अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक असाल तर ही बातमी वाचाच ! जिल्ह्यात 28 डिसेंबर…

Ahmednagar News

Ahmednagar News :- अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) अन्वये 28 डिसेंबर, 2022 रोजीच्या रात्री 12-00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई … Read more

अहमदनगर : शेतकरी पुत्राने एमपीएससीत मारली बाजी ! बनला फौजदार

beed news

Psi Success Story : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचा स्वप्न डोळ्यात घेऊन एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असतात. या परीक्षेत लाखो विद्यार्थी बसतात त्यापैकी काही शेकडो विद्यार्थी अधिकारी म्हणून नियुक्त होत असतात. त्यामुळे ही परीक्षा अधिकच कॉम्पिटिटिव्ह आणि खडतर बनली आहे. मात्र असे असले तरी या परीक्षेत दरवर्षी लाखो विद्यार्थी आपले नशीब आजमावत असतात. महाराष्ट्र लोकसेवा … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ तारखेला कोसळणार पाऊस ; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वांबुरीत कार्यक्रमादरम्यान वर्तवला अंदाज

Panjabrao Dakh Breaking News

Panjabrao Dakh : परभणीतील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या मते, हवामान विभागाच्या अंदाजाच्या तुलनेत पंजाबरावांचा अंदाज समजायला सोपा आणि तंतोतंत खरा ठरत आहे. याचा त्यांना शेतीचे नियोजन करताना फायदा होत आहे. दरम्यान पंजाबराव डख अहमदनगर जिल्ह्यात आले असता त्यांनी आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला … Read more

अहमदनगर : अकोळनेर येथील शेतकऱ्याच्या आत्महत्यामुळे गावकऱ्यांचा संताप ! ‘तो’पर्यंत अंत्यविधी होणार नसल्याचा ईशारा

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणकडून कृषीपंपांच्या थकीत वीजबिल वसुलीची मोहीम राबवली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातही महावितरण कडून अशीच अनागोंदी वसुली वाजवली जात आहे. यामुळे जे शेतकरी बांधव नियमित आहेत त्यांचे देखील नुकसान होत आहे. दरम्यान आता जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने महावितरणाच्या त्रासातून आत्महत्या केल्याच खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर येथील पोपट … Read more

Ahmednagar Breaking : महावितरणने घेतला बळीराजाचा बळी ! अहमदनगर जिल्ह्यात वीज कनेक्शन कापले म्हणून उच्चशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस लांबला म्हणून पेरण्या लांबल्या, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेले पीक खराब झालं. यातून कसेबसे वाचलेले पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस … Read more

घर घेण्यासाठी माहेरून दहा लाख आणले नाहीत म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेचा….?

Ahmednagar News:पुण्यात घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रूपये न आणल्याने विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देवुन घराबाहेर काढल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरा, सासु, दिर, जाव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, डिसेंबर २०१९ रोजी पीडितेचे लग्न झाले होते. लग्न … Read more

उड्डाणपुलाच्या खांबावरील शिवचरित्राच्या माध्यमातू संस्कृती जपण्याचे काम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ahmednagar Politics : यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. श्री. फडणवीस म्हणाले, विकासाची विविध कामे करत असताना वैविध्यपूर्णरितीने संस्कृती, परंपरा व इतिहास जपला असेल तर त्यासारखी दुसरी आनंदाची बाब नसते. या उड्डाणपूलाचे काम करतांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उड्डाणपुलाच्या ८५ खांबांवर शिवचरित्र चित्ररूपात साकारण्याची संकल्पना मांडली. यासाठी निधी उपलब्ध … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना ! ‘ग्रीन फिल्ड महामार्गा’ मुळे लॉजिस्टिक कॅपीटल…

Ahmednagar News :ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. रोजगार वाढणार आहे. जिल्हा लॉजिस्टिक कॅपीटल बनणार आहे. येत्या काळात जिल्ह्यात प्रस्तावित ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना मिळणार आहे.” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी बांधलेला अहमदनगर शहरातील ३ किलोमीटर … Read more

पाच वाहनांचा विचित्र अपघात सातजण जखमी : ‘या’ ठिकाणी घडली घटना

Ahmednagar News : नगर औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे पाच वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात सात जण जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर औरंगाबाद रोडवरील पांढरीपूल येथील अमित बेकर्स समोर नगरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकने ( क्र. एम.पी. २० एच.बी. ५३४०) पुढे चाललेल्या पुणे- कळमनुरी एस.टी. बसला (क्र. एम.एच.२० बी. एल. ३५८४) जोराची धडक … Read more

साई दर्शनासाठी जाणाऱ्या मित्रांचा भीषण अपघात दोघांचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी : या घाटात घडली ही दुर्घटना

