बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करत दीड कोटीहून अधिकचा दंड वसूल
अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जावे यासाठी आरटीओ, वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाते. नागरिकांना नियमांचे महत्व समजावे हा या कारवाई मागे उद्देश असतो. अशाच काही कारवाई मध्ये कोट्यवधींची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणार्या बेशिस्त वाहन चालकांवर डोळासणे महामार्ग पोलिसांनी स्पीडगन … Read more