अहमदनगर जिल्ह्यात विषारी गवत खाल्यामुळे पाच गायी मृत्युमुखी ! परिसरात एकच खळबळ…

Ahmednagar News

Ahmednagar News : विषारी गवत खाल्यामुळे पाच दुबत्या गायी मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. दिघी (ता. श्रीरामपूर) शिवारात नुकतीच ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकच गवत व जास्त प्रमाणात खाण्यात गेल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सानप यांनी व्यक्त केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिघी … Read more

Nilwande Water : निळवंडेच्या पाण्याने बंधारे भरावेत अन्यथा ‘जलसमाधी’ घेण्याचा इशारा

Nilwande Water

Nilwande Water : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या बाळपाटलाचीवाडी येथील शेतकरी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून द्यावेत, या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. निळवंडे कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून न दिल्यास कौठेकमळेश्वर शिवारातील बोगद्यामध्ये शनिवारी (दि.९) दुपारी दोन वाजता जलसमाधी घेवू, असा इशारा पंढरीनाथ इल्हे, तात्यासाहेब दिघे यांच्यासह ४० संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. बाळपाटलाचीवाडी येथील … Read more

MSRTC News : ई-बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल ! देशातील सर्वात मोठी ई-बसेसची निविदा…

MSRTC News

MSRTC News : एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासन दरबारी विविध प्रयत्न सुरू आहेत. अशातच एसटीच्या ताफ्यात नवीन २० ई-बसेस दाखल झाल्या आहेत. मार्च महिन्यात एसटी महामंडळाने देशातील सर्वात मोठी ई-बसेसची निविदा काढली होती. या निविदा अंतर्गत एसटी महामंडळ ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्याअंतर्गत २३५० मिडी बसेस व २८०० मोठ्या आकाराच्या ई-बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. … Read more

अखेर एलियन्सचा पुरावा सापडला ! यूएफओचे तुकडे गोळा केले

Marathi News

Marathi News : जगभरात एलियन्स आहेत की नाही? हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. जगाच्या अनेक भागांमधून यूएफओ दिसल्याचे सांगितले जाते. परंतु आधुनिक विज्ञानाला याचा पुरावा अद्याप सापडलेला नाही. मात्र यासंदर्भात अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) च्या ऑफिस ऑफ ग्लोबल अॅक्सेस (ओजीए) या गोपनीय पथकाने जगभरातून कॅश झालेल्या यूएफओचे तुकडे गोळा केले असून अशाप्रकारे कॅश … Read more

The coldest place : हे आहे पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण ! जिथे नैसर्गिक विधी होतात उघड्यावर आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी…

The coldest place

The coldest place : सायबेरियाच्या एका टोकाला असलेल्या साखा रिपब्लिकमधील ओयमिखान हा जिल्हा पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण ठरत आहे. हिवाळ्यातले इथले तापमान उणे ५८ डिग्री सेल्सिअस होते आणि उन्हाळ्यातले तापमान शून्याजवळ पोहोचते. रक्त गोठवणाऱ्या हिवाळ्यामुळे इथली लोकसंख्या कमी होत असून सध्या इथे ९०० नागरिक वास्तव्यास आहेत. रशियातल्या याकुत्सक हा सर्वात थंड प्रदेश म्हणून आजवर ओळखला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जोरात धावल्याने मुलाचा श्वासोश्वास बंद होऊन मृत्यू… कुटुंबावर शोककळा

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील एका तेरा वर्षांच्या विद्यार्थ्यांचा पतंगाच्या मागे धावताना दम लागून हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. सदर विद्यार्थी हा सोनेवाडीमधील जिल्हा परिषदेच्या सातवीच्या वर्गातील विद्यार्थी असून साहिल भाऊसाहेब गांगुर्डे असे त्याचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या सातवीच्या … Read more

सिनेस्टाइल थरार ! छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिकांवर छापे,करोडोंचे घबाड सापडले..एसीमध्ये पेनड्राइव्ह तर कचरा कुंडीत कागदपत्रे होती..

