भारत वर्ल्ड कप हारला असेल पण ‘या’ कंपन्यांनी मात्र केली करोडो रुपयांची कमाई, थक्क करणारी आकडेवारी

Money

काल विश्वचषक 2023 चा अंतिम सामना झाला अन क्रिकेटचा हॅन्गओहर उतरला. विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो प्रेक्षक जमले होते. प्रत्येक जण सामना पाहत होता. दुपारच्यावेळी रस्त्यावर असणारी गर्दी कमी झालेली दिसत होती. परंतु ही मॅच भारताने हरली अन सर्वच क्रिकेटप्रेमी दुःखाच्या छायेत गेले. अनेक चाहत्यांचा व क्रिकेटप्रेमींचे रडतानाचे … Read more

उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर देण्याच्या मागणीसाठी… तोडगा न काढल्यास महामार्ग रोको ! राजू शेट्टी यांचा इशारा

Maharashtra News

Maharashtra News : कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रशासन यांच्यामध्ये मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी समन्वय बैठक होणार आहे. बैठकीत समन्वयाने तोडगा निघाला नाही तर रविवार, २६ नोव्हेंबरला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. मागील गळीत हंगामातील उसाला ४०० रुपये व चालू गळीत हंगामातील उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी … Read more

Sugar Prices Hike : अल निनोमुळे साखर खाणार भाव ! पहा काय झाला बाजारभावावर परिणाम

Sugar Prices Hike

Sugar Prices Hike : अल निनो, युक्रेनमधील युद्ध, चलन कमकुवकता आणि नैसर्गिकरीत्या उद्भवणाऱ्या हवामानातील घटना यामुळे अन्न असुरक्षितता वाढली आहे. विकसनशील देशांतील लोकांना साखरेच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ५५ टक्क्यांनी वाढले आहेत. जागतिक साखरेच्या किमती २०११ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहेत. जगातील दुसऱ्या आणि … Read more

एसटी आगाराचा अनागोंदी कारभार ! बस प्रवाशांना न घेताच गेली निघून…

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले एसटी आगाराचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. नुकतेच कसारा गाडी शेंडी येथे बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या प्रवाशांना न घेताच निघून गेली. प्रवाशांनी अकोले आगाराच्या कारभाराचा निषेध केला आहे. अकोले येथून कसाऱ्याला जाण्यासाठी रोज दुपारी ४ वाजता नियमित बस सुटते. ही ४५८४ क्रमांकाची बस शनिवारी (१८ नोव्हेंबर) नियमित आगारातुन सुटल्यानंतर … Read more

खा. सुजय विखे पाटील यांच्याकडून अहमदनगर शहरास १ कोटी ४० लक्ष रुपयांचा भरीव निधी

Ahmednagar News

Ahmednagar News : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून अहमदनगर शहरातील विकास कामांकरिता भरघोस निधी प्राप्त झाला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये खासदार निधीतून ९० लक्ष आणि पर्यटन विकासमधून ५० लक्ष असा एकूण १ कोटी ४० लक्ष रुपयांचा भरीव निधी विविध ठिकाणी सभामंडपाच्या बांधकामांसाठी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे … Read more

Milk Rates : पिण्याच्या पाण्याची बाटली २० रुपयांना आणि एक लिटर दुधाचा भाव २५ रुपये !

Milk Rates

Milk Rates : श्रीगोंदा तालुका व श्रीगोंदा शहर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (दि.१९) रोजी येथील महात्मा फुले सर्कल, या ठिकाणी दुध दरवाढीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी दूधउत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. पिण्याच्या पाण्याची बाटली २० रुपयांना विकली जात असताना एक लिटर दुधाचा भाव २५ रुपये आहे. एकंदरीत दूध … Read more

‘डेंग्यू’चे प्रमाण वाढल्याने ग्रामीण भागात दवाखाने हाऊसफुल्ल

Health News

Health News : गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, मिरी, करंजी, चिचोंडी, परिसरातील अनेक गावांत डेंग्यूसदृश्य आजाराने डोकेवर काढल्यामुळे ग्रामीण भागातील दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. प्रत्येक गावात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने पाण्याचे डबके साचून या आजाराने अनेक जण आता फणफणले आहेत. तिसगाव, करंजी, मिरी, या ठिकाणीदेखील डेंगूदृश्य आजारामुळे अनेकांना दवाखान्यात … Read more

बदलत्या हवामानात लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत रुग्णांची संख्या वाढली !

Health News

Health News : वातावरणात बदल झाल्याने सध्ये बऱ्याच ठिकणी व्हायरल फिवरबरोबर सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या कधी थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी गरम वातावरण, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अशा अस्थिर वातावरणात व्हायरल आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांपासून … Read more

Pathardi News : उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेडची सुविधा उपलब्ध करा ! आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी

Pathardi News

Pathardi News : पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेडची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर व शहानवाज शेख यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाथर्डी तालुका हा दुष्काळी तालुका असून, लोकसंख्या जवळपास दोन लाख आहे. ग्रामीण भागाचा विचार करता डोंगर दऱ्यात असलेल्या या तालुक्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर- सोलापूर महामार्गालगत मृतदेह आढळला

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव शिवारात शनिवार, दि.१८ रोजी येथील नगर- सोलापूर महामार्गालगत असलेल्या खेडकर वस्ती, या परिसरातील शेतात अंदाजे ४३ वय असलेल्या एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची खबर माहीचे पोलिस पाटील महेश रावसाहेब कदम यांनी मिरजगाव पोलिसांत दिली. घटनास्थळी सहाय्यक फौजदार दत्तात्रय कासार, पोलिस हवालदार बबन दहिफळे यांनी भेट देवून पंचनामा केला. … Read more

धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या कार्यवाहीसंदर्भात शासनपातळीवर हालचाली सुरु

Maharashtra News

Maharashtra News : धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे उपोषणास बसलेल्या उपोषणकत्यांची माजीमंत्री आ.राम शिंदे यांनी भेट देऊन चर्चा केली. याप्रश्नी शासनपातळीवर हालचाली सुरू असून लवकरच ठोस निर्णय होण्याचे सूतोवाच आ. शिंदे यांनी या वेळी केले. दरम्यान, धनगर आरक्षण अंमलबजावणीची ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण थांबविणार नसल्याचा निर्धार या वेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात … Read more

शासकीय वाळू डेपोमुळे अनेक अपघात ! नियम न पाळता उभारलेला हा वाळू डेपो बंद करा

Maharashtra News

Maharashtra News : येथील कोल्हार- हनुमंतगाव रस्त्यावर रामपूर फाट्यावर महसूल विभागाने उभारलेल्या वाळू डेपोमुळे अनेक अपघात घडत आहेत. प्रवरा नदी पात्रातून ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करताना रस्त्यावर सांडलेल्या वाळूमुळे वाहने स्लीप होऊन आतापर्यंत तीन ते चार जखमी झाले आहेत, त्यामुळे नियम न पाळता उभारलेला हा वाळू डेपो बंद करा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. अवैध वाळू … Read more

LIC Policy : LIC ची जबरदस्त योजना ! फक्त 54 रुपयाच्या गुंतवणुकीतून दरवर्षी मिळावा 48,000 रुपये ! कसे ते जाणून घ्या…

LIC Policy

LIC Policy : LIC ही देशातील सर्वात जुनी आणि मोठी विमा कंपनी आहे. LIC कडून आपल्या ग्राहकांना अनेक पॉलिसी ऑफर केल्या जातात, या योजनांअंतर्गत LIC आपल्या ग्राहकांना विविध सुविधा देखील पुरवते. LIC कडे अशा अनेक योजना आहेत ज्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पुरेशा आहेत. देशातील मोठ्या संख्येने लोक जीवन विमा खरेदी करण्यासाठी सरकारी कंपनी LIC वर … Read more

‘प्रवरे’ने आठ वर्षे गणेश परिसराची लूट केली, तेव्हा गप्प का होता ?

Ahmednagar News

Ahmednagar News : गेली आठ वर्षे प्रवरेने गणेश कारखाना चालवताना, गणेशच्या सभासद, शेतकरी बांधवांना प्रवरेपेक्षा २०० ते ३०० रुपये कमी भाव देऊन गणेश परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो कोटी रुपयांची लूट केली. गणेशच्या तत्कालीन अध्यक्षांनी तेव्हा प्रवराच्या नेतृत्वाला जाब का विचारला नाही? तुमचे तोंड तेव्हा गप्प का होते? असा सवाल गणेश साखर कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी … Read more

Almonds : जास्त बदाम खाणे पडू शकते महागात; जाणून घ्या रोज किती बदाम खावेत?

Healthy Benefits Of Almonds

Healthy Benefits Of Almonds : हिवाळ्याला सुरुवात झाली आहे, वातावरणात हळू-हळू थंडी वाढू लागली आहे. थंड वातावरणात शरीर उबदार आणि निरोगी ठेवण्यासाठी, लोक त्यांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करतात. या काळात, बदाम हा आपल्यापैकी बहुतेकांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. थंडीच्या मोसमात बहुतेक लोक बदामाचे फायदे जास्त घेतात. बदाम केवळ शरीर उबदार ठेवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही … Read more

Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून गावात आले, हीच खरी आपल्यासाठी दिवाळी !

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून गावात आले, हीच खरी आपल्यासाठी दिवाळी ठरली आहे. वर्षानुवर्षांची पाण्याची प्रतिक्षा आता संपली आहे. निळवंड्याचे पाणी मिळण्यासाठी राज्यात आपले सरकार सत्तेवर यावे लागले. शेवटच्या गावाला पाणी मिळेल, असे नियोजन करण्यात आले असून, एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. … Read more

Healthy diet : रात्री चुकूनही खाऊ नका ‘या’ 5 भाज्या, होऊ शकते नुकसान !

Healthy diet

Foods That Should Not Be Eaten At Night : खाण्याच्या विकारांचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. म्हणूनच शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य अन्नपदार्थ योग्य वेळी घेतले पाहिजेत. असे अनेक पदार्थ आहेत, जे रात्री खाण्यास मनाई आहे, पण माहितीच्या अभावी बरेच जण रात्री या पदार्थांचे सेवन करता आणि अनेक आजारांना आमंत्रण देतात. आज आम्ही तुम्हाला … Read more

महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंमुळे गावाचा चेहरा बदलला !

Maharashtra News

Maharashtra News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत निमगावचा चेहरा मोहरा बदलला. भरीव निधी देऊन मार्गदर्शन केल्याने गावाचा विकास साध्य झाला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागरिकांनी विकास प्रक्रियेला भक्कम साथ देऊन सरपंच म्हणून निमगावला ग्रामविकासाचे रोल मॉडेल बनविण्याची मला संधी दिली, या संधीचे सोने करू, असा विश्वास निमगावचे सरपंच कैलास कातोरे … Read more