अनुभवाचा अभाव म्हणत आ. रोहित पवारांची केंद्रवार टीका

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-राजकारणात अतिशय सक्रिय असलेले कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर अत्यंत कडवी टीका केली आहे. दीर्घकाळ चालणारे कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अर्थव्यस्थेला सावरण्यासाठी सक्रिय धरॊनांची आवश्यकता आहे. मात्र दुर्दैवानं केंद्र सरकारकडून यास प्रतिसाद मिळत नाही. यामुळे अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत असल्याचे … Read more

खा. सदाशिव लोखंडे यांच्या ‘त्या’ आदेशाला रेल्वेचा हरताळ

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- यंदा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने तांडव सुरू केले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाऊस होऊन अनेक ठिकाणच्या भुयारी पुलाखाली पाणी साचत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. याचाच प्रत्यय चितळी येथील रेल्वेच्या भुयारी पुलाच्या येथे आला आहे. राहाता-श्रीरामपूर रस्त्यावरील चितळी येथे रेल्वेच्या भुयारी पुलाखाली प्रचंड पाणी साचल्यामुळे तीन दिवसांपासून वाहतूक बंद झाली … Read more

मुलाला नौकरी लावतो म्हणत त्याने तिच्याशी केले गैरवर्तन

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगरमधील कॅन्टोन्मेंट बोर्डातील कर्मचारी शिशिर पाटसकर याच्याविरोधात महिलेचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये मुलाला नोकरी लावतो, असे सांगून शिशिर पाटसकर याने महिलेचे शारीरिक शोषण केलं आहे. फिर्यादी महिलेने म्हंटले आहे … Read more

साई मंदिर उघडण्यासाठी संस्थानचे अधिकारी ‘येथे’ गेले अभ्यास दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. नुकतेच मंदिर खुले करण्यात यावे यासाठी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ग्रामस्थांनी … Read more

1 ऑक्टोबरला विशेष सभेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुक काल शांततेत पार पडली आहे. आता या निवडणुकीनंतर नंतर महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या 1 ऑक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पध्दतीनेच सभा होणार आहे. मागील सभेत तत्कालीन प्रभारी आयुक्तांकडून एकाचीही शिफारस … Read more

दुःखद ! समाज प्रबोधनकार असणाऱ्या ‘ह्या’ महाराजांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  संत कैकाडी बाबांचे पुतणे आणि येथील संत कैकाडी महाराज पुण्यधाम मठाचे विश्वस्त, प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रामदास महाराज कैकाडी (जाधव) (वय 77) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू … Read more

कोरोनाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- मार्च महिण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र लॉकडाऊन उठविल्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला काही अंशी नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, आपली व … Read more

धक्कादायक! ‘त्या’ डॉक्टरने नर्स सोबत भररस्त्यावर केले ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज त्यांच्या कार्यामुळे जनता आपले कामकाज निर्धास्त पार पाडत आहे. परंतु अहमदनगरमध्ये डॉक्टरने नर्सचा विनयभंग केल्याची घटनाघडल्याने या पेशास काळिमा फासण्याचे काम झाल्याचे बोलले जात आहे. गणपत ऊर्फ बबलू भाऊसाहेब जाधव (रा. नांदगाव ता. राहुरी) असे डॉक्टर आरोपीचे नाव असून … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात पावसाची विक्रमी नोंद

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. दरदिवशी पावसाचे वाढते प्रमाण पाहता नवनवीन विक्रम नोंदवले जात आहे. शेवगाव तालुक्यातील चापडगाव, बोधेगाव परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. एका दिवसात चापडगाव मंडलात १७४ तर बोधेगाव परिसरात १५२ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र या मुसळधार पावसामुळे … Read more

