ट्रांसपोर्ट बिझनेस मध्येही आहेत ‘या’ चार बिझनेस आयडिया, कराल लाखोंची कमाई

तुम्ही कोठे राहता? वाहतुकीसाठी काय वापरता? असे प्रश्न वाचून तुम्ही नक्कीच विचार कराल की असा काय प्रश्न विचारलाय. पण यात तुम्हाला एखादी बिझनेस आयडिया सापडली तर? त्याच असं आहे की तुम्ही शहरात राहात असाल किंवा गावात असाल, पण तुम्हाला कोठेही येण्याजाण्यासाठी किंवा काही मटेरियल आणण्यासाठी वाहतुकीची गरज पडतेच पडते. व ही गरज तुमच्यासह लाखो लोकांची … Read more

NIV Pune Recruitment 2023 : NIV पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु; मुलाखतीद्वारे होणार निवड !

NIV Pune Recruitment 2023

NIV Pune Recruitment 2023 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलखाती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे “प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I” पदांच्या 13 रिक्त … Read more

IIT Bombay Recruitment 2023 : IIT बॉम्बे अंतर्गत “या” रिक्त पदाकरीता भरती सुरु; येथे पाठवा अर्ज

IIT Bombay Recruitment 2023

IIT Bombay Recruitment 2023 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती होत असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती मुंबई येथे होत असून, यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील  येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत. भारतीय तंत्रज्ञान … Read more

Bank FD : एफडी करताना वापरा ‘ही’ स्‍ट्रेटेजी, सामान्य गुंतवणुकीपेक्षा मिळेल अधिक फायदा !

Bank FD

Bank FD : सध्या एफडीमधील गुंतवणूक सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. दरम्यान, आता एफडीवर व्याज देखील उत्तम मिळत आहेत. कमी जोखमीच्या या गुंतवणुकीत एकच कमतरता आहे ती म्हणजे यामध्ये पैसे एका विशिष्ट कालावधीसाठी बांधले जातात. जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढले, तर व्याजाचे नुकसान आणि दंड स्वतंत्रपणे भरावा … Read more

PMJDY scheme : सरकारच्या ‘या’ विशेष योजनेअंतर्गत करोडो लोकांना मिळत आहे 2 लाख रुपयांचा अपघात विमा, वाचा सविस्तर…

PMJDY scheme

PMJDY scheme : केंद्र सरकारच्या PM जन धन योजनेंतर्गत लाखो लोकांची खाती उघडण्यात आली आहेत, सध्या ही खाती 50 कोटींच्या पुढे गेली आहे. जनधन खाते उघडण्याच्या बाबतीत महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. सरकारने सुरु केलेली ही योजना खात्यामध्ये शिल्लक सुविधा पुरविण्‍यासोबतच अपघात विमा आणि आयुर्विम्याचेही फायदेही देते. याशिवाय सरकारी योजनेतील पैसे आधी या खात्यात पाठवले … Read more

Fixed Deposit : एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय?; ‘या’ 3 सरकारी बँका देत आहेत सर्वाधिक व्याज; बघा…

Fixed Deposit

Fixed Deposit : दिवाळीच्या दिवसांत तुम्ही देखील तुमचे पैसे एफडीमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील काही खास सरकारी बँकांच्या FD बद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एका वर्षातच बंपर रिटर्न्स मिळतात. गुंतवणूक सुरू करण्यासाठी दिवाळी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही पैसे … Read more

Bank Update : ‘या’ बँकेने करोडो ग्राहकांना दिला झटका; खिशावर पडणार अधिक भार…

Bank Update

Bank Update : तुम्ही देखील कॅनरा बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ऐन सणासुदीच्या काळात बँकेने ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे आता ग्राहकांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. बँकेच्या कोणत्या निर्णयामुळे ग्राहकांना धक्का बसला आहे? आणि या निर्णयाचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल चला जाणून घेऊया… सध्या बँकांकडून दर वाढवण्याची प्रक्रिया … Read more

Personal Loan : पर्सनल लोन घेताना लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, भविष्यात येणार नाही अडचण…

Personal Loan

Personal Loan : सध्या प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या कामासाठी कर्जाची गरज भासते, अशी कामे पूर्ण करण्यासाठी आपण पर्सनल लोनची मदत घेतो. पण बऱ्याच वेळा पर्सनल लोन घेताना काही महत्वाच्या गोष्टी माहित नसल्यामुळे बऱ्याच जणांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. अशास्थितीत आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागत नाही. … Read more

बस स्थानकांमध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; नागरिकांमधून संताप

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या हायटेक बसस्थानकात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त असतानाही सातत्याने महिलांचे दागिने चोरी होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सुमारे बारा कोटी रुपये खर्च करून संगमनेर येथे अद्यावत बस स्थानक बांधण्यात आलेले आहे. या भव्य बस स्थानकामध्ये … Read more

Retirement Plans : जबरदस्त निवृत्ती योजना ! फक्त 5 वर्षांसाठी गुंतवणूक करून नियमित मिळवा पेन्शन !

