राजेंद्र नागवडे झाले आक्रमक ! म्हणाले हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने…
Maharashtra News : शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेण्यासाठी सरकारला वेळ नसून शेतकऱ्यांविरुद्ध निर्णय घ्यायचा असेल तर रात्रीत घेतला जात असून, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने शासनाला शेतकरी प्रश्नांबाबत शासनाला जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारत हक्काची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. शेतीला तसेच दुधाला हमीभाव मिळावा, … Read more