माजी नगरसेवकाच्या पुतण्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, कंत्राटी कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण !

marhan

श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कचरा जमा करण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यास येथील श्रीराम मंदिरासमोरील डावखर चौकात एका माजी नगरसेवकाच्या पुतण्याकडून जबर मारहाण करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याबाबत एकमत झाले. मात्र गुन्हा नेमका कोणी दाखल करायचा यावरून भिजत घोंगडे पडल्याने दोन दिवस उलटूनही गुन्हा दाखल झाला नाही. पालिकेच्या स्वच्छतेचा ठेका खासगी एजन्सीला देण्यात आला. या एजन्सीमार्फत सुमारे … Read more

राहुरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजूर ठार, कंपनी केबलचे काम करताना घडली दुर्घटना, दोन मजूर जखमी !

accident

एका कंपनीच्या केबलचे काम करणारे ३ मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने यातील एकजण गुदमरून ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमीपैकी एका मजुरास राहुरी, तर दुसऱ्या मजुरास नगर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मातीचा ढिगारा कोसळत असताना इतर केबल कंपनीचे २ मजूर खड्यातून बाहेर पळाल्याने ते बचावले. रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड … Read more

शरद पवारांच्या सुचनेने सेना कार्यकर्त्यांत उत्साह, नगर शहराची जागा शिवसेनेला मिळणार ?

sharad shivsena

नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत नेमकी कोणाला, याचा फैसला झालेला नाही. या जागेवर शिवसेना व काँग्रेस सातत्याने दावा करीत आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी कामाला लागण्याच्या सूचना ठाकरे गटाच्या कार्यकत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत नगर शहराची जागा शिवसेनेला सोडण्यात … Read more

मुळा पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पाऊस, धरणात ४१ हजार ६०० क्युसेकने पाण्याची आवक, मुळा धरण ७५ टक्के भरले !

mula dam

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने रविवारी (४ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता तब्बल ४१ हजार ६०० क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. कोतुळकडील मुळा नदीला महापूर आला असून, पुढील ३६ तासांत धरणात झपाट्याने पाण्याची आवक होणार असल्याने धरणातील पाणीसाठा वाढणार आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी जलसंपदा विभागाचा पूर नियंत्रण कक्ष एकंदरीत स्थितीकडे लक्ष देण्यासाठी सज्ज … Read more

लंकेच्या विजयात सेनेचा सिंहाचा वाटा, पारनेरची जागा शिवसेनेलाच राहणार – शशिकांत गाडे !

shivsena

निघोज पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाची जागा हक्काने महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेलाच राहणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे, असा संदेश शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी दिला. शिवसेनेच्या भगवा सप्ताहनिमित्त आयोजित भव्य मशाल यात्रेच्या शुभारंभप्रसंगी टाकळी ढोकेश्वर येथील कार्यक्रमात गाडे बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आपण जुन्या नव्या … Read more

वांबोरी चारी परिसरात समाधानाचे वातावरण, ८ ऑगस्ट पासून वांबोरी चारीला सुटणार पाणी – सायली पाटील

vambori chari

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशावरून गुरुवारी, ८ ऑगस्ट रोजी दुपारी मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली. वांबोरी चारीला मुळा धरणातून पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी राहुरी, नगर, पाथर्डी व नेवासे येथील लाभधारक शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन मागणी केली … Read more

जुन्या योजनांचे लाभ मिळेना, इतर मागासवर्गीय घरकूल योजनेचे पैसे मिळत नाहीत, मात्र नवीन घोषणांचा पाऊस सुरू !

yojjana

निवडणुका जवळ आल्याने अनेक नवनवीन घोषणांचा पाऊस पडत आहे. मात्र, जुन्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. घरकुल योजने अंतर्गत मिळणारे अनुदान रखडल्याने सरू झालेल्या घरांची कामे रखडली असून अनुदान कधी येणार आणि कधी कामे होणार याबाबत लाभार्थी चिंतेत आहेत. ग्रामीण भागात विविध घरकुल योजनेसाठी शासनाकडून टप्याटप्याने १ लाख २० हजार रुपये … Read more

संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये अज्ञात व्यक्तीकडून ७० वर्षीय वृद्धाचा झोपेत खून !

khoon

संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये साहेबराव भिमाजी उनवणे या ७० वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केला. झोळे गावात घराच्या पडवीमध्ये रविवारी रात्री जेवण करून साहेबराव उनवणे हे झोपी गेले असता, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर वार करून खून केला. सोमवारी सकाळी साहेबराव सोनवणे यांची सून श्रद्धा ही घराबाहेर येत असताना आपले सासरे हे … Read more

व्यक्तीगत टीका करणाऱ्या बोलघेवड्या पुढाऱ्यांच्या टीकेला मी घाबरत नाही, त्यांचे लोकांसाठी योगदान काय ? – ना. विखे पाटील

vikhe patil

राज्यातील महायुतीचे सरकार लोकाभिमुख काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता. जिल्ह्याला तीन मंत्री होते. पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नाही. एकही योजना जिल्ह्याला आणता आली नाही. आज बोलघेवडे पुढारी येऊन करीत असलेल्या टिकेला मी घाबरत नाही. त्यांचे योगदान तरी काय? तुमच्या आशीर्वादाने मतदार संघाचा विकास पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण … Read more

फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅगवर शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के अनुदान, महाडीबीटी वर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन !

fawarani

अहमदनगर – कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना विशेष कृती योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदान तत्वावर फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅगेचा पुरवठा करण्यात येणार आहे. फवारणी पंपाच्या लाभासाठी ६ ऑगस्ट व कापूस साठवणूक बॅगेकरिता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. कापूस, सोयाबीन व इतर … Read more

राज्‍यातील खंडकरी शेतक-यांच्‍या जमीनींबाबत महत्‍वपूर्ण निर्णयात महसूल मंत्री म्‍हणून योगदान देता आल्‍याचे समाधान – मंत्री विखे पाटील!

vikhe

यापुर्वी जिल्‍ह्याला महसूल मंत्रीपद मिळूनही खंडकरी शेतक-यांना न्‍याय मिळू शकला नाही. शेतक-यांना जमीनी मिळाव्‍यात ही त्‍यांची भावनाच नव्‍हती. महायुती सरकारमुळे जमीनी भोगवटा वर्ग एक करुन, विनामोबदला शेतक-यांच्‍या नावावर करण्‍याचा एैतिहासिक निर्णय होवू शकला. अनेक वर्षे चाललेल्‍या या संघर्षात शेतक-यांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी महसूल मंत्री म्‍हणून योगदान देता आल्‍याचे समाधान मोठे असल्‍याचे प्रतिपादन महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण … Read more

शेतकऱ्याचा मुलगा ते पोलीस अधिकारी…, अहमदनगरमधील दोन तरुणांची उत्तुंग भरारी

police

Ahmednagar news : कष्टाने व जिद्दीने यशाला गवसणी घालता येते. परिस्थिती कशीही असली तरी जिद्दीपुढे परिस्थितीही झुकवता येते. हेच जणू सिद्ध केले आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या मुलांनी. यातील एकाचे नाव आहे प्रतीक सुरेश तोरडमल . कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील प्रतीक सुरेश तोरडमल हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक झाला आहे. याबद्दल … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल आहे तरी काय? विखे अडचणीत येतील? पवार-थोरातांच नेमके म्हणणे काय? पहा..

thorat

Ahmednagar Politics : आजी व माजी महसूल मंत्र्यांमधील अर्थात विखे-थोरात वाद जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे वाढताना दिसतील. दरम्यान मागील तीन चार दिवसांपासून सुरु असणारा त्यांचा वाद चांगलाच वाढलेला आहे असे दिसतेय. दरम्यान “भ्रष्टाचाराचे एकही उदाहरण आढळल्यास आपण राजकारणातून बाजूला होऊ. आरोप सिध्द न झाल्यास तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा” असे आव्हान राज्याचे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण … Read more