Retirement Plans

  Retirement Plans : सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक ही फार महत्वाची आहे. आता गुंतवणूक केली तर पुढचे आयुष्य आपण अगदी आरामात घालवू शकतो. अशातच बाजरात अनेक पेन्शन योजना आहेत, ज्यामधून आपल्यासाठी एक निवडणे फार कठीण आहे. म्हणूनच आम्ही नेहमी चांगल्या पेन्शन योजना तुमच्यासाठी घेऊन येतो जेणेकरून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य पेन्शन योजना निवडता येईल. आजही आम्ही अशाच … Read more

अल्प पावसामुळे ग्रामीण भागात दिवाळी शांततेत !

Maharashtra News

Maharashtra News : दिवाळी एक प्राचीन उत्सव आहे. दिवाळी शरद ऋतूमध्ये साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. शहरी भागात हा उत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. मात्र यंदा अल्प पाऊस झाल्यामुळे बळीराजा अडचणीत असल्याने यंदा दिवाळी सणावर फारसा उत्साह दिसून आला नाही. अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन उत्पादनात झालेली विक्रमी घट, मका … Read more

डेंग्यू रोखणार कसा ? त्या कारणामुळे डेंग्युच्या रुग्णांमध्ये वाढ

Health News

Health News : डेंग्यु व त्यासारखे रोग रोखण्यासाठी शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे; परंतु श्रीरामपूर शहरात मात्र पालिका प्रशासनाला याचा विसर पडल्याचे दिसत आहे. याकडे नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. डेंग्यु हा डास चावल्यामुळे होत असला तरी या रोगाला कारणीभूत असलेला डास घाणीत नाही तर स्वच्छ पाण्यात आढळतो. हे … Read more

राज्य सरकारने दुधाला हमीभाव द्यावा ! दुष्काळाने होरपळत असलेला शेतकरी संकटात

Maharashtra News

Maharashtra News : यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. सत्तेसाठी महाराष्ट्रातील जनता वेठीस धरली जात आहे. राज्यातील दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव नाही, शेतीमालाला हमीभाव नाही. अन्न, वस्त्र, निवारा प्रमुख गरजा आहेत; पण याकडे राज्य सरकारचे लक्ष नाही, शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी दूधउत्पादक संजय कावळे यांनी केली आहे. राज्यातील शिक्षण … Read more

दिवाळीत भेसळयुक्त मिठाईच संकट ! भेसळयुक्त मिठाईमुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न…

Health News

Health News : दिवाळी आली की मिठाई हवीच. परंतु नेमकी या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन काही लोक या मिठाईत भेसळ करीत असून नागरिकांच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत. अन्न व औषध प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मिठाई खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरवर्षी दिवाळीचा उत्साह कैक पटींनी वाढतच आहे. दिवाळी म्हटलं की … Read more

Jio Offer : जिओचा भन्नाट प्लॅन, मिळवा सुपरफास्ट इंटरनेट..

Jio Recharge Plan

Jio Offer : जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवीन नवीन ऑफर सादर करत असते. आपल्या ग्राहकांना अधिक सुविधा देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. आता नुकताच जिओ ने एक भन्नाट प्लॅन सादर केला असून, या प्लानचा मासिक खर्च फक्त 240 रुपये आहे. जाणून घ्या या ऑफरबद्दल. जिओने आपला एक उत्तम रिचार्ज प्लॅन सादर केला असून, या योजनेचा … Read more

Ahmednagar Crime : कारागृहातून आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या ५ जणांना अटक

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : संगमनेर येथील दुय्यम कारागृहाचे गज कापून पलायन करणाऱ्या कैद्यांना मदत करणाऱ्या ५ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संगमनेरच्या कारागृहातून पळून गेलेल्या ४ आरोपींना दुसऱ्या दिवशीच जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे अटक करण्यात आली होती. या आरोपींना मदत करणाऱ्या ३ आरोपींना शनिवारी रात्री तर दोन आरोपींना काल रविवारी पहाटे अटक करण्यात आली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दिवाळी सणानिमित्त गावी जाणारे घरी पोहोचलेच नाहीत ! भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : दिवाळी सणानिमित्त गावी जात असलेल्या पीकअप वाहनाला शनिवारी (दि. (११) पहाटे अपघात झाला असून यामध्ये तिघा जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. नगर तालुक्यातील चास शिवारात पुण्याहून नगरच्या दिशेने येताना थांबलेल्या पिकअपला खासगी बसने मागून जोराची धडक दिली. यात दोन पुरुष व एक महिला ठार झाली आहे, तर अन्य बाराजण जखमी झाले आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतीतली महावितरणची विजेची तार तुटूली ! आणि 20 गुंठे ऊस जळून खाक !

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : सर्वत्र दिपावली निमित्त आनंद उत्सवाचे वातावरण असताना संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील शेतकरी विलास बाळासाहेब भुसाळ यांचा तब्बल २० गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे भुसाळ यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून समजलेली माहिती अशी की, घोलप वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गट नंबर ५३० / २ मध्ये … Read more