‘पीएम कुसुम योजने’त महाराष्ट्र आला पहिल्या नंबरवर
PM Kusum Yojana : शेतकऱ्यांना दिवसा आतापर्यंत बसवले ७२ हजार सौर कृषीपंप सिंचन करणे शक्य व्हावे, यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीएम कुसुम योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असून, आजपर्यंत ७१ हजार ९५८ सौर कृषी पंप बसवण्यात आले आहे. राज्य सरकारने … Read more