ठिबक सिंचन तर केले पण अनुदानच खात्यावर येईना ! ३६ कोटी रखडले, शेतकरी मेटाकुटीला

thibak

Ahmednagar News : शेतकऱ्यासांठी शासन विविध योजना राबवत असते. यातील एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना. या योजनेअंतर्गत अनुदानावर ठिबक संच दिले जाते. मात्र दीड वर्ष लोटले तरी अद्यापही जिल्ह्यातील १४ हजार ७१७ शेतकऱ्यांचे अनुदान मिळाले नाही. परिणामी, लाभार्थी मेटकुटीला आले असून, वारंवार चौकशी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. … Read more

पावसाळ्यात ड्रॅगन फ्रूट खावे का ? रोगप्रतिकारक शक्ती वाढते? पहा सविस्तर..

dragon fruit

सध्या जिल्ह्यासह ग्रामीण भागात विविध आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया आदी आजारांनी बहुतांश लोक त्रस्त आहेत. पावसाळा लागला की हे आजार प्रकर्षाने वाढतात. सध्या बहुसंख्य दवाखाने याच रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. काही ठिकाणी थंडी, ताप, मलेरिया, गोचीड ताप आदी आजारांचे देखील रुग्ण वाढलेले दिसतायेत. या काही आजारांत प्रतिकार क्षमता कमी होत जाते तसेच डेंग्यू … Read more

भारताचे स्कॉटलंड आहे ‘हे’ ठिकाण! एकदाच फिरायला जाल तर एकाच ठिकाणी पाहता येतील सगळ्या गोष्टी

coorg

भारताच्या प्रत्येक राज्यांमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध अशी स्थळे आहेत व अशा स्थळांना भेटी देण्यासाठी कुठल्याही कालावधीमध्ये पर्यटकांची भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होत असते. खास पर्यटनाला सुगीचे दिवस येतात ते पावसाळ्याच्या कालावधीमध्ये. कारण या कालावधीमध्ये सगळीकडे हिरवाई पसरलेली असते तसेच दाट धुक्याची चादर, सगळीकडे हिरवाईने नटलेली सृष्टी, रिमझिम पडणारा पाऊस अशा वातावरणामध्ये पर्यटनासाठी जाणे ही एक पर्वणी … Read more

शेतकरी ब्रँड ! अहमदनगरमधील शेतकऱ्याच्या बैलाची 9 लाख रुपयांना विक्री

baji

Ahmednagar News : शेतकरी हा काहीही करू शकतो. सगळ्यांचा नाद करा पण शेतकऱ्याचा नको असे देखील गमतीने म्हटले जाते. आता अशाच एका नादखुळा शेतकऱ्याची एक नादखुळा बातमी समोर आली आहे. अहमदनगरमधील या शेतकऱ्याच्या बैलाची तब्बल नऊ लाख २१ हजार रुपयांना विक्री झाली आहे. अमोल चंद्रकांत कोरडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेवगाव शहरालगतच्या वरूर रस्त्यावरील … Read more

एलआयसीच्या ‘या’ योजनेत फक्त एकदा पैसे गुंतवा आणि आयुष्यभर 1 लाख रुपये पेन्शन मिळवा! मिळेल पैसाच पैसा

lic

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जर आपण गुंतवणुकीचे पर्याय बघितले तर ते अनेक आहेत. परंतु गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून बघितले तर बँकांच्या विविध मुदत ठेव योजना आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजनांना प्राधान्य दिले जाते. त्या खालोखाल भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या म्हणजेच एलआयसीच्या योजना देखील गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांमध्ये प्रसिद्ध आहे. एलआयसीच्या अनेक योजनांच्या माध्यमातून तुम्हाला परतावा तर … Read more