बैलगाडीतुन प्रवास करत आ.कानडेंनी केली बाधित पिकांची पहाणी

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणे, नद्या ओसंडून वाहू लागली आहे. ठिकठिकाणी पावसामुळे छोटं छोटी गाव, वाड्यावस्त्या जलमय झाल्या आहेत. या जोरदार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. याच दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी चक्क शेतकऱ्यांसमवते बैलगाडीतून प्रवास केला. परतीच्या … Read more

कासार यांच्या अर्ज माघारीनंतर राहुरीच्या नगराध्यक्षपदी अनिता पोपळघट बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  जनसेवा आघाडीचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक अनिल कासार यांनी नगराध्यक्षपदासाठीचा भरलेला अर्ज माघारी घेतल्याने नगरध्यक्षपदी अनिता पोपळघट यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुरीच्या नगराध्यक्षपदी जनसेवा आघाडीच्या विद्यमान नगरसेविका सौ. अनिताताई दशरथ पोपळघट यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. काल (शुक्रवार) दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सौ. … Read more

सुटी सिगारेट व बिडी विकायला राज्यात बंदी! ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- राज्यात आता कुठेही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घालण्यात आली आहे. यापुढे सिगरेट व बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट आणि बिडी बंडल विकत घ्यावे लागणार आहे.  कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने या … Read more

कर्जात बुडालेल्या अंबानीने विकले दागिने

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- कधीकाळी देशातल्या अग्रगण्या उद्योगपतींमध्ये ज्यांची गणना केली जात होती, त्या अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली असून ते पूर्णत: कर्जबाजारी झाले आहेत. कर्जत बुडालेल्या उद्योपती अनिल अंबानी यांना आता त्यांच्याविरुद्धचे कायदेशीर खटले लढणेही अवघड होऊन बसले आहे. हे खटले लढवण्यासाठी अनिल अंबानी यांना आपल्या घरातील सर्व दागिने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले 121 रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत १२१ ने वाढ … Read more

स्वत:चे ठेवायचे झाकून, अन दुसर्‍याचे पहायचे….. या पध्दतीने महापौरांचा कारभार

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-शहर व महामार्गावरील खड्डयांमुळे सत्ताधारी भाजप व शिवसेनेमध्ये जुंपली असताना, महापौरांनी शहरात फिरुन नागरिकांचे प्रश्‍न जाणून घेण्याचे आवाहन समाजवादी पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष अजीम राजे यांनी केले आहे. तर स्वत:चे ठेवायचे झाकून, अन दुसर्‍याचे पहायचे वाकून या पध्दतीने महापौरांचे कार्य चालू असल्याचा आरोप केला आहे. गेल्या दीड वर्षापासून शहरात महापौर एकदाही … Read more

अहमदनगर कामगार जिल्हा संघटनेच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- कामगार हा देशाच्या जडणघडणीमधला महत्त्वाचा घटक आहे. कामगारा शिवाय उद्योग क्षेत्राला भरारी येणार नाही. कामगारांचे हक्क व कामगारांची चळवळ मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने संसदेमध्ये पावसाळी अधिवेशनात कामगारविरोधी चुकीचा कायदा पारीत करुन मंजुर करुन घेतला आहे. या चुकीच्या निर्णयामुळे कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. या कायद्यामुळे कामगारांचे हक्क हिसकावून घेतले … Read more

जिल्हा रुग्णालयात रेमडेसिव्हीर इजेक्शनचा तातडीने पुरवठा करावा अन्यथा जिल्हा रुग्णालय समोर ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना रुग्णांसाठी रेमडेसिव्हीर इजेक्शनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी दिली. रेमडेसिव्हीर इजेक्शन उपलब्ध नसल्याने जिल्हा … Read more

पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एकरी 50 हजार रुपयाची मदत द्यावी

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-राज्यातील बहूतांश भागात गेल्या महिनाभराच्या सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षापासून दुष्काळ, यंदा कोरोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहे. आता सततच्या अती पावसाने पिकांचे बहूतांश भागात पुर्णतः नुकसान झाले असल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने एकरी 50 हजार रुपयाची मदत द्यावी … Read more