नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याची नामांकित कंपनीकडून फसवणूक ; मर्यादेपेक्षाही जास्त दिली ‘ती’ रोपे

Ahmednagar News : सध्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत कठीण आहे. कारण दुधास भाव नाही, शेतात पिकवलेल्या शेतमालास भाव दिला जात नाही. मात्र दुसरीकडे पशुखाद्यांचे दर, बियाणे, रासायनिक खाते इतर वस्तूंचे भाव भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादन घेण्यासाठी जेवढा खर्च करतो तेवढे पैसे त्याला त्याने पिकवल्या शेतमाल विक्री करून मिळतीलच याचा भरोसा नसतो. त्यातच अनेकदा महागडे … Read more

बाईकवरून दररोज लांबचा प्रवास करतात तर ‘या’ आहेत कमीत कमी किमतीत मिळणाऱ्या उत्तम बाईक! खरेदी कराल तर संपूर्ण पैसे होतील वसुल !

gadi

जेव्हा आपण कुठलीही गोष्ट बाजारामध्ये विकत घ्यायला जातो तेव्हा त्या वस्तूची गरज आणि तिची किंमत पाहून प्रामुख्याने आपण ती खरेदी करत असतो. हाच मुद्दा बाईक किंवा इतर वाहन खरेदीच्या बाबतीत देखील आपल्याला दिसून येते. समजा तुम्हाला जर बाईक खरेदी करायचे असेल तर सगळ्यात अगोदर कमीत कमी किंमत आणि त्या किमतीमध्ये चांगल्यात चांगली वैशिष्ट्य आपल्याला मिळतील … Read more

‘या’ तालुक्यात एकाची नाजुक कारणावरुन हत्या? नातेवाईकांनी नेली मयताची अंत्ययात्रा थेट पोलीस ठाण्यात .!

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ ,खून या घटना थांबत नसल्याचे एकंदरीत चित्र आहे . राहुरी तालुक्यातील रेल्वेस्टेशन येथे एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह संशयीतरित्या आढळून आला. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ‘त्या’ मयताची अंत्ययात्रा थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान यावेळी हि … Read more

म्हाडाचे घर विकता येते का किंवा भाड्याने देता येते का? काय आहेत यासंबंधीचे नियम? वाचा माहिती

mhada

महागाईच्या कालावधीमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे हे खूप कठीण काम आहे. कारण घर आणि जागांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यामुळे बँकांच्या माध्यमातून गृहकर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण केले जाते. दुसरे म्हणजे सरकारच्या म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून मुंबई आणि तर मोठ्या शहरांमध्ये घरांसाठी … Read more

दारूची नशा भोवली ; मारहाणीत केला चक्क खून

Ahmednagar News : आठवडे बाजार च्या दिवशी पगार घेतला नंतर भरपूर दारू पिला नंतर नंतर रात्री दारूच्या नशेत या दोघा दिर भावजईमध्ये भांडण झाले अन त्याने सख्खा भावजईचा खून केला. जेव्हा सकाळी शेजारील व्यक्ती त्यांना उठविण्यासाठी घरात आले असता झाला ‘त्या’ महिलेच्या खुनाचा उलगडा झाला. हि घटना राहाता शहरातील १५ चारी हद्दीत घडली. सविता लहानू … Read more

सरकारी योजनेचा लाभ घ्या आणि सुरू करा ‘हा’ व्यवसाय! कोणत्याही ऋतूत पैशांची होईल बरसात

vyavasaya

नोकरी नाही आणि व्यवसाय करायचा तर हातात पैसे नाहीत ही परिस्थिती आपल्याला आजकालच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही तरुणांकडे किंवा काही व्यक्तींकडे नोकरी तर असते परंतु त्यांना सोबत काहीतरी व्यवसाय देखील करायचा असतो. कारण आजकालच्या महागाईच्या काळात जितके तुमच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत असतील तितके तुमचे फायद्याचे ठरते. त्यामुळे अनेक व्यक्ती छोटे-मोठे व्यवसाय सुरू करण्याच्या … Read more

क्रेडिट कार्ड वापरा परंतु ‘ही’ खुणगाठ बांधून ठेवा! नाहीतर होईल मोठे नुकसान !

credit card

आजकालच्या कालावधीमध्ये क्रेडिट कार्डचा वापर फार मोठ्या संख्येने वाढला असून क्रेडिट कार्डधारकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अनेक प्रकारची बिले तसेच शॉपिंग किंवा इतर अनेक प्रकारच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु क्रेडिट कार्डचा वापर करताना तो अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने करणे खूप गरजेचे असते. व्यवस्थित वापर जर आपण केला तर क्रेडिट कार्डचा … Read more

आपण मागील भांडण विसरलो ; मात्र ‘त्या’ तिघांना पाच जणांनी गाठले अन चॉपरने …!

