राज्यातील हे सरकार महाभकास’ आघाडी सरकार आहे !
अहमदनगर लाईव्ह24 टीम / जामखेड :- जनतेच्या जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यात महिलांवरील अत्याचार व शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राज्यातील हे सरकार महाभकास’ आघाडी सरकार आहे, असा आरोप माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.महाविकास आघाडीच्या विरोधात … Read more