Income tax raid

Income tax raid : आयकर विभाग सातत्याने विविध ठिकाणी कारवाई करत असते. नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथील आठ ते दहा बड्या व्यावसायिकांवर आयकरने कारवाई केली. सलग पाच दिवस पुणे आयकर अन्वेषण विभाग छापे टाकत होते. यात अगदी सिनेस्टाइल थरार घडत होता. एसीमध्ये पेनड्राइव्ह तर कुठे कचराकुंडीत कागदपत्रे सापडत होती, तर कुठे व्यावसायिकांचे बंधूच अधिकाऱ्यांना कर्मचारी बनून … Read more

अहमदनगर जिल्ह्यात हे काय चाललंय ? सराईत गुन्हेगारांनी केला गोरक्षकावर गोळीबार

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील ममदापुर कत्तलखाण्याचे केंद्र बनले आहे. बुधवारी शिर्डी, श्रीरामपूर, लोणी पोलीस व प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी येथे छापा टाकला असता कत्तलीसाठी आणलेल्या गायी आढळल्या.येथे धाड टाकताच येथील सराईत गुन्हेगारांनी गोरक्षकावर गोळीबार केला. त्यांच्या वाहनांची मोडतोड करून धारदार शस्त्राने वार देखील केले. यात एक जण गंभीर जखमी असून त्यास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीत एकाच खून ! हत्याराने वार आणि…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अहमदनगरच्या एमआयडीसी परिसरात परप्रांतीय कामगाराच्या डोक्यात कोणत्या तरी हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.७) सकाळी उघडकीस आली आहे. ओमप्रकाश रामबच्चन महतो (वय ३५, रा. शिवालय कंपनी, दत्त मंदिरासमोर, एमआयडीसी, मूळ रा. बिहार) असे या मयत कामगाराचे नाव आहे.खुनाची ही घटना एमआयडीसी परिसरात असलेल्या प्लॉट नं एफ ७१ … Read more

चीनमधील न्यूमोनियाचा रुग्ण भारतात आलाय का ? जाणून घ्या सविस्तर

India News

India News : चीनमध्ये आढळलेल्या गंभीर संसर्गजन्य न्यूमोनियाचा भारतात एकही रुग्ण नसून चिंतेचे कारण नसल्याचे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले. वर्षभरात ६११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून यापैकी एकाही नमुन्यात मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचा विषाणू आढळला नसल्याचे सरकारने सांगितले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात चीनमधील न्यूमोनियाचे सात रुग्ण आढळल्याचा दावा एका राष्ट्रीय दैनिकातील बातमीत करण्यात आला होता. यावरून चीनमधील श्वसनाच्या … Read more

पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी १८, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना २१ गुण मिळवावे लागणार आहेत. विद्यार्थी वार्षिक परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला दोन महिन्यांच्या आता पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. पुनर्परीक्षेतही विद्यार्थी अनुत्तीर्ण … Read more

सावधान ! पाणी संपत चाललंय…मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे राज्याच्या सहाही विभागांतील धरणांमधील पाणीसाठा अवघा ६६ टक्क्यांवर आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत २१ टक्के जलसाठा कमी आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली असून, उन्हाळ्यापर्यंत तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात जलसंपदा विभागाचे पुणे, … Read more

Rekha Jare Murder Case : उपचारासाठी लेकीने पुण्याला नेले..येताना दोघांनी तिला मारून टाकले.. रेखा जरेंच्या आईचे अश्रू अनावर, कोर्टात सांगितला खुनाचा थरार

