नियोजनाच्या अभावामुळे शहरात वाढली वाहतूककोंडी; नागरिक झाले त्रस्त
अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- शहरात बाजारदिवसाबरोबरच आता इतर दिवशीही वाहनांची मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. नियोजनाअभावी या समस्यां डोके वर काढू लागले आहे. मात्र याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. यामुळे येथील लहान मोठे व्यापारी यांना … Read more