अहमदनगर जिल्ह्यात विषारी गवत खाल्यामुळे पाच गायी मृत्युमुखी ! परिसरात एकच खळबळ…
Ahmednagar News : विषारी गवत खाल्यामुळे पाच दुबत्या गायी मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. दिघी (ता. श्रीरामपूर) शिवारात नुकतीच ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकच गवत व जास्त प्रमाणात खाण्यात गेल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सानप यांनी व्यक्त केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिघी … Read more