Rekha Jare Murder Case

Rekha Jare Murder Case : रेखा जरे हत्याकांड राज्यभर गाजले. यातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेसह अनेक आरोपी अटकेत आहे. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी काल (दि.७ डिसेंबर) जिल्हा न्यायालयात सुरू झाली. यावेळी रेखा जरे यांच्या आई प्रथमदर्शनी साक्षीदार सिंधूबाई वायकर यांनी घटनेचा थरार सांगितला. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते. या प्रकरणी आज (शुक्रवारी) वायकर यांची … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! वाद पेटला, घरावर दगडफेक; गाड्यांची तोडफोड, जाळपोळ ४०० ते ५०० च्या जमावाचा दोन कुटुंबावर …

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या वादातून राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री गावात ४०० ते ५०० जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हावा चढविला. जमावाने घराची तोडफोड करून जाळपोळही केली. ही घटना बुधवार दि.६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात ७१ जणांविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ला झालेल्या दोन्ही कुटुंबांनी लोणी पोलीस … Read more

हो..हो..हेच ते मारेकरी..! रेखा जरे यांच्या मारेकऱ्यांना त्यांच्या आईने कोर्टात ओळखले, पहा काय झालं कोर्टात

Maharashtra News

Rekha Jare Murder Case : तीन वर्षांपूर्वी २० नोव्हेंबर २०२० रोजी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या झाली होती. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा देखील अटकेत आहे. या हत्या प्रकरणाची काल (दि.७ डिसेंबर) कोर्टात सुनावणी सुरु झाली. काल या हत्याकांडातील आरोपींची दूरदृश्य प्रणालीद्वारे ओळख परेड घेण्यात … Read more

Success Story : दोन पैसे कमवण्यासाठी मुंबईतील रस्त्यांवर विकायचा बॅग, आज उभी केली 250 कोटींची बॅग बनवण्याची कंपनी

मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर, वेगवेगळ्या मायाजाल असणाऱ्या नगरीत अनेक लोक धडपडत असतात. कुणी पोट भरण्यासाठी तर कुणी आपली स्वप्न साकार करण्यासाठी. परंतु यात काही लोक सक्सेस होतात तर काही लोक आहे त्याच जागेवर राहतात. आज आपण या ठिकाणी अशी एक सक्सेस स्टोरी पाहणार आहोत की त्या व्यक्तीने रस्त्यावर बॅग विकण्यास सुरवात केली, पाहता पाहता आपल्या कष्टाने … Read more

Mahindra XUV400 EV : भन्नाट ! आधीच ऍडव्हान्स असणाऱ्या या XUV मध्ये वाढवलेत ‘हे’ जबरदस्त फीचर्स, पाहून वेडे व्हाल

Mahindra XUV400 EV : महिंद्राच्या कार जबरदस्त लोकप्रिय आहेत. त्याची क्रेझ काही वेगळीच आहे. या गाड्यांचा लूक, सेफ्टी, इतर फीचर्स या काही औरच असतात. एकदम रिच लूक देणाऱ्या महिंद्रा जबरदस्त डिमाण्डेड आहेत. आता महिंद्राच्या चाहत्यांसाठी व ज्यांना महिंद्राची कार विकत घ्यायची आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. महिंद्राची स्टायलिश इलेक्ट्रिक कार XUV400 ही आता आणखी जबरदस्त … Read more

Business Idea : बिझनेस करायचाय तर मसाल्यांचा व्यवसाय ‘अशा’ पद्धतीने करा, लाखो कमवाल

आजच्या आधुनिकीकरणाच्या काळात व शासनाच्या मेक इन इंडियाच्या संकल्पनेच्या दुनियेत तुम्हाला बिझनेस करण्यामध्ये मोठी संधी आहे. व्यवसायाद्वारे तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता. नोकरी करण्यात जो वेळ लागतो त्यापेक्षा निश्चितच जास्त वेळ, कष्ट व्यवसायात तुम्हाला घ्यावे लागतील परंतु त्यात तुम्हाला पैसे नोकरीच्या अनेक पटीने जास्त पैसे मिळू शकतात. आम्ही तुम्हाला येथे एक जबरदस्त बिझनेस आयडिया देणार … Read more