Ahmednagar News : अनेक मोठे मोठे वाद किरकोळ कारणावरून होतात. अथवा जुने कधीतरी झालेले वाद अशा वेळी उकरून काढले जातात. त्यामुळे मात्र खूप मोठ्या वादाला सामोरे जावं लागण्याच्या घटना घडतात. नुकतेच अशीच घटना घडली आहे. आपण मागील भांडण विसरलो आहोत. असे सांगत असताना देखील पाच जणांनी लोखंडी गजाने मारहाण करत चॉपरने वार केल्याची घटना श्रीरामपूर … Read more

जिल्ह्यातील नद्यांमध्ये १ लाख ८७ हजार ८५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा !

nadi dharan

अहमदनगर – जिल्ह्यात आजपर्यंत ३४३.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. शेजारील पुणे व नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिल्ह्यातून अहमदनगर मध्ये येणाऱ्या नद्यांच्या व धरणाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भिमा, प्रवरा, कुकडी व गोड नद्यांमध्ये १ लाख ८७ हजार ८५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला … Read more

नगरमध्ये चाललंय तरी काय ? मुख्याध्यापक, प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल …! नेमका काय आहे प्रकरण

Ahmednagar News : सध्या राज्यात नगर जिल्ह्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण गाजत असतानाच आता परत नगरमध्येच बनावट टीईटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे . त्यामुळे असे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापक व जिल्हा परिषदेच्या तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांसह चार जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०२० मध्ये दोन शिक्षकांच्या वैयक्तिक … Read more

‘या’ गावात भाविक विस्तवावरून चालतात अन त्यावेळी मंदिरातील मूर्तीला घाम फुटतो..!

Ahmednagar News : यात्रेत रहाड करण्यासाठी खड्डा खोदला जातो. त्यात बोरीचे लाकूड पेटवून त्याचा विस्तव केला जातो. त्या विस्तवावरून नवस बोललेले अनेक भाविक उघड्या पायाने चालून नवस फेडतात. त्यासाठी भाविकांची मोठी रीघ असते. ज्यावेळी भाविक विस्तवावरून चालतात त्यावेळी मंदिरातील मूर्तीला घाम फुटतो, हे या रहाड यात्रेचे वैशिष्ट्य आहे. मागील अनेक वर्षांपासून हि परंपरा चालत आलेली … Read more

जिल्ह्याच्या पाण्याची काळजी मिटणार ? मुळा धरण भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा १८ हजार दशलक्ष घनफूटपर्यंत वाढला !

mula dam

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेले मुळा धरण १८ हजार दशलक्ष घनफूटपर्यंत भरले असून, लवकरच हे धरण ओसंडून वाहू शकते, अशी शक्यता आहे. सध्या धरणाकडे १० हजार ७३८ क्युसेक वेगाने नवीन पाण्याची आवक सुरु आहे. ही आवक अशीच राहिली तर पुढील काही दिवसात धरण भरुन मुळा नदीत पाणी सोडण्यात येईल. मुळा धरणाच्या कार्यक्षेत्रात … Read more

मंजूर कामांना ज्यांनी स्थगिती आणली, तेच आता उद्घाटने करण्यासाठी झोपेतून जागे झाले : आ. प्राजक्त तनपुरे

tanapure

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंजूर कामांना ज्यांनी स्थगिती आणली, तेच आता कामाचे उद्घाटने करण्यासाठी झोपेतून जागे झाले आहेत. महायुती सरकारने मागील काळातील कामांना स्थगिती दिल्याने विकासकामांत खंड पडला. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली, तेथून न्याय मिळाल्याने आम्ही मंजूर करून आणलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला. भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी फोडून राजकारणाला विकृत वळण लावल्याची घणाघाती टीका … Read more

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले ; पूर्वी माजी मंत्र्यांच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड होते …!

Ahmednagar News : माजी मंत्री बाळासाहेब थोरात व महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वाना माहीतच आहे. मागील काही दिवसांपासून हा संघर्ष वाढत आहे. नुकतीच आश्वी येथे झालेल्या कार्यामात आमदार थोरात यांनी विखे यांच्यावर टीका केली होती. या नंतर तलाठीपदी निवड झालेल्या सर्व बांधवांना नियुक्ती पत्र वाटपाच्या कार्यक्रमात मंत्री विखे यांनी थोरात … Read more

लाडक्या बालकाचा छंद पुरवण्याची जबाबदारी पालकाची असते, आ. बाळासाहेब थोरातांची विखेंना कोपरखिळी !

thorat

आपण कधीही चुकीचे राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाने विकासाचे राजकारण केले, म्हणून जनता सातत्याने आपल्यासोबत आहे. त्यांचे दहशतीचे अन् जिरवाजिरवीचे राजकारण फार काळ चालणार नाही. दहशतीचे राजकारण आता जनता सहन करणार नाही, असे सांगत माजी मंत्री आमदार बाळासाहेव थोरात यांनी नाव न घेता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात तोफ डागली. डॉ. … Read more

सावधान : पुढील ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे…! हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

Ahmednagar News : सध्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत असून, अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली असून धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे राज्यात पुसदृश परिस्थिती निर्माण झाली असून. अद्याप देखील पाऊस कोसळत असून पुढील ४८ तास राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने … Read more

आ. रोहित पवारांना मतदारसंघात अडकवून ठेवू नका ते महाराष्ट्राचे नेतृत्व : खा. अमोल कोल्हे !

amol kolhe, rohit pawar

आमदार रोहित पवार हे आता संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व झाले आहे. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या मतदारांनी राज्यामध्ये फिरण्यासाठी रोहित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिरजगाव (ता. कर्जत) येथील उपजिल्हा रुग्णालय, रस्ता व गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी … Read more

अमरधाममध्ये नवजात मृत अर्भक टाकून पळणाऱ्या आरोपीला काही तासात अटक !

arbhak

शुक्रवारी (दि.२) रात्री नालेगाव येथील अमरधाममध्ये नवजात मृत अर्भकाचा अंत्यविधी न करता, ते मृत अर्भक तसेच टाकून पळणाऱ्या आरोपीला नगरच्या कोतवाली पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. अमरधाम येथील एका खोलीत नवजात मृत अर्भक कोणीतरी आणून टाकले आहे, अशी माहिती शुक्रवारी रात्री ११ वाजता अमरधाम येथील वॉचमनने उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती व कोतवालीचे पोलिस … Read more