अवघ्या सहा दिवसांत ५४ लाख लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप

Maharashtra News

Maharashtra News : दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आल्याने आनंदाचा शिधा वाटप मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत ५४ लाख शिधा राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून वाटप करण्यात आला आहे. उर्वरित दोन दिवसांत जास्तीत जास्त शिधा वाटप करण्याचा प्रयत्न आहे. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील शिधा वाटपाचे काम करण्यात येणार … Read more

Health Benefits of Anjeer : अनेक आजारांवर एकच उपाय, जाणून घ्या अंजिर खाण्याचे चमत्कारिक फायदे !

Health Benefits of Anjeer

Health Benefits of Anjeer : आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे हे एक आव्हान बनले आहे. अनेकांना खराब जीवनशैलीमळे वेगवगेळ्या प्रकारच्या अरोग्य समस्यांचा समान करावा लागत आहे, खराब जीवनशैलीमळे अनेकांना ब्लड प्रेशर, मधुमेह, यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशातच तुम्ही तुमच्या आहाराची योग्य काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्ही अशा समस्यांपासून स्वतःला लांब ठेवू शकाल. … Read more

मराठ्यांचे नुकसान करणाऱ्या सहा जणांची नावे येत्या २४ तारखेला जाहीर करणार !

Maharashtra News

Maharashtra News : मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे-पाटील आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात आता शब्दयुद्ध पेटले आहे. जरांगे यांचा लढा मराठा तरुणांच्या हिताचा नव्हे, तर राजकारणासाठी आहे. म्हणूनच जरांगे हे आरक्षणाची मागणी रेटून धरत आहेत, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. त्याला जरांगे – पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, राज्याचा विरोधी पक्षनेता एखाद्या … Read more

Jio AirFiber : विना केबल मिळवा हाय स्पीड 5G इंटरनेट, जाणून घ्या जिओ एअर फायबरबद्दल..

Jio AirFiber : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने या वर्षी सप्टेंबरमध्ये आपली वायरलेस इंटरनेट सेवा Jio AirFiber लाँच केली आहे. दरम्यान, लाखो वापरकर्ते त्याची सेवा घेत आहेत.  दरम्यान, यामुळे WiFi सह 5G इंटरनेट गतीचा लाभ मिळेल. यासोबतच1.5Gbps पर्यंत स्पीडसुद्धा मिळू शकते. जाणून घ्या या सेवेबद्दल. दरम्यान, ही सेवा AirFiber पेक्षा वेगळी आहे कारण … Read more

निळवंडेचे पाणी सर्वांना मिळण्यासाठी पुढील काळात काम करणार

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी जनतेला मिळावे, हे स्वप्न ठेवून आपण काम केले. पुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल, यासाठी आपण काम करणार आहोत. निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जलपूजन कार्यक्रमात आमदार थोरात बोलत होते. आमदार थोरात … Read more

Best Foods to Improve Eyesight : दृष्टी सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ पाच पदार्थांचा समावेश, लगेच जाणवेल फरक !

Best Foods to Improve Eyesight

Best Foods to Improve Eyesight : डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा आणि नाजूक भाग आहे. म्हणूनच डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. सध्या लॅपटॉप आणि मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने अनेकांना डोळ्यांच्या समस्या जाणवतात. अशास्थितीत आपण आपला आहार योग्य ठेवला पाहिजे जेणेकरून आपण अशा समस्यांपासून लांब राहू आणि आपले डोळे नोरोगी राहतील. डोळ्यांच्या समस्या … Read more

संस्था टिकण्यासाठी विविध उत्पन्नाचे पूरक उद्योग, व्यवसाय निर्माण केले पाहिजे !

Ahmednagar News

Ahmednagar News : सहकारी संस्थेत निवडणुकीपुरते राजकारण ठिक आहे; पण सतत व टोकाचे राजकारण संस्थांच्या हिताचे ठरत नाही. त्यामुळे आर्थिक पाया ठिसूळ होतो. तेव्हा सहकारी संस्थाचालकांनी सभासदाचे निर्णय घेऊन संस्था टिकण्यासाठी विविध उत्पन्नाचे पूरक उद्योग, व्यवसाय निर्माण केले पाहिजे, असे आवाहन राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अरुण तनपुरे यांनी … Read more

कोपरगावचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश ! नागरिकांना मिळणार ह्या सेवा

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता; मात्र दुष्काळसदृश परिस्थिती असतानादेखील कोपरगाव मतदारसंघ यादीतून वगळण्यात आला होता. त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाचा यादीत समावेश करावा, अशी मागणी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन मतदारसंघाचा यादीत समावेश केल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे. पर्जन्यछायेखाली येत असलेल्या … Read more

Diwali 2023 : 500 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग ! ‘या’ शुभ मुहूर्तावर करा माता लक्ष्मीची पूजा, मिळतील उत्तम लाभ !

