नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याची नामांकित कंपनीकडून फसवणूक ; मर्यादेपेक्षाही जास्त दिली ‘ती’ रोपे
Ahmednagar News : सध्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत कठीण आहे. कारण दुधास भाव नाही, शेतात पिकवलेल्या शेतमालास भाव दिला जात नाही. मात्र दुसरीकडे पशुखाद्यांचे दर, बियाणे, रासायनिक खाते इतर वस्तूंचे भाव भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादन घेण्यासाठी जेवढा खर्च करतो तेवढे पैसे त्याला त्याने पिकवल्या शेतमाल विक्री करून मिळतीलच याचा भरोसा नसतो. त्यातच अनेकदा महागडे … Read more