जिल्हा संकटात असताना पालकमंत्रीसुध्दा पाहुण्यासारखे येतात. जिल्ह्यातीलतीन मंत्री करतात काय?
अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- कोव्हीड रुग्णांच्या जिल्ह्यातील वाढत्या संख्येला आणि मृत्यूला केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असून, जिल्हा संकटात असताना पालकमंत्रीसुध्दा पाहुण्यासारखे येतात. जिल्ह्यातील तीन मंत्री करतात काय? असा सवाल भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. नगरमध्ये काल एकाच दिवशी मोठ्या संख्येने झालेल्या अंत्यविधीच्या दुर्दैवी घटनेवर भाष्य करताना आ.विखे पाटील म्हणाले … Read more











