Ahmednagar Breaking : महावितरणने घेतला बळीराजाचा बळी ! अहमदनगर जिल्ह्यात वीज कनेक्शन कापले म्हणून उच्चशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या
Ahmednagar Breaking : गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस लांबला म्हणून पेरण्या लांबल्या, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेले पीक खराब झालं. यातून कसेबसे वाचलेले पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस … Read more