Ahmednagar Breaking : महावितरणने घेतला बळीराजाचा बळी ! अहमदनगर जिल्ह्यात वीज कनेक्शन कापले म्हणून उच्चशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस लांबला म्हणून पेरण्या लांबल्या, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेले पीक खराब झालं. यातून कसेबसे वाचलेले पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस … Read more

Ahmednagar Breaking : मायबाप शासन, हे वागण बरं नव्ह ! एक वर्ष उलटला तरी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : आपल्याकडे एक म्हण विशेष प्रचलित आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब. मात्र अनेकदा सहा महिने थांबून देखील सरकारी काम पूर्ण होत नाही. यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा तसेच शासनाचे उदासीन धोरण स्पष्टपणे पाहायला मिळते. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात देखील प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि शासनाच धोरण यांची पोलखोल झाली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव येथील गेल्यावर्षीच्या … Read more

राज्यात ‘पासपोर्ट’च्या धर्तीवर ‘जात वैधता प्रमाणपत्र’ देणारा अहमदनगर पहिला जिल्हा

Ahmednagar News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील सामाजिक न्याय भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण करतांना ‘‘आता यापुढे पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल.’’ अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यात मूर्त स्वरूपात आली आहे. पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच कागदपत्रे तपासून जातवैधता प्रमाणपत्र देणारी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र … Read more

घर घेण्यासाठी माहेरून दहा लाख आणले नाहीत म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेचा….?

Ahmednagar News:पुण्यात घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रूपये न आणल्याने विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देवुन घराबाहेर काढल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरा, सासु, दिर, जाव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, डिसेंबर २०१९ रोजी पीडितेचे लग्न झाले होते. लग्न … Read more

अरे बापरे :’ या’ तालुक्यातुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण …?

Ahmednagar News:अज्ञात आरोपींनी दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे अज्ञात अपहरण केल्याच्या दोन धक्कादायक घटना पाथर्डीत घडल्या आहेत. या बाबत दोन वेगवेगळ्या फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे शाळकरी मुले व पालक वर्गात प्रचंड भीती व दहशत निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील एका शाळेत गेलेली अल्पवयीन मुलगी दुपारी जेवनाच्या सुट्टीत घरी … Read more

‘तर मला त्याचे नाव सांगा’ …!खासदार डॉ. विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Maharashtra News:रस्त्याचे काम करत असतात या कामात नियमबाह्य अडथळा जर कोणी आणत असेल तर पोलीस संरक्षणात कामे सुरू करा. तसेच ही ‘कामे करताना जर तुमच्यावर कोणी दबाव टाकून पैसे मागितले तर मला त्याचे नाव सांगा’ ‘कामे वेळेत व दर्जेदार करा, दर्जामध्ये तडजोड खपवून घेणार नाही. अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे यांनी कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय … Read more

मागच्या दाराने येऊन कोणी दबावतंत्राचे राजकारण करत असेल तर…?आमदार रोहित पवार यांची टीका

Ahmednagar News:मागच्या दाराने येऊन कोणी दबावतंत्राचे राजकारण करत आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या हक्काचं पाणी रोखत असेल; तर आम्ही अशाच्या तोंडचं पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही. अशी टीका कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता केली आहे. कर्जत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या नुकत्याच सुरू झालेल्या कामाची रोहित पवार यांनी पाहणी … Read more

दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडावा, नगर-पुणे साठी या रेल्वेची तपासणी करण्याचे राज्य रेल्वेमंत्रीच्या सूचना

Ahmednagar News : दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक सोलापूर विभागाला ऐवजी पुणे विभागाला जोडण्याची व नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याबाबत राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, संजय सपकाळ, प्रशांत मुनोत, भाजपचे भानुदास बेरड, सचिन पारखी, अभय आगरकर, वसंत लोढा, अर्शद शेख, संदेश रपारिया, अशोक कानडे, सुनिल … Read more

अहमदनगरचे खड्डे पोहोचले थेट मुंबईत ! खड्ड्यांच्या फोटोंचे जाहीर प्रदर्शन…

Ahmednagar News:नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच रस्त्यासारख्या मूलभूत प्रश्नावर मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानात उपोषण सुरु झाले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगरकरांच्या खड्डेमुक्त शहराच्या मागणीसाठी मुंबईत एल्गार करीत शिंदे – फडणवीस सरकारचे लक्ष वेधले आहे. कर भरणाऱ्या नगरकरांना साधे रस्ते सुद्धा न मिळणे ही शरमेची बाब आहे. शहराचे नेतृत्व करणाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नगरकरांसाठी मला मुंबई गाठावी … Read more

खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच ! लोकप्रतिनिधींचा दुर्देवी खटाटोप…

Ahmednagar News:जलजीवन योजनेसाठी केंद्र सरकारचा वाटा मोठा आहे खासदारांच्या शिफारशींशिवाय योजनेला मंजुरी मिळत नाही; परंतू तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी हे योजनेचे श्रेय घेण्याचा दुर्दैवी खटाटोप करत आहेत. परंतू सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की, केंद्रात भाजप सरकार असून, राज्यात भाजप प्रणीत शिंदे, फडणवीस सरकार अस्तित्वात आहे, त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचे खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच आहे, असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : काळ्या बाजारात चालवलेला रेशनचा ३३ टन तांदूळ जप्त

Ahmednagar News: नगर तालुक्‍यातील खोसपुरी बस स्थानकाजवळ रेशनचा तांदूळ काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रविवारी पहाटे साडेपाच वाजता ताब्यात घेतला आहे. यापूर्वी रेशनच्या मालाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हा पुरवठा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अशोक उद्धव पवार (रा.अंमळनेर भांड्याचे … Read more

अहमदनगर शिवसेनेकडून विकासाचे राजकारण करण्याऐवजी नामांतराचे राजकारण करून नागरिकांची दिशाभूल

Ahmednagar News:अहमदनगर शहरामध्ये महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेच्या विद्यमान महापौर रोहिणीताई शेंडगे कार्य करत आहे. सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रश्न प्रलंबित असून नगर शहराचा अनेक वर्षापासूनचा विकास खुंटलेला दिसत आहे. त्यातच नुकत्याच पूर्ण झालेल्या उड्डाणपूलाचे बांधकामानंतर श्रेय नामावली घेण्यासाठी सर्वांची चळवळ चालू आहे. पण नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही मनपाचे पदाधिकारी संपूर्णपणे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा ! साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने सुरू केली शेती ; आता सीताफळ पिकाच्या गोडव्यातून बनला लखपती

farmer success story

Farmer Success Story : मन मे हो विश्वास तो हम होंगे कामयाब ! मनात विश्वास असला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी धडपड करण्याची धमक असेल तर निश्चितच ‘कामयाब’ होताच येते. अशाच विश्वासाची आणि जिद्दीची कहाणी समोर येत आहे ती सहकार क्षेत्रातील अग्रगण्य जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातुन. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्यात एकेकाळी शिस्तप्रिय … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपर्यंत…

Ahmednagar News

Ahmednagar News:अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेंन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानूसार दि. 24 नोव्हेंबर,2022 पर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37 (1) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक कालावधीत कोणत्याही इसमास शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा … Read more

अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Ahmednagar News: अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची नवीन मुख्य जलवाहीनी (११०० एम.एम.) शिंगवे गावाजवळील देव नदीत पाण्याच्या हवेच्या दाबाने बुधवारी लिकेज झालेली आहे. सदर जलवाहीनी दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतलेले आहे. परंतु जलवाहिनी दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने दुरुस्तीस अवधी लागणार आहे. दुरुस्ती कालावधी दरम्यान शहरात पाणी येऊ शकणार नाही व त्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्राध्यापकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ ! पोलिस ठाण्यात अकस्मात…

Ahmednagar News

श्रीगोंदा शहरातील श्रीछत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. नामदेव बाजीराव गाढवे (वय ४८),यांनी शिवाजीनगर परिसरातील राहत्या घरातील बेडरूममध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. नामदेव बाजीराव गाढवे (वय ४८), यांनी दि.८ … Read more

Surat Chennai Greenfield expressway : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचपट मोबदला ! पण आधी ‘हे’ काम होणार , एकाही बाधित शेतकर्‍याचे…

surat chennai greenfield expressway

Surat Chennai Greenfield expressway :- अहमदनगर जिल्ह्यातून जाणार्या प्रस्तावित असलेल्या सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेसाठी जमीन संपादित होणाऱ्या नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्याचे आणि शंकांचे सविस्तर निरसन करताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले बाधित होणाऱ्या शेतकऱ्याचे प्रत्येक मुद्दे प्रशासन ऐकून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर अहमदनगरच्या उड्डाणपुलाचे उदघाटन केले ! छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन आणि…

Ahmednagar News :अहमदनगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आज रोजी बहुचर्चित उड्डाणपुलाचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील पिलर नं.२७ जवळ नारळ फोडून उदघाटन केल्याचे जाहीर केले. यावेळी अनेकांनी सेल्फी व फोटो काढून आपल्या सोशल मिडीयावर प्रसिध्द केले. बहुप्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यासाठी शहरातील राजकीय पुढारी प्रयत्न करत आहेत. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शहरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व … Read more