Diwali 2023

Diwali 2023 : धनत्रयोदशी पासून दिवाळी सुरुवात झाली आहे. अशातच 12 नोव्हेंबर रोजी देशभरात लक्ष्मी पूजन मोठ्या थाटा-माटात केले जाईल. खरी दिवाळी ही लक्ष्मी पूजन दिवशी सुरु होते, म्हणूनच या दिवसाचा विशेष महत्व आहे. लक्ष्मी पूजनच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून देवीला प्रसन्न केले जाते. यादिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घर धन-समृद्धी आणि समृद्धीने भरून … Read more

विवेक कोल्हे स्पष्टच बोलले ! आता कोणतीही निवडणूक असू द्या…

Ahmednagar News

Ahmednagar News : गणेशला तुम्ही चांगली साथ दिली, आता कोणतीही निवडणूक या परिसरातील असू द्या, तुम्ही हाक द्या, आम्ही साथ देण्यासाठी सज्ज आहोत, असे प्रतिपादन गणेश कारखान्याचे मार्गदर्शक तथा कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या राहाता तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार सोहळा विवेक कोल्हे व … Read more

Bhaubeej 2023 : भाऊबीजच्या दिवशी भावाला तिलक लावताना वापरा ‘या’ गोष्टी, सगळ्या अडचणी होतील दूर !

Bhaubeej 2023

Bhaubeej 2023 : दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन असून, त्यानंतर 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे. दिवाळीत भाऊबीज या सणाला विशेष महत्व आहे. दरवर्षी दिवाळीनंतर हा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावांना टिळक लावून त्यांना काहीतरी खास भेटवस्तू देतात. … Read more

Bank Holiday on Diwali : बँकांची सर्व कामे करा रद्द, आजपासून आठवडाभर बँक राहणार बंद, जाणून घ्या..

Bank Holiday On Diwali : दिवाळी सुरु झाली असून, दिवाळीमध्ये नवीन खरेदी आणि बरेच आर्थिक व्यवहार केले जातात. जर तुम्हालाही बँकेशी संबधित काही कामे करायची असतील तर थांबा. कारण आजपासून पुढील सात दिवस बँक बंद राहणार आहेत. जाणून घ्या कुठे ते. जर तुम्ही पुढील 7 दिवसांत बँकिंगशी संबंधित काम करण्यासाठी शाखेत जाण्याचा विचार करत असाल … Read more

आदिवासी जनतेच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहू : आ.बाळासाहेब थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुका नेहेमीच पुरोगामी विचारांचा प्रभावाखाली राहिला असून राघोजी भांगरे यांच्यासारख्या क्रांतीविराच्या गावी येऊन त्यांना, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याचे भाग्य मला मिळाले असून आपण सदैव आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळाचे प्रमुख आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टोलनाक्याजवळ प्राध्यापक अपघातात ठार, ऐन सणासुदीत अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन येथे कार्यरत असलेले प्राध्यापक प्रकाश सोनाजी कारखेले (वय ५५, हल्ली रा. लोणी व राहुरी) यांचा हिवरगाव पावसा टोलनाक्यालगत गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, प्रा. प्रकाश कारखेले हे गुरुवारी सायंकाळी संगमनेरच्या दिशेने येत होते. यावेळी … Read more

आनंदाचा शिधा वेळेवर मिळाला नाही, तर त्याचा काय उपयोग ?

Ahmednagar News

Ahmednagar News : गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वितरित केला जात आहे; परंतु सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरीकांच्या आनंदावर गदा येत आहे. रेशन दुकानावर तासन्तास थांबण्याची वेळ शिर्डी, साकुरीसह राहाता तालुक्यातील अनेक रेशन दुकानांत नागरीकांवर आली. आनंदाचा शिधा वेळेवर मिळाला नाही, तर त्याचा काय उपयोग? अशा उद्विग्न प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या … Read more

ढगाळ वातावरणामुळे तुरीवर घाटेअळीचा प्रादुर्भाव, तूर उत्पादक शेतकरी संकटात

Agricultural News

Agricultural News : ऐन दिवाळीच्या तोंडावर ढगाळ वातावरण आल्यामुळे आतापर्यंत बऱ्यापैकी असलेल्या तुरीच्या पिकावर अचानक शेंगा पोखरणाऱ्या घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, परिसरातील तूरउत्पादक शेतकरी त्रस्थ दिसून येत आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.तूर हे महाराष्ट्रातील डाळवर्गातील एक प्रमुख पीक आहे. तूर … Read more

ऊसतोड कामगारांची दिवाळी उसाच्या फडातच ! पोटासाठी संघर्ष आमच्या पाचवीला पुजला…

Agricultural News

Agricultural News : दसरा सण साजरा केल्यानंतर ऊसतोड कामगारांनी कुटुंबासह साखर कारखान्यांच्या दिशेने धाव घेतली आहे. कारण १ नोव्हेंबरपासून ठिकठिकाणच्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत. त्यामुळे उसतोडणी कामासाठी हे कामगार रवाना झाले आहेत. मुकादमाकडून अगोदरच ऊसतोड कामगार उचल घेतात. त्यानंतर साखर कारखान्यास जाऊन ऊस तोडीच्या कामातून हे पैसे फेडले जातात. यावर्षी ऊसाचे क्षेत्र … Read more

Shukra Gochar : शुक्र आपली चाल बदलताच ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु, धन-संपत्तीत होईल वाढ !

Shukra Gochar 2023

Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला विशेष महत्व आहे. प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचे परिणाम माणसाच्या जीवनात दिसून येतात. म्हणूनच ग्रहांना ज्योतिषशास्त्रात खूप महत्व दिले जाते. अशातच सुख, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक शुक्र कन्या राशीत प्रवेश करत आहे आणि 30 नोव्हेंबर … Read more