Anant Chaturdashi : अनंत चतुर्दशीलाच गणपती बाप्पाला निरोप का दिला जातो ?
अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला जातो. यावर्षी 19 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच रविवारी अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी … Read more