विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने कदापी खचणार नाही !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- २५ वर्षांपासून सर्वसामान्य जनतेची कामे करण्याची आपल्याला सवय जडलेली असून विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने आपण कदापी खचणार नाही. मी जीवनात नेहमी संघर्ष केलेला आहे. म्हणून सामान्य जनता व कार्यकर्ते यांच्या पाठीशी प्रत्येक वेळी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी तालुक्यातील पिंप्री वळण येथे सन २०१९-२० मधील मंजूर … Read more