७० वर्षाचा आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे – मनोज जरांगे पाटील
Maharashtra News : सुमारे ७० वर्षाचा आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आतापर्यंत ३२ लाख नोंदी सापडल्या असून त्याच्या आधारे सुमारे पावणेदोन कोटी मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. अजून नोंदी पहाण्याचे काम सुरुच आहे. आरक्षणावर आमच्या मुलांचे भवितव्य अवलंबून आहे. गायकवाड कमिशनने मराठ्यांना १२ ते १३ टक्के मागास घोषित केले होते. परंतु तरीही मराठ्यांना … Read more