Ahmednagar News : नगर-पुणे महामार्गावर चास घाटातील एका वळणावर भरधाव वेगातील कार उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघे जण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात अजित दीपचंद पटेल (वय-२४), विकास रामनारायण विश्‍वकर्मा (वय-२१, दोघे रा. जय्यतपूर,मध्यप्रदेश, हल्ली रा. कारेगाव, ता. शिरूर) हे दोघे युवक मयत झाले आहेत. … Read more

दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडावा, नगर-पुणे साठी या रेल्वेची तपासणी करण्याचे राज्य रेल्वेमंत्रीच्या सूचना

Ahmednagar News : दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक सोलापूर विभागाला ऐवजी पुणे विभागाला जोडण्याची व नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याबाबत राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, संजय सपकाळ, प्रशांत मुनोत, भाजपचे भानुदास बेरड, सचिन पारखी, अभय आगरकर, वसंत लोढा, अर्शद शेख, संदेश रपारिया, अशोक कानडे, सुनिल … Read more

अहमदनगर,औरंगाबाद, नाशिक, बीड,सोलापूर, आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी

अहमदनगर- मनमाड या महामार्गांचे दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र रस्ता दुरूस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अहमदनगर-मनमाड महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूकीस विळद घाट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : काळ्या बाजारात चालवलेला रेशनचा ३३ टन तांदूळ जप्त

Ahmednagar News: नगर तालुक्‍यातील खोसपुरी बस स्थानकाजवळ रेशनचा तांदूळ काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रविवारी पहाटे साडेपाच वाजता ताब्यात घेतला आहे. यापूर्वी रेशनच्या मालाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हा पुरवठा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अशोक उद्धव पवार (रा.अंमळनेर भांड्याचे … Read more

अहमदनगर शिवसेनेकडून विकासाचे राजकारण करण्याऐवजी नामांतराचे राजकारण करून नागरिकांची दिशाभूल

Ahmednagar News:अहमदनगर शहरामध्ये महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेच्या विद्यमान महापौर रोहिणीताई शेंडगे कार्य करत आहे. सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रश्न प्रलंबित असून नगर शहराचा अनेक वर्षापासूनचा विकास खुंटलेला दिसत आहे. त्यातच नुकत्याच पूर्ण झालेल्या उड्डाणपूलाचे बांधकामानंतर श्रेय नामावली घेण्यासाठी सर्वांची चळवळ चालू आहे. पण नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही मनपाचे पदाधिकारी संपूर्णपणे … Read more

अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Ahmednagar News: अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची नवीन मुख्य जलवाहीनी (११०० एम.एम.) शिंगवे गावाजवळील देव नदीत पाण्याच्या हवेच्या दाबाने बुधवारी लिकेज झालेली आहे. सदर जलवाहीनी दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतलेले आहे. परंतु जलवाहिनी दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने दुरुस्तीस अवधी लागणार आहे. दुरुस्ती कालावधी दरम्यान शहरात पाणी येऊ शकणार नाही व त्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर अहमदनगरच्या उड्डाणपुलाचे उदघाटन केले ! छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन आणि…

Ahmednagar News :अहमदनगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आज रोजी बहुचर्चित उड्डाणपुलाचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील पिलर नं.२७ जवळ नारळ फोडून उदघाटन केल्याचे जाहीर केले. यावेळी अनेकांनी सेल्फी व फोटो काढून आपल्या सोशल मिडीयावर प्रसिध्द केले. बहुप्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यासाठी शहरातील राजकीय पुढारी प्रयत्न करत आहेत. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शहरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व … Read more

अहमदनगर उड्डाणपूल : आमदारांवरील मेहरबानी सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतणारी !

प्रतिनिधी : एनएचआयएच्या वतीने सक्कर चौक ते एसबीआय चौक या नवीन उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलाच्या खाली सक्कर चौकापासून ते एसबीआय चौकापर्यंत दोन रस्त्यांच्यामध्ये सर्वत्र कायमस्वरूपी दुभाजक उभारण्यात आले आहेत. मात्र काही खाजगी आस्थापनांना विशेष सुविधा देण्यात आली असून या ठिकाणी दुभाजक उभारण्यात न आल्यामुळे बेशिस्त वाहतूक, वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांना निमंत्रण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याचे एसपी बदलले ! सध्याचे मनोज पाटील यांच्याबद्दल झाला ‘हा’ निर्णय

Ahmednagar SP

Ahmednagar SP : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी (District Superintendent of Police Ahmednagar) राकेश ओला (Rakesh Ola) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच सध्याचे जिल्हा पोलीस … Read more