प्रशासनाच्या पाठबळाने वाळू उपसा जोरात!
अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांविरोधात कारवाईसाठी नेहमीच पुढाकार घेणारे प्रशासनाविषयी आपण ऐकले असतील. मात्र जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात चक्क प्रशासनाच्या पाठबळावर वाळू तस्करांकडून वाळू उपास जोरात सुरु आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तालुक्यातील म्हसे, राजापूरसह अन्य गावातील घोड नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा सुरू … Read more