भारत वर्ल्ड कप हारला असेल पण ‘या’ कंपन्यांनी मात्र केली करोडो रुपयांची कमाई, थक्क करणारी आकडेवारी
काल विश्वचषक 2023 चा अंतिम सामना झाला अन क्रिकेटचा हॅन्गओहर उतरला. विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो प्रेक्षक जमले होते. प्रत्येक जण सामना पाहत होता. दुपारच्यावेळी रस्त्यावर असणारी गर्दी कमी झालेली दिसत होती. परंतु ही मॅच भारताने हरली अन सर्वच क्रिकेटप्रेमी दुःखाच्या छायेत गेले. अनेक चाहत्यांचा व क्रिकेटप्रेमींचे रडतानाचे … Read more