शेती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांनी द्राक्ष आणि डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात केली असून सुरुवातीच्या टप्प्यात यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत होती. मात्र आता निसर्गाच्या … Read more

राष्ट्रवादी व काँग्रेसचे मंत्री सतत दौऱ्यावर, तुलनेत शिवसेनेचे दौरे खूप कमी, पक्ष वाढणार कसा?

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी विधान परिषदेच्या (Legislative Council) उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी गोऱ्हे यांनीही पदाधिकाऱ्यांना महत्वाचे सल्ले दिले आहेत. माधवनगर रोडवरील शासकीय विश्रामगृहात बुधवारी शिवसेना पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची गोऱ्हे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनीसमस्या मांडल्या आहेत. … Read more

माजी मंत्री शिवाजीराव नाईकांनी हाती घेतला राष्ट्रवादीत झेंडा; मात्र शरद पवारांनी केली ‘अशी’ विनंती

सांगली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदार (Shirala Assembly voters) संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांनी राष्ट्रवादी (Ncp) पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शिवाजीराव नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला असून शिराळा येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमात शरद … Read more

माँलमध्ये वाईन विक्रीला परवानगी ! पण कुठे मिळणार ? वाचा अटी…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- राज्य शासनाने द्राक्ष आणि फळांपासुन तयार केलेली वाईन आता १ हजार स्वेअर फुट पर्यंत जागा असलेल्या माँलमध्ये विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, सांगली, नागपुर, उस्मानाबाद येथील वाईन इंडस्ट्रीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे वाईन प्रेमींना खरेदीसाठी लिकर शाँपची पायरी चढावी लागणार नाही. … Read more